कल्याण -शीळ रस्त्यावरील महालक्ष्मी हॉटेल केडीएमसीने अनधिकृत असल्याचे घोषित केले होते. या संदर्भात मनसे नेते राजू पाटील यांनी जनहित याचिका दाखल केली होती. राजू पाटील यांनी दाखल केलेली याचिका उच्च…
कल्याण डोंबिवली महापालिकेने 15 ऑगस्ट निमित्त कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात चिकन मटण विक्रीसाठी बंदी घातली आहे. याबाबतच्या नोटीसा महापालिका क्षेत्रातील चिकन व मटन विक्रेत्यांना देण्यात आल्या आहेत.
मुंबईच्या धर्तीवर भिवंडी सह दिवा आणि अन्य परिसरासाठी अन्य विद्युत कंपन्यांचे पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी राज्यचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
कल्याण डोंबिवलीतील मनपा क्षेत्रातील विकासकामांच्या भूंमीपुजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंगे यांच्या हस्ते होणार आहे. याचपार्श्वभूमीवर राजू पाटील यांनी शिंदेवर जहरी टीका केली आहे.
एप्रिलमध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आणि आता दोघांमध्ये लष्करी संघर्ष सुरू झाला आहे. भारताने हवाई हल्ल्यांद्वारे त्यांचे अनेक दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आहेत.
Raju Patil on Eknath Shinde : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्र्यांविषयी विधान केले. त्याची स्तूती केली होती. यावर मनसे नेते राजू पाटील यांनी एक ट्वीट करीत नाना पाटेकर…
डोंबिवलीतील शिवमंदिर स्मशान भूमीत दोन लहान मुले लाकडे वाहून नेण्याचे काम करीत असतानाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर डोंबिवलीकरांनी संताप व्यक्त केला आहे.
डोंबिवली-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २८ भारतीय नागरीकांचा मृत्यू झाला. त्यामध्ये डोंबिवलीतील तीन जणांचा समावेश होता. या घटनेनंतर भारतीयांमध्ये या घटनेच्या विरोधात तीव्र संतापाचा लाट उसळली आहे.
राज्यात हिंदी भाषेची सक्ती केल्याने हा वाद आता दिवसेंदिवस चिघळत जात आहे. याचपार्श्वभूमीवर मनसे नेते राजू पाटील यांनी केलेल्या ट्वीटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
कल्याण शीळ रस्त्यावर पलावा जंक्शन येथे सुरु असलेल्या सुरु असलेल्या दोन पलावा पूलासंदर्भात मनेसे नेते राजू पाटील यांनी एक बॅनर लावला. याचदरम्यान आता शिंदे गटातील राजेश मोरे यांच्याकडून राजू पाटील…
कल्याण शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पलावा पुलाचे काम सुरू आहे. याचदरम्यान आता, ३१ एप्रिलला पलावा पुलाचे कुणाल कामराच्या हस्ते उद्घाटन होणार आहे, असं पोस्टर मनसे नेते राजू पाटील यांनी…
कल्याण शीळ रस्त्यावर मेट्रोच्या कामामुळे गंभीर वाहतूक कोंडी झाली, ज्यामुळे नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. या परिस्थितीवर मनसे नेते राजू पाटील यांनी संताप व्यक्त केला.
कल्याण- डोंबिवली परिसरातील ६५ बेकायदा इमारत प्रकरणात मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गैरव्यवहारात कल्याण प्रांत कार्यालयाची देखील फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.
नगरविकास खाते त्यांच्याकडे आहे. फक्त लोकांना वेठीस धरण्याचे कामे सुरु आहे. तुम्ही आमच्या मागे या तर तुमची कामे करु", असा टोला मनसे नेते राजू पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि…
कल्याण डोंबिवली, उल्हानसगरच्या नागरीकांना या नदीचे पाणी पिण्यासाठी दिले जाते. नागरीकांना स्वच्छ पाणी पिण्यासाठी ही नदी आत्ता तरी स्वच्छ करा आणि पुण्य कमावा असे ही एका गंगेतल्या डुबकीत त्यांची पापे…
Raju Patil On eknath shinde : 65 बेकायदा इमारत प्रकरणावरून "सेलिब्रिटींच्या घरी जायला वेळ आहे. मात्र 65 इमारती मधील रहिवाशांना भेटायला वेळ नाही.", अशी टीका राजू पाटील यांनी एकनाथ शिंदेंवर…
ठाण्याचा कचरा डायघरमध्ये बंद केला. पण आत्ता आपलीच मक्तेदारी समजून यांनी नागरीकांना गृहीत धरायला घेतले आहे. काल लागलेली आग अजूनही धुमसते आहे. नागरीकांच्या घरांमध्ये धूर गेला आहे, अशी टीका राजू…