Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“उद्धव ठाकरेंना म्हणालो होतो, दोन तासांत आमदार परत आणतो…”; शिंदेंच्या आमदारांनी सांगितला बंडाचा ‘तो’ किस्सा

दोन वर्षांपूर्वी शिवसेनेमध्ये बंडाचे राजकारण झाले. एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत वेगळी चूल मांडली. यामुळे शिवसेना पक्ष फुटला. आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरुन पाय उतार व्हावे लागले. यावर आता शिंदे गटाच्या एका आमदारांनी किस्सा सांगितला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 06, 2024 | 12:39 PM
विधानसभा निवडणुकीपूर्वीच ठाकरे गटात दुफळी; पक्षांतर्गत कलह चव्हाट्यावर

विधानसभा निवडणुकीपूर्वीच ठाकरे गटात दुफळी; पक्षांतर्गत कलह चव्हाट्यावर

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : शिवसेनेमधील बंड हा राज्यातील राजकारणाला कलाटणी देणारा मोठा प्रसंग ठरला. शिंदे गटाने आमदारांसह उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केला. सुरत आणि नंतर गुवाहटी असा प्रवास करणाऱ्या शिंदे गटाच्या आमदारांनी राज्याचे राजकारणाचा आणि सरकारचा पट बदलला. यामुळे उलथापालथ झाली. यांचे नेते म्हणून एकनाथ शिंदे पुढे आले. त्यानंतर भाजपसोबत सरकार स्थापन करत एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. महायुती ही नवीन युती राज्यामध्ये निर्माण झाली. महाराष्ट्रातील प्रत्येक मतदार ही घटना कधीच विसरणार आहे. यानंतर आता शिंदे गटातील आमदारांनी तेव्हाचा प्रसंग पुन्हा एकदा सांगितला आहे. उद्धव ठाकरेंना आमदार परत आणण्याचे वचन हा आमदारांनी दिले होते.

मी खोटं बोलत नाही…

उद्धव ठाकरे यांना अवघ्या दोन तासांमध्ये परत आणण्याचे वचन सध्या शिंदे गटामध्ये असणारे रामदास कदम यांनी सांगितले. मात्र यासाठी त्यांनी काही अटी समोर ठेवल्या असल्याचे देखील रामदास कदम यांनी सांगितले. दापोली येथील एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. यावेळी सभेमध्ये रामदास कदम म्हणाले, गद्दारीची व्याख्या काय आहे, हे अनेकांना अद्याप कळलेले नाही. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या वडिलांच्या विचारांशी गद्दारी केली. शिवसेनचे आमदार गुवाहाटीला गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मला फोन केला होता. मी खोटं बोलत नाही, गणपतीची शपथ घेऊन सांगतोय. त्यावेळी मी उद्धव ठाकरे यांना म्हटले की, काँग्रेस पक्षाची साथ सोडा, मी दोन तासांमध्ये सगळे आमदार परत आणतो. पण उद्धव ठाकरे यांनी माझे ऐकले नाही, असा प्रसंग सांगत रामदास कदम यांनी सांगितला आहे.

जो चुकला त्याला सोबत घेऊन जायचं

पुढे रामदास कदम म्हणाले की, शिवसेना का सोडली यावर मी पुस्तक लिहणार. विधानसभा निवडणुकीत आम्हाला सर्वांना सोबत घेऊन जायचं आहे. आम्हाला महायुती टिकवायची आहे. जो चुकला त्याला सोबत घेऊन जायचं आहे. आमचं एकच ध्येय आहे. आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित असलेला विकास करायचा आहे, असे स्पष्ट मत रामदास कदम यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे यंदाचा त्यांचा भाजपबाबत सूर थोड मावळलेला दिसून आला.

Web Title: Ramdas kadam speaks about that moment when he says to uddhav thackeray that he can brought back all mla in just 2 hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2024 | 12:39 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Ramdas Kadam
  • shivsena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Election Expenditure Limit: १५ लाखांची खर्चमर्यादा केवळ कागदावरच! पालिका निवडणुकीत प्रचारासाठी होणार ‘कोट्यवधीं’ची उधळण
1

Election Expenditure Limit: १५ लाखांची खर्चमर्यादा केवळ कागदावरच! पालिका निवडणुकीत प्रचारासाठी होणार ‘कोट्यवधीं’ची उधळण

Maharashtra Politics: “महायुतीचाच विजय होणार, शिवसेनेचे ७ उमेदवार बिनविरोध”, शिवसेना प्रवक्त्या शायना एन.सी यांचे प्रतिपादन
2

Maharashtra Politics: “महायुतीचाच विजय होणार, शिवसेनेचे ७ उमेदवार बिनविरोध”, शिवसेना प्रवक्त्या शायना एन.सी यांचे प्रतिपादन

काळोखे हत्या प्रकरणात सुधाकर घारेंच्या विरोधात षडयंत्र, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप
3

काळोखे हत्या प्रकरणात सुधाकर घारेंच्या विरोधात षडयंत्र, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप

BMC Election 2026: शिंदेंच्या शिवसेनेत बंडखोरी, विभागप्रमुखांसह सुमारे 200 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
4

BMC Election 2026: शिंदेंच्या शिवसेनेत बंडखोरी, विभागप्रमुखांसह सुमारे 200 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.