Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यात उन्हाचा कडाका वाढला; अकोल्यात तापमानाचा पारा 43.5 अंशांवर तर 17 जिल्ह्यांमध्ये…

राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये 40 अंश सेल्सिअसच्यावर तापमानाची नोंद झाली आहे. दुसरीकडे, मुंबईत कमाल तापमान 33.8 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. उष्णतेचा इशारा असूनही मुंबईत तापमान तुलनेने कमी होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 12, 2025 | 06:52 AM
राज्यात उन्हाचा कडाका वाढला; अकोल्यात तापमानाचा पारा 43.5 अंशांवर तर मुंबईत...

राज्यात उन्हाचा कडाका वाढला; अकोल्यात तापमानाचा पारा 43.5 अंशांवर तर मुंबईत...

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला तर काही ठिकाणी उष्णतेने अक्षरश: कहर केला. त्यात आता राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये 40 अंश सेल्सिअसच्यावर तापमानाची नोंद झाली आहे. दुसरीकडे, मुंबईत कमाल तापमान 33.8 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. उष्णतेचा इशारा असूनही मुंबईत तापमान तुलनेने कमी होते.

मार्च महिन्यापेक्षा तापमानात घट झाली आहेच, पण सध्याची घसरण अशा वेळी झाली आहे जेव्हा महाराष्ट्र आणि देशाच्या बहुतेक भागात उष्णतेची लाट आली आहे. गुरुवारी महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान अकोला येथे नोंदवले गेले, जिथे कमाल तापमान 43.5 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले.

मुंबईतील तापमान आणखी कमी होणार

पुढील २-३ दिवसांत मुंबईतील तापमान आणखी कमी होईल, त्यानंतर उष्णतेची पातळी झपाट्याने वाढेल, असा अंदाज आहे. रविवारपर्यंत कमाल तापमान ३२-३३ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे, परंतु पुढील आठवड्यानंतर म्हणजेच मंगळवारनंतर ते ३६ अंशांपेक्षा जास्त होईल, असे आयएमडीने आपल्या अंदाजात म्हटले आहे.

मुंबई, कोकणात तापमानात घट होण्याचे कारण काय ?

आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सांताक्रूझ वेधशाळेत कमाल तापमान ३३.८ अंश सेल्सिअस, तर कुलाबा वेधशाळेत ३४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. उर्वरित महाराष्ट्रासारखे कोकण-गोवा पट्टयात गेल्या काही दिवसांत सामान्यपेक्षा जास्त तापमान नोंदवले गेले नाही. नोंदींनुसार, गुरुवारी कोकणातील रत्नागिरी वेधशाळेत ३२.२ अंश सेल्सिअस, पणजीत ३४.९ अंश सेल्सिअस आणि डहाणूत ३६.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

उर्वरित महाराष्ट्र का उष्ण?

अरबी समुद्रावर प्रतिचक्रीवादळ प्रणालीमुळे महिन्याच्या सुरुवातीला शहरात उष्ण आणि दमट हवामान होते. आता ही प्रतिचक्रीवादळ प्रणाली पश्चिम किनाऱ्यापासून दूर गेली आहे. शिवाय सकाळच्या वेळी समुद्री वारे वाहत आहेत. त्यामुळे तापमानात घट झाली आहे, असे आयएमडी मुंबईच्या संचालक शुभांगी भुते यांनी सांगितले.

Web Title: Temperature increases in many parts of maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2025 | 06:51 AM

Topics:  

  • Climate Change
  • Temperature Increase
  • Weather Update

संबंधित बातम्या

कोल्हापुरात मुसळधार पावसाचा गर्भवती महिलेला फटका; वेळेवर उपचार न मिळाल्याने भर पावसात झाली प्रसूती, बाळ दगावलं
1

कोल्हापुरात मुसळधार पावसाचा गर्भवती महिलेला फटका; वेळेवर उपचार न मिळाल्याने भर पावसात झाली प्रसूती, बाळ दगावलं

Weather Update: रस्ते, महामार्ग, रेल्वे, विमानतळ, सर्वत्र पाणीच पाणी, नागरिकांचा खोळंबा, हवामान विभागाचा नवीन अलर्ट काय?
2

Weather Update: रस्ते, महामार्ग, रेल्वे, विमानतळ, सर्वत्र पाणीच पाणी, नागरिकांचा खोळंबा, हवामान विभागाचा नवीन अलर्ट काय?

India Monsoon Alert: काही दिवस फक्त पावसाचेच! उतरराखंड आणि ‘या’ राज्यांमध्ये, IMD ने वाढवली चिंता
3

India Monsoon Alert: काही दिवस फक्त पावसाचेच! उतरराखंड आणि ‘या’ राज्यांमध्ये, IMD ने वाढवली चिंता

यवतमाळमध्ये पावसाची दमदार बॅटिंग; तब्बल 8 तास धुवांधार पाऊस, पिकांना मोठा फटका
4

यवतमाळमध्ये पावसाची दमदार बॅटिंग; तब्बल 8 तास धुवांधार पाऊस, पिकांना मोठा फटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.