Kashmir Chilla-i-Kalan : काश्मीरमध्ये 40 दिवसांचा कडक थंडीचा काळ, म्हणजेच 'चिल्ला-ए-कलां' सुरू झाला आहे. यामुळे गुलमर्ग आणि पहलगाम सारख्या पर्यटन स्थळांवर तापमान शून्याखाली गेले आहे.
वर्ष आणि डिसेंबर महिना संपत आलेला असतानाही काही भागात अजूनही पाऊस सुरु आहे.राज्यात गेल्या महिनाभरापासून थंडीचा कडाका आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरीमुळे गारठा वाढताना दिसतोय.
पुणे आणि परिसरात किमान तापमान ८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते. त्यामुळे सकाळी आणि रात्री गारठा जाणवत होता. शनिवारी किमान तापमान १०.१ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस नोंदवले…
उत्तर भारतात तीव्र थंडीचा कडाका जाणवत आहे. अनेक राज्यांतील तापमान शून्यापेक्षाही खाली गेल्याचे दिसून येत आहे. अनेक राज्यांत तीव्र थंडी, दाट धुके आणि प्रदूषणाच्या एकत्रित समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
हरियाणा, पंजाब, चंदीगड, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये कडाक्याची थंडी जाणवत आहे. एका नवीन पश्चिमी विक्षोभामुळे पर्वतांमध्ये बर्फवृष्टी आणि तीव्र थंडी आली आहे.
गेल्या चार दिवसांपासून पारा किमान पातळी गाठत आहे. त्यामुळे नागपूरकर जॅकेट, स्वेटरबंद झाले आहेत. कमाल तापमान २९-३० दरम्यान असल्याने दुपारी नागरिकांना किंचित दिलासा मिळत असला.
IMD Weather Update : देशातील सर्वच भागात वातावरणात बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. याचदरम्यान राज्यात पुढील तीन ते चार दिवसांमध्ये गारठा वाढण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
दिल्ली-एनसीआर, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये थंडीची लाट तीव्र होत आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरच्या उंच भागात शून्याखालील तापमानामुळे जीवनमान कठीण झाले आहे.
बंगालच्या उपसागरात नवीन चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. विविध हवामान रेकॉर्ड मॉडेल्सनुसार, चक्रीवादळ सेन्यार विकसित होण्याची शक्यता आहे. सोमवार, २४ नोव्हेंबरपूर्वी काहीही सांगणे कठीण आहे.
तापमानाचा पारा घसरताना दिसत आहे. सध्या कमाल 30 आणि किमान 12 अंश सेल्सियसपर्यंत तापमान घसरले आहे. काही ठिकाणी धुकेही पाहायला मिळत आहेत. त्यामुळे चालू आठवड्यात तापमानात आणखी घट होऊन झोंबणारी…
पुणे, नाशिक, अहिल्यानगर, बोड, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार स्वरुपाचे पर्जन्यमान झाल्यास जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांवरील धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे पाणी पातळीत वाढ होऊ शकते.
जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या उंच भागात अलिकडच्या काळात झालेल्या बर्फवृष्टी आणि पावसामुळे या प्रदेशात हिवाळा आला आहे. तिन्ही भागात तापमानातही घट झाली आहे.
बंगालचा उपसागर, अरबी समुद्रातील स्थितीमुळे ऐन दिवाळीत राज्याच्या काही भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत. गुरुवारी शहर आणि परिसरात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहे.
राजकारणात न जाता, संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणे ही सरकारची जबाबदारी आहे. पण हे सरकार ती पाळत नाही. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या मदतीच्या घोषणांनाही फोल ठरली आहे.
हरियाणातील अनेक शहरांची परिस्थिती दिल्ली-एनसीआरपेक्षा वाईट होती. बुधवारी राजस्थानमधील शहरांची परिस्थिती गंभीर राहिली. राज्यातील अनेक प्रमुख शहरे तीव्र वायू प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहेत.