शहर आणि परिसरात गुरूवारी (ता. १२) किमान आणि कमाल तापमान स्थिर होते. त्यामुळे १४.४ अंश सेल्सिअस इतके किमान तर ३२ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदवण्याचे समोर आले.
दिवसा कडक ऊन आणि रात्री थंड हवामान याचा थेट परिणाम नागरिकांच्या, विशेषतः लहान मुलांच्या आरोग्यावर होत आहे. शाळकरी मुलांमध्ये ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे.
Mumbai Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण कमी जाणवू लागले आहे. परिणामी कमाल आणि किमान तापमानात वाढ होताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात हवामान अंशतः ढगाळ…
परिसरात जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या परिस्थितीमुळे जिल्हा प्रशासनाने तात्काळ शाळा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. हा आदेश फक्त देहरादून जिल्ह्याला लागू आहे.
पहिले सहा महिने मातेच्या दुधावर बाळ अवलंबून असते. त्यामुळे या दिवसांत मातेने विशेष काळजी घ्यावी. जर मातेला काही आजार असेल तर तिने काळजी घेणे गरजेचे आहे.
पहाटेच्या सुमारास काही ठिकाणी विरळ धुके दिसून आले, मात्र दिवसभर आकाश निरभ्र राहिले. सकाळी वातावरण आल्हाददायक असले तरी दुपारनंतर वाढलेल्या उन्हामुळे नागरिकांची गैरसोय झाली.
हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, बुधवारी (ता. २१) किमान तापमान १३ अंश सेल्सिअस इतके स्थिर राहणार असून कमाल तापमानात एक अंशांची घट होऊन ते ३० अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे.
शिवाजीनगर येथील हवामान वेधशाळा कृषी महाविद्यालयाच्या परिसरात असून, येथे मोकळी जागा व हिरवाईचे प्रमाण अधिक आहे. बांधकाम कमी असल्यामुळे रात्री मोकळ्या जमिनीतून उष्णता वेगाने आकाशात निघून जाते.
मंगळवारी हवामान खात्याने शहराचे किमान तापमान ७.६ अंश सेल्सिअस नोंदवले, जे सरासरीपेक्षा ५ अंश कमी आहे. थंडीच्या लाटेमुळे २४ तासांत शहराचे तापमान ६ अंशांनी कमी झाले.
दिल्ली-एनसीआरमधील विषारी हवा केवळ श्वसनाचे आजारच निर्माण करत नाही तर मेंदूवरही परिणाम करत आहे. असंख्य वैद्यकीय अहवाल आणि वैज्ञानिक अभ्यासातून हे उघड झाले आहे.
अनेक विभागात दाट धुक्याची जणू चादर पाहिला मिळाला मिळत आहे. ज्यामुळे अनेक भागात दृश्यमानता ५० मीटरपेक्षा कमी झाली आहे. या कमी दृश्यमानतेमुळे, दिल्लीत ६६ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
Kashmir Chilla-i-Kalan : काश्मीरमध्ये 40 दिवसांचा कडक थंडीचा काळ, म्हणजेच 'चिल्ला-ए-कलां' सुरू झाला आहे. यामुळे गुलमर्ग आणि पहलगाम सारख्या पर्यटन स्थळांवर तापमान शून्याखाली गेले आहे.
वर्ष आणि डिसेंबर महिना संपत आलेला असतानाही काही भागात अजूनही पाऊस सुरु आहे.राज्यात गेल्या महिनाभरापासून थंडीचा कडाका आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरीमुळे गारठा वाढताना दिसतोय.
पुणे आणि परिसरात किमान तापमान ८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते. त्यामुळे सकाळी आणि रात्री गारठा जाणवत होता. शनिवारी किमान तापमान १०.१ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस नोंदवले…
उत्तर भारतात तीव्र थंडीचा कडाका जाणवत आहे. अनेक राज्यांतील तापमान शून्यापेक्षाही खाली गेल्याचे दिसून येत आहे. अनेक राज्यांत तीव्र थंडी, दाट धुके आणि प्रदूषणाच्या एकत्रित समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
हरियाणा, पंजाब, चंदीगड, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये कडाक्याची थंडी जाणवत आहे. एका नवीन पश्चिमी विक्षोभामुळे पर्वतांमध्ये बर्फवृष्टी आणि तीव्र थंडी आली आहे.
गेल्या चार दिवसांपासून पारा किमान पातळी गाठत आहे. त्यामुळे नागपूरकर जॅकेट, स्वेटरबंद झाले आहेत. कमाल तापमान २९-३० दरम्यान असल्याने दुपारी नागरिकांना किंचित दिलासा मिळत असला.