Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सत्तांतर होताच मराठा आरक्षणाच्या विषयाची खाज का?; आरोग्यमंत्र्यांच्या वक्तव्याने संताप

उस्मानाबाद येथील कार्यकर्ता मेळाव्यात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणावरून राष्ट्रवादीवर टीका केली आहे. इतके दिवस ते गप्प का होते? त्यांना आताच मराठा आरक्षणाच्या विषय का आठवला? वातावरण खराब करणाऱ्यांना ओळखले पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर त्यांनी निशाणा साधला आहे.

  • By Ganesh Mate
Updated On: Sep 26, 2022 | 08:21 AM
tanaji sawant

tanaji sawant

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी मराठा आरक्षणावरून केलेल्या वक्तव्याने संताप व्यक्त होत आहे. आताच मराठा आरक्षणाच्या विषयाची खाज का निर्माण झाली? असा सवाल सावंत यांनी केला. या सरकारच्या (Government Of Maharashtra) काळात मराठा आरक्षण (Maratha Reservation) मिळणारच, पण हा विषय आताच काढून वातावरण खराब करणाऱ्यांना ओळखले पाहिजे, असे सावंत यांनी म्हटले आहे.

उस्मानाबाद (Osmanabad) येथील कार्यकर्ता मेळाव्यात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणावरून राष्ट्रवादीवर टीका केली आहे. इतके दिवस ते गप्प का होते? त्यांना आताच मराठा आरक्षणाच्या विषय का आठवला? वातावरण खराब करणाऱ्यांना ओळखले पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर (National Congress Party) त्यांनी निशाणा साधला आहे.

यापूर्वी दुटप्पी राजकारणात मराठा आरक्षण अडकले होते. मात्र, आमच्या सत्तेच्या कार्यकाळात मराठा समाजाला आरक्षण मिळणारच. मराठा आरक्षणाचा विषय आताच बाहेर काढून वातावरण खराब करणाऱ्यांना ओळखले पाहिजे. इतके दिवस ते गप्प का होते? त्यांना आताच मराठा आरक्षणाच्या विषयाची खाज का निर्माण झाली? असे सवालही सावंत यांनी उपस्थित केले आहेत.

Web Title: Why is the issue of maratha reservation itching after the transfer of power nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2022 | 08:21 AM

Topics:  

  • Government of Maharashtra
  • Maratha Reservation
  • National Congress Party
  • Tanaji Sawant

संबंधित बातम्या

Bangladesh Violence: बांगलादेशात हिंदूंचे रक्त सांडले! प्रियांका गांधी अस्वस्थ; न्यायाच्या मागणीला काँग्रेसचा आक्रोशाचा स्वर
1

Bangladesh Violence: बांगलादेशात हिंदूंचे रक्त सांडले! प्रियांका गांधी अस्वस्थ; न्यायाच्या मागणीला काँग्रेसचा आक्रोशाचा स्वर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.