• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • When Will The Water Shortage Problem Of Mira Bhyander City Be Solved

मीरा-भाईंदर शहराचा पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार कधी?

मीरा भाईंदरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई पाहायला मिळत आहे. पाणी कपातीमुळे नागरिक संतप्त झाले आहेत. गेल्या महिनाभरापासून या पाणीपुरवठ्यात देखील कपात करण्यात आली असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे शहराला केवळ सरासरी १९० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत आहे. त्यात दोन ते तीन दिवसाआड जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी हा पुरवठा २४ तासांसाठी बंद ठेवला जात आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 27, 2024 | 02:14 PM
मीरा-भाईंदर शहराचा पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार कधी?
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मीरा-भाईंदर : मिरा-भाईंदर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलसाठ्यातून महिनाभरापासून मंजुर कोट्यापेक्षा कमी पाणीपुरवठा केला जात आहे. शिवाय दोन दिवसाआड जलवाहिनी दुरुस्तीच्या कामानिमित्त हा पुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. परिणामी शहरात पाण्याची टंचाई जाणवत आहे. यावर प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत. मिरा-भाईंदर महानगरपालिकेला स्टेम प्राधिकरणकडून ८६ दक्षलक्ष लिटर तर एमआयडीसीकडून १३५ दशलक्ष लिटर असा एकूण २२१ दक्षलक्ष लिटर पाणीपुरवठा मंजुर आहे. मात्र प्रत्यक्षात पाणीगळती आणि इतर कारणांमुळे यातील जवळपास 200 दक्षलक्ष लिटर इतकाच पाणीपुरवठा होतो.

परंतु गेल्या महिनाभरापासून या पाणीपुरवठ्यात देखील कपात करण्यात आली असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे शहराला केवळ सरासरी १९० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत आहे. त्यात दोन ते तीन दिवसाआड जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी हा पुरवठा २४ तासांसाठी बंद ठेवण्यात येतो. परिणामी शहरातील जुन्या भागात तसेच दाट लोकवस्ती असलेल्या गृह संकुलात पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. यामुळे नागरिक टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहत आहेत. तर बऱ्याच वेळा टँकर चालकांकडे देखील पाणी नसल्याने कोरडाच दिवस काढावा याबाबत आपल्या मिराभाईंदर शहरातील प्रतिनिधी विजय काते यांनी आपला दैनिक वृत्तपत्रांमध्ये याबाबत बातमी ही लावली होती. त्याच अनुषंगाने शहरात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईबाबत पालिकेत काही दिवसापूर्वी काँग्रेसनेही आंदोलन केले होते. तसेच आज मनसेमार्फत हे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यासंपूर्ण विषयाबाबत मिरा-भाईंदज शहरातील राजकीय पुढार्‍यांची काय प्रतिक्रिया आहे आपण जाणून घेऊ.

तसेच या बाबतीमध्ये मीरा-भाईंदर शहरातील पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शरद नानेगावकर यांना विचारणा केली असता त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ. सर्व राजकीय पक्षाकडून मीरा-भाईंद शहरांमध्ये होणाऱ्या पाणीपुरवठ्याबद्दल आक्रमक भूमिका आहे पाणीपुरवठ्यावरती मीरा-भाईंदर महानगरपालिकेने लवकरच तोडगा काढावा त्याने मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांचे हाल होणार नाही.

पाणीकपातीमुळे नागरिक संतापले

मीरा भाईंदरमध्ये असलेल्या जुन्या वसाहतीमध्ये दिवसेंदिवस नागरिकांच्या घरांमध्ये वाढ होत चालली आहे. मोठ्या प्रमाणात पाणी कपात होत असल्यामुळे टँकरची मदत घ्यावी लागत आहे. त्याचबरोबर टँकर चालकाकडे पाणी नसल्यामुळे संपूर्ण दिवस कोरडा काढावा लागत आहे.

Web Title: When will the water shortage problem of mira bhyander city be solved

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2024 | 02:14 PM

Topics:  

  • maharashtra
  • Mira Bhyander
  • Water Shortage

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…
4

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.