महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्षाच्या संकेतस्थळावरील माहिती केवळ इंग्रजीत उपलब्ध असल्याने ग्रामीण आणि मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे प्रवेश प्रक्रियेत गोंधळ, मुदती चुकणे आणि…
ठाण्यातील आझाद नगर परिसरातील मद्रास चाळीतील पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा भाग कोसळून १० वर्षीय जयकुमार जयस्वाल याचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक महिला आणि एक लहान मुलगा जखमी झाले. मुसळधार पावसामुळे…
वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील कथित बेकायदा उत्खननाची तातडीने चौकशी करून संबंधित महसूल अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रीय मराठा महासंघाने केली आहे.
महाराष्ट्र विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबर २०२६ पासून नागपुरात होणार असल्याची घोषणा करण्यात आली. दरम्यान, मंत्री उपस्थित नसल्यामुळे विधान परिषदेचे तब्बल ३५ मिनिटांचे कामकाज ठप्प राहिल्याने विरोधकांनी सरकारवर टीका केली.…
Maharashtra Farmer Loan Waiver : राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. केंद्राकडून इन्कम टॅक्ससंबंधित माहिती प्राप्त झाल्यानंतरच पात्र लाभार्थ्यांची पडताळणी पूर्ण करून…
मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात १६४ फेरबदलांचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, याबाबत नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. शहराच्या नियोजनावर परिणाम करणाऱ्या या बदलांमुळे नागरिकांना आपले…
तुळजाभवानी मंदिर परिसरात चिनी बनावटीचे CCTV कॅमेरे बसवण्यात आल्याच्या कथित प्रकरणावर आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत सरकारला थेट सवाल उपस्थित केला. मंदिराच्या सुरक्षेशी तडजोड झाली का, असा प्रश्न उपस्थित करत…
मीरा-भाईंदर महानगरपालिकेने 450 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या रस्त्यांना पाच वर्षांची हमी दिल्याचा दावा केला होता. मात्र, पावसाळ्यातील खड्डे आणि सेवा वाहिन्यांमुळे उखडलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पुन्हा 42.36 कोटी रुपयांचे टेंडर काढल्याने…
राज्य शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने'अंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील ७,६२९ पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांची माहिती सहकार विभागाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. या लाभार्थ्यांना एकूण ५३ कोटी १६ लाख…
उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टर विजय मिश्रा याच्या बेकायदेशीर कमाईतून उभारण्यात आलेल्या महाराष्ट्रातील सुमारे १००.२५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये उमरगा-लातूर रस्त्यावरील जकेकुर औद्योगिक वसाहतीतील 'लल्ली ॲग्रो…
महाराष्ट्र परिवहन विभागातील कथित भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारप्रकरणी राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत प्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भुयार, मोटार वाहन निरीक्षक योगेश मोरे आणि…
पूर्वीच्या काळी आरमोरी परिसरावर शतकानुशतके गोंड राजांचे वैभवशाली राज्य होते. तसेच शहराच्या मध्यभागी असलेला ऐतिहासिक रामसागर तलाव, प्राचीन त्रिमूर्ती शिव मंदिर आणि तालुक्यातील ऐतिहासिक वैरागड किल्ला हे आरमोरीच्या सांस्कृतिक आणि…
Uniform Civil Code Update Marathi : महाराष्ट्र सरकारने समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत सात सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या समितीच्या अहवालाच्या…
सरसकट शेतकरी कर्जमाफी आणि 'सातबारा कोरा करा' या मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली विधानभवन परिसरात आक्रमक आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान काही कार्यकर्ते झाडावर चढले, तर परिसरात कापूस फेकून…
मीरा-भाईंदरमधील घोडबंदर येथे उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाला अवघ्या 20 महिन्यांत गळती लागल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे दोन कोटी रुपयांच्या कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989 मध्ये सुधारणा करण्यात आल्या असून 16 ऑगस्ट…
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात सलग सहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीने ७.७० मीटरची धोक्याची पातळी ओलांडली आहे. शहरातील मटण-मच्छी मार्केटपर्यंत पुराचे पाणी पोहोचले असून खेड बाजारपेठेवर पुन्हा पुराचे…
सातारा जिल्ह्यातील कांदाटी खोऱ्यात मुसळधार पावसामुळे दरडी कोसळून रस्ते आणि पूल खचल्याने १६ गावांचा संपर्क तुटला आहे. भातशेतीचे मोठे नुकसान झाले असून चार दिवसांपासून वीजपुरवठा व मोबाईल नेटवर्क खंडित असल्याने…
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दहिवली शेलारवाडीत भीषण भूस्खलन होऊन चार घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली. या दुर्घटनेत २१ तासांच्या अथक शोधकार्यानंतर दोन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले, तर एका महिलेची सुखरूप…
गेल्या २४ तासांत लोणावळा, मावळ, खेड, लोहगाव आणि लोणी काळभोर या भागांत राबवलेल्या धडक मोहिमेत शेकडो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात प्रशासनाला यश आले आहे.