Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hera Pheri 3: “बाबू भैया शिवाय राजू आणि श्याम काय करणार?” परेश रावल यांच्या नकारावर काय म्हणाला सुनील शेट्टी?

परेश रावल 'हेरा फेरी ३' चित्रपटातून बाहेर पडल्याच्या वृत्तावर आता अभिनेता सुनील शेट्टीची प्रतिक्रिया समोर आली आहे. 'बाबू भैया' शिवाय चित्रपट कसा बनेल असे अभिनेत्याचे म्हणणे आहे. सुनील शेट्टी नक्की काय म्हणाले जाणून घेऊया

  • By सायली ससाणे
Updated On: May 17, 2025 | 03:04 PM
(फोटो सौजन्य - x अकाउंट)

(फोटो सौजन्य - x अकाउंट)

Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूडमधील लोकप्रिय कॉमेडी चित्रपट फ्रँचायझी ‘हेरा फेरी’ सध्या चर्चेत आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की अभिनेता परेश रावल यांनी ‘हेरा फेरी ३’ पासून स्वतःला दूर केले आहे, त्यांनी हा चित्रपट करण्यासाठी नकार दिला आहे. त्यानंतर ही बातमी ऐकून चाहते खूप निराश झाले आहेत. जेव्हा ‘श्याम’ म्हणजेच सुनील शेट्टीला ‘बाबू भैया’ चित्रपट सोडण्याच्या बातमीबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी काय म्हटले हे आपण जाणून घेणार आहोत.

सुरभी ज्योती आणि सुमित सुरी लग्नानंतरही राहत नाहीत एकत्र? टीव्ही अभिनेत्रीने सांगितले ‘हे’ मजेदार कारण!

सुनील शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली
‘बॉलिवूड बबल’ यांना दिलेल्या मुलाखतीत सुनील शेट्टी यांनी परेश रावल यांच्या चित्रपट सोडण्याच्या बातमीबद्दल बोलताना म्हटले की, ‘बाबू भैया आणि अक्षय कुमारच्या राजू या पत्राशिवाय ‘हेरा फेरी’ हा चित्रपट कसा काय बनू शकतो,’ सुनीलने स्पष्ट शब्दात सांगितले की जर परेश रावल चित्रपटात नसतील तर श्यामसारखे पात्र अस्तित्वातच राहणार नाही. ते पुढे म्हणाले की ‘हेरा फेरी’ हा फक्त एक चित्रपट नाही तर एक अनुभव आहे, जो तिन्ही कलाकार एकत्र असल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.’ असे अभिनेत्याने सांगितले आहे.

सुनील शेट्टी ‘केसरी वीर’ मध्ये दिसणार
अभिनेता सुनील शेट्टी सध्या त्याच्या आगामी ‘केसरी वीर’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे, जो २३ मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. मुलाखतीत सुनीलशेट्टी यांनी सांगितले की, चित्रपटातील त्यांचे पात्र एका प्रामाणिक आणि खऱ्या नेत्याला पाठिंबा देताना दिसणार आहे, जो समाजात बदल घडवून आणण्याचे स्वप्न पाहतो.’ हा चित्रपट येत्या २३ मे ला प्रदर्शित होणार असून हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

कान्समध्ये नाही तर ‘या’ कार्यक्रमात रेड कार्पेटवर चमकली Urfi Javed, लाल गुलाबाच्या ड्रेसने वेधले लक्ष!

सुनील शेट्टीचे आगामी प्रोजेक्ट्स
जर आपण सुनील शेट्टीच्या आगामी चित्रपटांची यादी पाहिली तर तो लवकरच ‘वेलकम टू द जंगल’ मध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये अक्षय कुमार आणि परेश रावल पुन्हा एकदा त्याच्यासोबत काम करताना दिसणार आहेत. याशिवाय, ‘हेरा फेरी ३’ हा चित्रपटही त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये समाविष्ट आहे, जो प्रियदर्शन दिग्दर्शित करत आहे.ज्याच्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

Web Title: Suniel shetty on hera pheri 3 without paresh rawal akshay kumar during kesari veer promotions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2025 | 03:04 PM

Topics:  

  • Akshay Kumar
  • Bollywood
  • entertainment
  • hera pheri 3

संबंधित बातम्या

‘नायक’नंतर Anil Kapoor यांना राजकीय पक्षांकडून ऑफर? अभिनेत्याचा खुलासा म्हणाले,…
1

‘नायक’नंतर Anil Kapoor यांना राजकीय पक्षांकडून ऑफर? अभिनेत्याचा खुलासा म्हणाले,…

विशाल भारद्वाज यांनी नाना पाटेकरांसोबत का नाही केले काम? ‘ओ रोमियो’ दिग्दर्शकाने आता केला खुलासा
2

विशाल भारद्वाज यांनी नाना पाटेकरांसोबत का नाही केले काम? ‘ओ रोमियो’ दिग्दर्शकाने आता केला खुलासा

संजय लीला भन्साळी आणि केतन मेहता ‘जय सोमनाथ’साठी एकत्र! उलघडणार 1000 वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक अध्याय
3

संजय लीला भन्साळी आणि केतन मेहता ‘जय सोमनाथ’साठी एकत्र! उलघडणार 1000 वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक अध्याय

भूमी पेडणेकरच्या ‘दलदल’चा लवकरच येणार दुसरा सीझन; निर्मात्यांनी दिली मोठी हिंट, म्हणाले ‘खूप कल्पना आहेत..’
4

भूमी पेडणेकरच्या ‘दलदल’चा लवकरच येणार दुसरा सीझन; निर्मात्यांनी दिली मोठी हिंट, म्हणाले ‘खूप कल्पना आहेत..’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.