राजधानी दिल्लीत आज पावसाची शक्यता कमी आहे. मात्र पुढील एक ते दोन दिवस राज्यात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात अति मुसळधार पाऊस झाला आहे. काही ठिकाणी अजूनही सुरू आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे.
Weather update: काल अनेक राज्यांमध्ये पावसाने विश्रांती घेतल्याने नागरिकांना उकाडा सहन करावा लागला आहे. मात्र आज पुन्हा देशभरात पावसाचा जोर वाढणार आहे.
पावसाने विश्रांती घेतल्याने पावसाळा संपला असे वाटत असतानाच वरूणराजाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
लातूर जिल्ह्यात सरासरी ७५.३ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली असल्याने अहमदपूर तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. छिलखा बॅरेज येथे चार नागरिकांना वाचवण्यासाठी स्थानिक पथकाच्या सहाय्याने बचाव कार्य सुरु आहे.
पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शहरात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह अति हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Rain News: पुरस्थिती निर्माण झाल्याने अनेक नागरिकांना लष्कराच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने रेस्क्यू करण्यात आले आहे. रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला फटका बसला आहे.
राजधानी दिल्लीत आज हवामान मोकळे आहे. बऱ्यापैकी स्वच्छ हवा पाहायला मिळत आहे. पुढील तीन दिवस पावसाचा शक्यता नाहीये. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागू शकतो.
राज्यात गुरुवारपासून पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकणार असल्याने राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज आहे.
Wather Update: उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. याचा परिणाम अनेक राज्यांमध्ये पाहायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाने काही राज्यांना पावसाचा इशारा दिला आहे.
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बाधित शेतपिकांचे तात्काळ पंचनामे करण्यात आले. बाधित पिकांचा अहवाल प्राप्त होताच राज्य सरकारने या मदतीच्या निधीस तत्काळ मंजुरी दिली.
देशभरात आज भारतीय हवामान विभागाने अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशभरात मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक राज्यात तर पावसाने कहर केला आहे.
मागच्या 24 तासांमध्ये देशातील हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तराखंड राज्यांमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. तेलंगणा, गोवा, आसाम, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा, आणि दक्षिणेकडील काही राज्यात मुसळधार पाऊस झाला
India Rain Alert: राजधानी दिल्लीत दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र आता पुढील तीन दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे.