Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Farmers Death : धक्कादायक वास्तव! दररोज एक शेतकरी संपवतोय जीवन, आतापर्यंत ११ महिन्यात ३२७ शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला

Yavatmal News : शेतकरी आत्महत्येचे भीषण वास्तव समोर आले असून नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरो (NCRB) च्या अहवालातून असे दिसून आले आहे की, २०२३ वर्षात दर तासाला किमान एका शेतकऱ्याने जीवन संपवले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 19, 2025 | 12:41 PM
दररोज एक शेतकरी संपवतोय जीवन, आतापर्यंत ११ महिन्यात ३२७ शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला

दररोज एक शेतकरी संपवतोय जीवन, आतापर्यंत ११ महिन्यात ३२७ शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला

Follow Us
Close
Follow Us:
  • शेतकरी आत्महत्येचे भीषण वास्तव समोर
  • २०२३ वर्षात दर तासाला किमान एका शेतकऱ्याची आत्महत्या
  • शेतकरी आत्महत्येचे सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रात
Yavatmal News Marathi : यवतमाळ जिल्ह्यात कर्जबाजारीपणा अतिवृष्टीचे संकट, पिकांचे मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान, उत्पादनाला मिळत असलेला अल्पभाव आणि मिळकत-अनुदानाच्या विलंबामुळे शेतकरी अक्षरशः हतबल झाला आहे. अशात जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचा लोंढा धांबण्याचे नाव घेत नाही. मागील ११ महिने १७ दिवसांत तब्बल ३२७ शेतकऱ्यांनी विविध कारणांमुळे मृत्यूला कवटाळले आहे. या वर्षातील हे आकडे पाहता जिल्ह्यात आत्महत्येचे ‘पीक’ येत असल्याचे दिसत आहे.

सरासरी दररोज किमान एका शेतकऱ्याची आत्महत्या होत आहे. या बपी झालेल्या अवकाळी पावसाने, गारपिटीने आणि अतिवृष्टीने शेतीची पूर्णपणे माती केली. सोयाबीन अतिवृष्टीचा अवकाळी पावसाचा कपाशीला फटका बसला त्यात सोयाबीन कपाशीला मिळणाऱ्या भावाचा कुठेच ताळमेळ बसत नाही. परिणामी आता पुढील हंगामाचे कसे होईल याच विवंचनेत शेतकरी दिसत आहे.

जात वैधतेसाठी यवतमाळमध्ये उसळली मोठी गर्दी! आत्तापर्यंत दोनशे अर्ज आणि पोचपावतीसाठी मोठी धडपड

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अठराविश्व दारिद्रय संपण्याचे नावच घेत नसल्याचे प्रत्येक हंगामात दिसत आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीने तब्बल ६ लाख ५५ हजार हेक्टरवरील शेतपिकांची माती केली. यात ५ लाख ३० हजार ७३६ शेतकरी बाधित झाले. यातील बहुतांश शेतकरी अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

आत्महत्येला पात्र-अपात्रतेच निकष सततची नापिकी, कर्जबाजारीपणा, शेतमालाला मिळणारा कमी भाव यामुळे शेतकरी नैराश्येत जावून आत्महत्येचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यात आर्थिक संकटात सापडल्याने अगतिकता येणे, नैराश्य येणे यातूनच शेतकरी आत्महत्या करतो, मात्र त्या आत्महत्येलाही पात्र अपात्रतेचा निकष शासनाकडून लावल्या जातो.

शेतकऱ्याला वाली नाही

दरम्यान जिल्ह्यात नगर परिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकांची धामधूम जोरात आहे निवडणुकीच्या धामधुमीत नेता आता घोषणांचा पाऊस पाडेल, अशी आशा होती मात्र जिल्ह्यातील शेतक-यांचे प्रश्न मात्र कायम भागेव राहत आहे. नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका ओरात सुरू आहे पण अतिवृष्टी, कर्जबाजारीपणा आणि तोट्याच्या शेतीने होरपळलेल्या शेतकऱ्यांना अद्याप ठोस दिलासा मिळालेला नाही.

ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक ४९ आत्महत्या

जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे संकट चिघळत असून ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक ४९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या महिन्यात तब्बल दोन वेळा झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली, पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आणि कर्जबाजारी शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले. परिणामी आत्महत्यांचे प्रमाणाने विक्राळ रूप धारण केले.

खंडाळा घाटात दुचाकी-कारमध्ये भीषण अपघात; गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू

Web Title: Yavatmal district a farmer is ending his life every day 11 months 327 farmers have embraced death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 12:41 PM

Topics:  

  • Farmers
  • india
  • Yavatmal

संबंधित बातम्या

दोन हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली महादीप परीक्षा! शिक्षण विभागाचे उत्कृष्ट नियंत्रण
1

दोन हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली महादीप परीक्षा! शिक्षण विभागाचे उत्कृष्ट नियंत्रण

SCO Summit 2025: कूटनीतीचा नवा टप्पा! मॉस्कोमधील Jaishankar-Putin बैठक बनली जागतिक चर्चेचा विषय; पहा Recent Updates
2

SCO Summit 2025: कूटनीतीचा नवा टप्पा! मॉस्कोमधील Jaishankar-Putin बैठक बनली जागतिक चर्चेचा विषय; पहा Recent Updates

Two Front War : ’88 तासांचे ट्रेलर पुरेसे’,भारताकडून पाकिस्तानला कठोर इशारा; ख्वाजा आसिफला सतावतेय नेमकी कशाची भीती?
3

Two Front War : ’88 तासांचे ट्रेलर पुरेसे’,भारताकडून पाकिस्तानला कठोर इशारा; ख्वाजा आसिफला सतावतेय नेमकी कशाची भीती?

India US Trade Agreement: भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार करार लवकरच निश्चित होण्याची शक्यता; शेतकरी, मच्छीमार आणि लघु उद्योगांवर लक्ष
4

India US Trade Agreement: भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार करार लवकरच निश्चित होण्याची शक्यता; शेतकरी, मच्छीमार आणि लघु उद्योगांवर लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.