Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऐश्वर्या राय अभिषेकला कशी ठेवते नकारात्मकतेपासून दूर? अभिनेत्याने स्वतः केला खुलासा

अभिषेक बच्चन नुकत्याच त्याच्या आगामी चित्रपट 'कालिधर लापता' साठी चर्चेत आहे. अभिनेत्याला अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलिंगचा आणि नकारात्मकतेचा सामना करावा लागला आहे. या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी ऐश्वर्याने मदत केली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 01, 2025 | 05:29 PM
(फोटो सौजन्य - x अकाउंट)

(फोटो सौजन्य - x अकाउंट)

Follow Us
Close
Follow Us:

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय दोघेही बऱ्याच काळापासून चित्रपटसृष्टीशी जोडलेले आहेत. ऐश्वर्या सध्या चित्रपटांपासून दूर असली तरी, अभिषेक वेगवेगळ्या भूमिका साकारून लोकांचे मनोरंजन करत आहे. हॉलिवूड रिपोर्टर इंडियाला दिलेल्या अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत अभिषेकने सांगितले की त्याला अनेकदा टीकेला सामोरे जावे लागते आणि अशा नकारात्मकतेला तोंड देण्यासाठी ऐश्वर्याचा सल्ला त्याला खूप मदत करत असल्याचे अभिनेत्याने उघड केले आहे. अभिनेता नक्की काय म्हणाला जाणून घेऊयात.

‘मना’चे श्लोक’चे भन्नाट पोस्टर प्रदर्शित, दोघांचं नेमकं नातं काय ?

अभिषेक बच्चनला लोकांना तो आवडावा असे वाटते
अभिषेकने यापूर्वी असेही म्हटले होते की तो सर्वांना आनंदी ठेवू इच्छितो आणि लोकांना तो आवडावा अशी त्याची इच्छा आहे. तो अजूनही असा विचार करतो का? असे विचारले असता तो म्हणाला, ‘हो, वेळ शिकवते की कधीकधी आपण मूर्ख गोष्टी करू शकतो, इतके परिपूर्ण होण्याचा प्रयत्न करू नका, परंतु मी ही इच्छा कधीही सोडू इच्छित नाही. ज्या दिवशी मी हे स्वीकारतो की मी सर्वांना आनंदी करू शकत नाही आणि मी जे आहे तेच आहे, तो दिवस माझ्या अभिनय कारकिर्दीसाठी धोकादायक ठरू शकतो. त्या विचारसरणीत अभिमान असतो आणि त्यामुळे एखाद्या व्यक्तीमध्ये सुधारणा करण्याची इच्छा संपते.’ असे अभिनेता म्हणाला आहे.

ऐश्वर्या रायने दिला सल्ला
अभिषेक म्हणाला की आजही तो नकारात्मक गोष्टी वाचतो आणि त्याकडे लक्ष देतो, तर ऐश्वर्या नेहमीच त्याला अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करायला सांगते. ती म्हणते, ‘हे सर्व पाण्यासारखे आहे, नकारात्मक गोष्टींऐवजी सकारात्मक गोष्टींकडे लक्ष द्या, त्या जास्त महत्त्वाच्या आहेत.’ असे अभिनेता सांगताना दिसला आहे. आता अभिनेता लवकरच ‘कालिधर लापता’ चित्रपटामधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे.

गर्ल गँग पुन्हा परतणार, ‘Four More Shots Please’ च्या शेवटच्या सीझनची घोषणा; पोस्टर रिलीज

अभिषेक आणि ऐश्वर्याचे नाते
ऐश्वर्या आणि अभिषेक २००० च्या दशकाच्या सुरुवातीला एका चित्रपटाच्या सेटवर भेटले होते, परंतु गुरु चित्रपटादरम्यान त्यांच्यातील जवळीक वाढली. चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत त्यांचे लग्न झाले होते. दोघांनी २००७ मध्ये लग्न केले आणि २०११ मध्ये त्यांची मुलगी आराध्याचा जन्म झाला. हे जोडपे नेहमीच त्यांचे वैयक्तिक आयुष्य माध्यमांच्या नजरेपासून दूर ठेवते. दरम्यान त्यांच्या वेगळे होण्याच्या अफवा देखील होत्या, परंतु त्यांनी कधीही त्याबद्दल काहीही सांगितले नाही. उलट, ते एकमेकांसोबत सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसून अफवा खोट्या सिद्ध करत राहिले.

Web Title: Abhishek bachchan said aishwarya rai keep away from negativity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2025 | 05:29 PM

Topics:  

  • abhishek bachchan
  • Aishwarya Rai
  • entertainment

संबंधित बातम्या

‘बिग बॉस १९’ च्या घरात आईला पाहून फरहाना भट्ट भावुक; अमालने केली तक्रार तर, असा मिळाला प्रतिसाद
1

‘बिग बॉस १९’ च्या घरात आईला पाहून फरहाना भट्ट भावुक; अमालने केली तक्रार तर, असा मिळाला प्रतिसाद

I Popstar च्या प्री फिनालेमध्ये पहिलावहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंतच्या एव्हरग्रीन गाण्याची जादू!
2

I Popstar च्या प्री फिनालेमध्ये पहिलावहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंतच्या एव्हरग्रीन गाण्याची जादू!

‘गोंधळ’ने रचला भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास, सात दिवसांत घेतला २५ मिनिटांचा वनटेक सीन
3

‘गोंधळ’ने रचला भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास, सात दिवसांत घेतला २५ मिनिटांचा वनटेक सीन

४८७ कोटी बजेट, ४३८९ कोटींचे कलेक्शन; २०२५ मधील ‘हा’ चित्तथरारक हॉरर चित्रपट, आता ओटीटीवर येण्यासाठी सज्ज
4

४८७ कोटी बजेट, ४३८९ कोटींचे कलेक्शन; २०२५ मधील ‘हा’ चित्तथरारक हॉरर चित्रपट, आता ओटीटीवर येण्यासाठी सज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.