Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यात उन्हाचा कडाका वाढला; अकोल्यात तापमानाचा पारा 43.5 अंशांवर तर 17 जिल्ह्यांमध्ये…

राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये 40 अंश सेल्सिअसच्यावर तापमानाची नोंद झाली आहे. दुसरीकडे, मुंबईत कमाल तापमान 33.8 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. उष्णतेचा इशारा असूनही मुंबईत तापमान तुलनेने कमी होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 12, 2025 | 06:52 AM
राज्यात उन्हाचा कडाका वाढला; अकोल्यात तापमानाचा पारा 43.5 अंशांवर तर मुंबईत...

राज्यात उन्हाचा कडाका वाढला; अकोल्यात तापमानाचा पारा 43.5 अंशांवर तर मुंबईत...

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला तर काही ठिकाणी उष्णतेने अक्षरश: कहर केला. त्यात आता राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये 40 अंश सेल्सिअसच्यावर तापमानाची नोंद झाली आहे. दुसरीकडे, मुंबईत कमाल तापमान 33.8 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. उष्णतेचा इशारा असूनही मुंबईत तापमान तुलनेने कमी होते.

मार्च महिन्यापेक्षा तापमानात घट झाली आहेच, पण सध्याची घसरण अशा वेळी झाली आहे जेव्हा महाराष्ट्र आणि देशाच्या बहुतेक भागात उष्णतेची लाट आली आहे. गुरुवारी महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान अकोला येथे नोंदवले गेले, जिथे कमाल तापमान 43.5 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले.

मुंबईतील तापमान आणखी कमी होणार

पुढील २-३ दिवसांत मुंबईतील तापमान आणखी कमी होईल, त्यानंतर उष्णतेची पातळी झपाट्याने वाढेल, असा अंदाज आहे. रविवारपर्यंत कमाल तापमान ३२-३३ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे, परंतु पुढील आठवड्यानंतर म्हणजेच मंगळवारनंतर ते ३६ अंशांपेक्षा जास्त होईल, असे आयएमडीने आपल्या अंदाजात म्हटले आहे.

मुंबई, कोकणात तापमानात घट होण्याचे कारण काय ?

आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सांताक्रूझ वेधशाळेत कमाल तापमान ३३.८ अंश सेल्सिअस, तर कुलाबा वेधशाळेत ३४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. उर्वरित महाराष्ट्रासारखे कोकण-गोवा पट्टयात गेल्या काही दिवसांत सामान्यपेक्षा जास्त तापमान नोंदवले गेले नाही. नोंदींनुसार, गुरुवारी कोकणातील रत्नागिरी वेधशाळेत ३२.२ अंश सेल्सिअस, पणजीत ३४.९ अंश सेल्सिअस आणि डहाणूत ३६.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

उर्वरित महाराष्ट्र का उष्ण?

अरबी समुद्रावर प्रतिचक्रीवादळ प्रणालीमुळे महिन्याच्या सुरुवातीला शहरात उष्ण आणि दमट हवामान होते. आता ही प्रतिचक्रीवादळ प्रणाली पश्चिम किनाऱ्यापासून दूर गेली आहे. शिवाय सकाळच्या वेळी समुद्री वारे वाहत आहेत. त्यामुळे तापमानात घट झाली आहे, असे आयएमडी मुंबईच्या संचालक शुभांगी भुते यांनी सांगितले.

Web Title: Temperature increases in many parts of maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2025 | 06:51 AM

Topics:  

  • Climate Change
  • Temperature Increase
  • Weather Update

संबंधित बातम्या

India Rain Alert: मोठे संकट येणार! जून महिन्यातच मान्सूनवर…; प्रशांत महासागराच्या तापमानात वाढ
1

India Rain Alert: मोठे संकट येणार! जून महिन्यातच मान्सूनवर…; प्रशांत महासागराच्या तापमानात वाढ

उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा हाहा:कार; तीव्र वादळामुळे 62 जणांचा मृत्यू, अनेक जिल्ह्यांत वीजपुरवठा खंडित
2

उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा हाहा:कार; तीव्र वादळामुळे 62 जणांचा मृत्यू, अनेक जिल्ह्यांत वीजपुरवठा खंडित

अकोल्यातील तापमानात पुन्हा वाढ; पारा 45.6 अंशांवर, उन्हाचे बसत आहेत चटके
3

अकोल्यातील तापमानात पुन्हा वाढ; पारा 45.6 अंशांवर, उन्हाचे बसत आहेत चटके

Monsoon Update : 25 ते 27 मेदरम्यान केरळमध्ये दाखल होणार मान्सून, पाच राज्यांसाठी दिला ‘हा’ इशारा
4

Monsoon Update : 25 ते 27 मेदरम्यान केरळमध्ये दाखल होणार मान्सून, पाच राज्यांसाठी दिला ‘हा’ इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.