Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मी समाजवाद्यांशी बोलू शकत नाही का?” उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल

“शिवसेनेनं १९८७ साली देशातील पहिली पोटनिवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जिंकली होती. तेव्हा, भाजपा काय करता होता? हिंदू मते बरोबर आल्यावर निवडणूक जिंकू शकतो, हे भाजपाला कळलं. त्यानंतर भाजपानं शिवसेनेबरोबर युती केली. आता भाजपा एवढी मोठी झालीय की, त्यांना कुणाची गरज वाटत नाही. ही वृत्ती घातक आहे,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे

  • By Aparna
Updated On: Oct 15, 2023 | 06:28 PM
“मी समाजवाद्यांशी बोलू शकत नाही का?” उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल
Follow Us
Follow Us:

गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पाकिस्तानी खेळांडूवर फुलांचा वर्षाव भाजपाकडून करण्यात आला. मग, मी शिवसेना म्हणून समाजवाद्यांशी बोलू शकत नाही का? तुम्हाला गाडण्यासाठी आमच्यातील मतभेद गाडून टाकले आहेत, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी भाजपावर केला आहे.शिवसेना ( ठाकरे गट ) आणि समाजवादी विचारांची बैठक आज ( १५ ऑक्टोबर ) पार पडली. यावेळी बोलताना शिवसेना ( उद्धव ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपावर सडकून टीका केली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, “शिवसेना आणि भाजपाची युती तोडण्याचं कारण काय होतं? आता शिवसेना आणि समाजवादी पक्ष एकत्र आल्यानं सवाल उपस्थित केले जातील. संयुक्त महाराष्ट्र आणि स्वातंत्र्य चळवळीत संघ कुठं होता? या दोन्ही चळवळीत कुठेही संघ नव्हता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जनसंघ होता. य.दी फडकेंनी लिहिलंय की, ‘संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आचार्य आत्रे, प्रबोधनकार ठाकरे, श्रीपाद डांगे आणि सर्व पक्ष एकत्र आले होते. तेव्हा, संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली. त्यात जनसंघ घुसला होता. कारण, समितीबरोबर राहून काही जागा लढवता येतील.’ तेच, भाजपानं आमच्याबरोबर केलं.”

“शिवसेनेनं १९८७ साली देशातील पहिली पोटनिवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जिंकली होती. तेव्हा, भाजपा काय करता होता? हिंदू मते बरोबर आल्यावर निवडणूक जिंकू शकतो, हे भाजपाला कळलं. त्यानंतर भाजपानं शिवसेनेबरोबर युती केली. आता भाजपा एवढी मोठी झालीय की, त्यांना कुणाची गरज वाटत नाही. ही वृत्ती घातक आहे,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे

Web Title: Uddhav thackerays question to bjp nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2023 | 06:28 PM

Topics:  

  • BJP
  • maharashtra
  • RSS
  • Uddhav Thackeray
  • uddhav thackeray news

संबंधित बातम्या

‘२०१९ मध्ये प्रेमभंग झाला, त्यानंतर आम्ही दुसरं लग्न केलं’; उद्धव ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीस यांची मिश्कील टिप्पणी
1

‘२०१९ मध्ये प्रेमभंग झाला, त्यानंतर आम्ही दुसरं लग्न केलं’; उद्धव ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीस यांची मिश्कील टिप्पणी

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’
2

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने
3

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने

‘उमेदवारी अर्ज रद्द करणे म्हणजे लोकशाहीवर अन्याय’; ‘स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल
4

‘उमेदवारी अर्ज रद्द करणे म्हणजे लोकशाहीवर अन्याय’; ‘स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.