Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ranveer Allahbadia: ‘लोकांना विचार करायला भाग पाडले…’, वादग्रस्त टिप्पणीवर का संतापले जावेद जाफरी?

रणवीर अलाहाबादिया वादग्रस्त टिप्पणी प्रकरणावर अभिनेता जावेद जाफरी यांनी आपले मत व्यक्त केले आहे. जावेद जाफरी यांचा असा विश्वास आहे की गोष्टींचे राजकारण केले जात आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 20, 2025 | 02:22 PM
(फोटो सौजन्य - x अकाउंट)

(फोटो सौजन्य - x अकाउंट)

Follow Us
Follow Us:

समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोवरील वादानंतर, अनेक सेलिब्रिटी भारतातील विनोदाच्या बदलत्या युगाबद्दल आपले विचार मांडत आहेत. या विषयावर अभिनेता जावेद जाफरी यांनी आपले मत व्यक्त केले आहे. त्यांनी अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, खरा मुद्दा हा नाही की लोक कोणत्या प्रकारचे विनोद ऐकत आहेत, तर खरा मुद्दा हा आहे की अशा बाबींचे राजकारण कसे केले जात आहे. ते म्हणाले की बरेच लोक खूप संवेदनशील असतात, परंतु सर्वांबद्दल असेच म्हणता येणार नाही.

Aashram 3 Part 2: सत्ता, सूढ, विश्वासघात! हे सगळं पुन्हा येणार पाहता; ‘आश्रम सीझन 3 पार्ट २’ चा ट्रेलर प्रदर्शित!

लोकांना विचार करायला लावले जात आहे
ह्युमन्स ऑफ बॉम्बेशी बोलताना ते म्हणाले, “हे लोकांबद्दल नाही, तर राजकारणाबद्दल आहे.” ते म्हणाले, ‘लोक अशा बाबींवर जास्त विचार करत नाहीत, उलट लोकांना विचार करण्यास भाग पाडले जाते.’ समाजात अशा काही गोष्टी घडत आहेत ज्या चांगल्या नाहीत. मी याच्याशी सहमत नाही. असं अभिनेत्याने या मुखातील म्हटले आहे.

आवाज करणाऱ्यांचा आवाज येतोच
जावेद जाफरी म्हणाले की, अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे, परंतु अनावश्यक गोष्टींकडे लक्ष दिले जात आहे. नाव बदलण्यापेक्षाही अनेक बाबी महत्त्वाच्या आहेत, गोष्टींची स्थिती बदलली पाहिजे, त्यांची नावे नाही. नावात काही नाही, कामात काही नाही. एक विशिष्ट वर्ग आहे जो खूप आवाज करताना दिसला आणि त्यांचाच आवाज लोकांना गेला.’ पुढे अभिनेता म्हणाला की, ‘जर १० लोक आवाज करत असतील आणि १००० लोक बसले असतील तर त्या १० लोकांना आवाज ऐकू जाणार आणि बाकीच्यांना नाही.’ असे ते म्हणाले आहेत.

रणवीर अलाहाबादिया प्रकरणात ध्रुव राठीची जबरदस्त एंट्री, व्हिडिओ शेअर करून दिला ‘हा’ सल्ला!

संपूर्ण प्रकरण काय आहे?
रणवीर अलाहाबादियाचा वाद त्याने समय रैनाच्या शोमध्ये वादग्रस्त टिप्पण्या केल्याने सुरू झाला आहे. शोमध्ये रणवीर अलाहबादियाने एका स्पर्धकाच्या पालकांबद्दल खोटे विधान केले. यानंतर रणवीर आणि समय यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले. पोलिसांनी दोघांनाही चौकशीसाठी बोलावले. रणवीर अलाहबादियाने लोकांची माफी मागितली आहे, तर समय रैनाने त्याच्या शोचे सर्व भाग डिलीट केले आहेत.

Web Title: There are more important issues that need to be addressed says jaaved jaaferi on indias got latent controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2025 | 02:22 PM

Topics:  

  • entertainment
  • Ranveer Allahbadia
  • YouTubers

संबंधित बातम्या

Exclusive: अनुप जलोटा डरबनमध्ये करणार ऐतिहासिक 2,70,000 हनुमान चालीसा पठण, अनुजा सहाय देणार साथ
1

Exclusive: अनुप जलोटा डरबनमध्ये करणार ऐतिहासिक 2,70,000 हनुमान चालीसा पठण, अनुजा सहाय देणार साथ

Vijaya Mehta: रंगभूमी झाली पोरकी, ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन
2

Vijaya Mehta: रंगभूमी झाली पोरकी, ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन

Aamir Khan Lagaan: ऑस्करपर्यंत मजल मारणाऱ्या ‘लगान’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; टपाल विभागाकडून गौरव
3

Aamir Khan Lagaan: ऑस्करपर्यंत मजल मारणाऱ्या ‘लगान’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; टपाल विभागाकडून गौरव

प्रतीक्षा संपली! 18 वर्षांनंतर ‘खिलाडी’ आणि ‘अनाडी’ पुन्हा घालणार धुमाकूळ… Haiwaan ची रिलीज डेट जाहीर
4

प्रतीक्षा संपली! 18 वर्षांनंतर ‘खिलाडी’ आणि ‘अनाडी’ पुन्हा घालणार धुमाकूळ… Haiwaan ची रिलीज डेट जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.