प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावरील समुद्राचे पाणी नेहमीपेक्षा असामान्यरीत्या गरम होण्याच्या प्रक्रियेला अल नीनो म्हणतात. सामान्य परिस्थितीत व्यापारी वारे उबदार पाणी आशियाच्या दिशेने ढकलतात.
पुणे शहर आणि मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पुढील तीन दिवस हलक्या पावसाचा अंदाज आहे. मात्र, घाट परिसरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्यात पुण्यात पावसाचा वेग काहीसा…
हिमाचल प्रदेशातील कांग्रा, शिमला, कुल्लू आणि चंबा येथे मेघगर्जना आणि विजांचा धोका आहे, तर उत्तराखंडमध्ये १६-१७ ऑगस्ट रोजी विशेष सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
देशभरातील अनेक राज्यांमध्ये सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही भागांमध्ये भूस्खलन झाल्याने रस्ते आणि मार्ग बंद झाले आहेत. मुंबईतील घाटकोपरमध्ये डोंगराचा मलबा तीन घरांवर कोसळल्याने सात जणांचा मृत्यू झाला…
राजधानी दिल्लीतही पाऊस आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाच्या वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. डोंगराळ राज्यांमध्ये भूस्खलनाचा आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये वीज पडण्याचा धोका आहे. देशाच्या अनेक भागांमध्ये मान्सून सक्रिय…
शुक्रवारी पुणे शहर आणि लगतच्या परिसरात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. दिवसभर सूर्यदर्शनाची शक्यता कमीच होती.
जम्मू आणि काश्मीर तसेच लडाखच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडेल. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये १२ ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर अचानक झालेल्या भूस्खलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली. रस्त्यावर मोठा मलबा आणि दगड कोसळल्याने सुमारे २०० यात्रेकरू २४ तासांपासून रस्ता पुन्हा सुरू होण्याची वाट पाहत आहेत.
भारतीय हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी राज्यातील काही भागांमध्ये, तसेच शेजारील अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
हवामान विभागाने राज्याला पावसाचा इशारा दिला आहे. राज्यात पावसाने पुनरागमन केले आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी समाधानकारक पाऊस झाल्याने अनेक धरणे तुडुंब भरली आहेत.
उत्तर ओडिशाच्या अंतर्गत भागावर आणि दक्षिण झारखंड व छत्तीसगडच्या लगतच्या भागांवर असलेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र गेल्या सहा तासांत १८ किमी प्रतितास वेगाने पश्चिमेकडे सरकले आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने राज्यातील महत्वाच्या धारणांच्या पाणीसाठयात वाढ झाली आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणारी खडकवासला धरण साखळी तुडुंब भरली आहे.
सोनभद्र, सहारनपूर आणि मुझफ्फरनगरसह सात जिल्ह्यांमध्ये मंगळवारी अतिवृष्टीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे १८ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
अनेक प्रमुख रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला, तर विविध भागांत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज भारतीय…
Maharashtra Weather Update: भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा जारी केला आहे. पुणे आणि मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता…