Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खान्देश एक्सप्रेसमध्ये दरोडेखोरांचा धुमाकूळ; एसी बोगीतील प्रवाशांच्या बॅग आणि मोबाईल लांबविले

मुंबईहून गुजरातमधील अमळनेरला जाणाऱ्या खान्देश एक्स्प्रेसच्या (09051) श्री टायर वातानुकूलित डब्यातून 15 प्रवाशांच्या बॅगा चोरीला गेल्या आहेत. यामध्ये अमळनेर येथील काही प्रवाशांचाही समावेश आहे. या घटनेनंतर रेल्वेत आरपीएफची गस्त नसल्याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 30, 2024 | 01:54 PM
खान्देश एक्सप्रेसमध्ये दरोडेखोरांचा धुमाकूळ

खान्देश एक्सप्रेसमध्ये दरोडेखोरांचा धुमाकूळ

Follow Us
Close
Follow Us:

जळगाव : नुकत्याच सुरू झालेल्या खान्देश एक्सप्रेसवर चोरट्यांच्या टोळक्याने हैदोस घातला. रेल्वेच्या एसी डब्यातील 15 प्रवाशांच्या मौल्यवान ऐवज पळवून या टोळीने धुमाकूळ घातला. याप्रकरणी नवापूर व नंदुरबार लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईहून गुजरातमधील अमळनेरला जाणाऱ्या खान्देश एक्स्प्रेसच्या (09051) श्री टायर वातानुकूलित डब्यातून 15 प्रवाशांच्या बॅगा चोरीला गेल्या आहेत. यामध्ये अमळनेर येथील काही प्रवाशांचाही समावेश आहे. या घटनेनंतर रेल्वेत आरपीएफची गस्त नसल्याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. ही ट्रेन 27 जुलैला दुपारी 12.30 वाजता दादर स्थानकातून सुटली.

गुजरातमधील बेस्टन स्टेशनवर पोहोचल्यानंतर लोकांच्या बॅगा हरवल्या. यामध्ये अमळनेरचे सीए नीरज अग्रवाल व इतर प्रवाशांच्या बॅगा चोरीला गेल्या. नीरज अग्रवाल यांचा मोबाईलही त्यांच्या बॅगेत होता. नवसारी ते बारडोली दरम्यान या गाडीत आरपीएफची व्यवस्था नाही. गेल्या 15 दिवसांत अशा घटना 6 वेळा घडल्या आहेत.

दरम्यान, नीरज अग्रवाल यांनी रेल्वेकडे तक्रार केली असून, रेल्वे पोलिसांनी चोरट्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. या ट्रेनमध्ये प्रवास करताना प्रवाशांनी आपल्या सामानाची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: Robbery in khandesh express know what exactly happened nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2024 | 01:28 PM

Topics:  

  • crime news
  • Robbery News

संबंधित बातम्या

Bhayander Crime : ऑनलाईन फसवणूक टोळीचा पर्दाफाश; गुन्हे प्रकटीकरण शाखेची मोठी कारवाई
1

Bhayander Crime : ऑनलाईन फसवणूक टोळीचा पर्दाफाश; गुन्हे प्रकटीकरण शाखेची मोठी कारवाई

Crime News: सौरपंपाची केबल चोरणारी टोळी सक्रिय; शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान
2

Crime News: सौरपंपाची केबल चोरणारी टोळी सक्रिय; शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

Crime News: नोकरीचे अमिष दाखवले अन् तब्बल 11 लाखांची फसवणूक; कुठे घडला हा प्रकार?
3

Crime News: नोकरीचे अमिष दाखवले अन् तब्बल 11 लाखांची फसवणूक; कुठे घडला हा प्रकार?

खळबळजनक ! विवाहित महिलेला इन्स्टाग्रामवर ‘तो’ व्हिडिओ पाठवला अन् नंतर…
4

खळबळजनक ! विवाहित महिलेला इन्स्टाग्रामवर ‘तो’ व्हिडिओ पाठवला अन् नंतर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.