Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे पदभरती प्रक्रिया पुन्हा संभ्रमात !

आता जर सत्तापालट झाला तर पुन्हा सर्व प्रक्रिया सुरुवाती पासून होणार, पुन्हा जाहिराती, पदभरतीसाठी मंत्रिमंडळाची लागणारी मान्यता, अशा सर्व प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा वेळ जाण्याची शक्यता आहे. नवीन सरकारला स्थिरावण्यात लागणार वेळ या सर्व प्रक्रियेला किमान १ वर्षाचा कालावधी जातो.

  • By Anjali Awari
Updated On: Jun 24, 2022 | 04:20 PM
Recruitment process in confusion again due to political instability in the state!

Recruitment process in confusion again due to political instability in the state!

Follow Us
Follow Us:

नागपूर : राजकीय अस्थिरतेमुळे (Political instability) आता पुन्हा सरकार बदलल्यास पदभरती पुन्हा रखडते (Recruitment stalls again) की काय अशी शंका निर्माण होत असल्यामुळे आता उमेदवारांचे टेन्शन अधिकच वाढले आहे. राज्यात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार आल्यानंतर २०१९ पासून पदभरतीच्या घोषणा करण्यात आली. तर २०२१ या वर्षांपासून या भरती प्रक्रियेला सुरुवात सुद्धा करण्यात आली होती. जाहिरातीही प्रकाशित करण्यात आल्या. त्यामुळे उमेदवारांना आता पदभरतीचे वेध लागले असताना आता अशा परिस्थिती काय घडेल या संभ्रमात उमेदवार पडला आहे.

महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली. आणि सरकारने पदभरती करणार असल्याचे आश्‍वासन दिले. परंतु, केवळ राज्य लोकसेवा आयोगाच्या  भरती प्रक्रियेला सुरुवात झाली. आता राज्याकडून पदभरतीसाठी हिरवा कंदील दाखविण्यात आला होता. मात्र, अशा राजकीय परिस्थितीत राज्यातील लाखो बेरोजगारांचा आशेचे किरण हिरावतो की काय ? अशी शंका निर्माण झाली आहे.

आता जर सत्तापालट झाला तर पुन्हा सर्व प्रक्रिया सुरुवाती पासून होणार, पुन्हा जाहिराती, पदभरतीसाठी मंत्रिमंडळाची लागणारी मान्यता, अशा सर्व प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा वेळ जाण्याची शक्यता आहे. नवीन सरकारला स्थिरावण्यात लागणार वेळ या सर्व प्रक्रियेला किमान १ वर्षाचा कालावधी जातो. राज्यातील विविध विभागांतर्गत सध्या जवळपास पावणे तीन लाखांपेक्षा पदे रिक्त आहेत. त्यामुळे उमेदवारांच्या भविष्याच आता काय होणार हा मोठा प्रश्न आहे ?

Web Title: Recruitment process in confusion again due to political instability in the state nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2022 | 04:20 PM

Topics:  

  • Mahavikas Aghadi
  • Nagpur News
  • Recruitment Process

संबंधित बातम्या

नागपूर पुन्हा हादरले ! भांडेवाडीत गुंडाचा तर कामठीत महिलेचा खून; पोलिसांचा शोध सुरु
1

नागपूर पुन्हा हादरले ! भांडेवाडीत गुंडाचा तर कामठीत महिलेचा खून; पोलिसांचा शोध सुरु

RRB Group D Result: रेल्वे ग्रुप डी परीक्षेचा निकाल जाहीर, मुंबई झोनचा कटऑफ ७७ पार; फिजिकल टेस्टचे नियम आणि स्वरूप काय?
2

RRB Group D Result: रेल्वे ग्रुप डी परीक्षेचा निकाल जाहीर, मुंबई झोनचा कटऑफ ७७ पार; फिजिकल टेस्टचे नियम आणि स्वरूप काय?

Nagpur Airport Expansion: GMR कडे जबाबदारी, २७१ हेक्टर अतिरिक्त जमिनीवर होणार व्यावसायिक विकास
3

Nagpur Airport Expansion: GMR कडे जबाबदारी, २७१ हेक्टर अतिरिक्त जमिनीवर होणार व्यावसायिक विकास

‘शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा केलाच पाहिजे’; भाजप सरकारवर हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघात, कर्जमाफीसाठी एल्गार तीव्र
4

‘शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा केलाच पाहिजे’; भाजप सरकारवर हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघात, कर्जमाफीसाठी एल्गार तीव्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.