Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शुभ मंगल सावधान! मुलींच्या वाढत्या अपेक्षांमुळे मुलांची लग्न होणार तरी कधी?

गावोगावी लग्नायोग्य वयाचे तरुण मोठ्या संख्येने अविवाहित राहिले आहेत. एखाद्या वाडी-वस्तीतील ३०-३५ घरांमध्ये १०-१२ तरुण लग्नाचे वय ओलांडलेले दिसून येत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 06, 2026 | 02:21 PM
शुभ मंगल सावधान! मुलींच्या वाढत्या अपेक्षांमुळे मुलांची लग्न होणार तरी कधी?
Follow Us
Close
Follow Us:

वय ओलांडलेल्या तरुणांची संख्या 
गावोगावी लग्नायोग्य वयाचे तरुण
गावोगावी लग्नायोग्य वयाचे तरुण

संगमेश्वर: कोकणाचा दहावी-बारावीचा निकाल राज्यात नेहमीच आघाडीवर असतो. ९० ते १०० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या इथे मोठी असून त्यात मुलींचे प्रमाण लक्षणीय आहे. मेहनत, सातत्य आणि शिक्षणाची आवड यामुळे कोकणातील मुली शालेय शिक्षणानंतर महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षणापर्यंत सहज पोहोचतात. मात्र याच शिक्षणप्रगतीमुळे कोकणात एक गंभीर सामाजिक प्रश्न उभा राहत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. उच्च शिक्षणानंतर कोकणात पुरेशा रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने बहुसंख्य मुली शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी मुंबई, पुण्यासारख्या शहरांकडे वळतात. नंतर नोकरी लागली की शहरातील जीवनशैलीशी त्या रमतात.

गावात राहणारा नवरा नको

एकदा शहरातील स्थैर्य मिळाले की पुन्हा गावाकडे परतण्याची तयारी फारशा मुली दाखवत नाहीत. शेती, बागायती किया गावातील जीवनपद्धतीपेक्षा शहरी जीवनशैलीचे आकर्षण अधिक प्रभावी ठरते. लग्नाचा विषय पुढे आला की गावात राहणारा नवरा नको, ही भूमिका अधिक ठाम होते. सुरुवातीला कोकणातीलच, पण शहरात राहणाऱ्या मुलाशी लग्न करण्याचा विचार असायचा. आता मात्र तोही बदलला आहे. पालकही मुलीचे शिक्षण, नोकरी आणि ‘सेटलमेंट’ पाहून फारसे आक्षेप घेत नाहीत.

‘लग्न घडी समीप आली अन् नियतीने…’! सुखी संसार सुरू होण्याआधीच संपला; नाशिकमध्ये नववधूचा थेट…

गावोगावी लग्नायोग्य वयाचे तरुण

दुसरीकडे, मूलाव्या बाबतीत चित्र वैगळे आहे. मुलीच्या तुलनेत अभ्यासात सातत्य ठेवणाऱ्या मुलांचे प्रमाण कमी असल्याने अनेक जण उच्च शिक्षणापर्यंत पोहोचत नाहीत. काही अपवाद वगळता बहुतेक तरुण गावातब राहतात. वडिलोपार्जित शेती, बागायती, घरांची जबाबदारी, कुटुंबाचा व्यवसाय, किया शहरात स्वतःचे घर नसल्याने गावीच स्थायिक राहण्याचा निर्णय है तरुण घेतात. शिक्षित असला तरी गावात राहणाऱ्या तरुणहशी शहरात स्थिरावलेली मुलगी संरखर मांडायला तयार नसल्याचे वास्तव वारंवार समोर येते.

Social Change: अजब देश! प्रेयसीला डेट करण्यासाठी सरकार देतंय 31 हजार रुपये; लग्न केल्यास मिळतात 25 लाख, जाणून घ्या नेमकं कारण

गावोगावी लग्नायोग्य वयाचे तरुण मोठ्या संख्येने अविवाहित राहिले आहेत. एखाद्या वाडी-वस्तीतील ३०-३५ घरांमध्ये १०-१२ तरुण लग्नाचे वय ओलांडलेले दिसतात, तर त्याच ठिकाणी लग्नयोग्य वयाच्या मुली एक-दोनच असतात, त्या मुलीदेखील गावातच राहणाऱ्या तरुणाशी लग्न करण्यास फारशा इच्छुक नसतात. परिणामी अनेक तरुणांचे वय ३५-४० वर्षे उलटूनही लग्न होत नाही. एकत्र आले की आपले पुढे काय?’ हा प्रश्न त्यांच्या चर्वेचा विषय ठरतो, काहींनी तर आई-वडिलाना सांगून लग्नाचा विचारच सोडून दिला आहे आणि वास्तव स्वीकारून आयुष्य पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही. 

Web Title: Rural areas boy get problem marriage because of girls high expectations ratnagiri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 02:20 PM

Topics:  

  • marriage
  • Marriage News
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

Ratnagiri : रत्नागिरीत महायुती आमनेसामने, कोसूंब गटात हाय-व्होल्टेज लढत
1

Ratnagiri : रत्नागिरीत महायुती आमनेसामने, कोसूंब गटात हाय-व्होल्टेज लढत

CISF कडून रत्नागिरीत ‘वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉनचे आयोजन
2

CISF कडून रत्नागिरीत ‘वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉनचे आयोजन

रत्नागिरी जिल्ह्यातील ३५ किनाऱ्यांवर १७९ कासव घरटी; 66 पिल्ले समुद्राकडे मार्गस्थ
3

रत्नागिरी जिल्ह्यातील ३५ किनाऱ्यांवर १७९ कासव घरटी; 66 पिल्ले समुद्राकडे मार्गस्थ

Cyber Crime: व्यावसायिकाला ३६ लाखांचा गंडा; एका लिंकवर क्लिक करणे पडले महागात
4

Cyber Crime: व्यावसायिकाला ३६ लाखांचा गंडा; एका लिंकवर क्लिक करणे पडले महागात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.