Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सर्वाधिक पाऊस आणि धबधबे, ‘असं’ एक ठिकाणं ज्यापुढे काश्मीरही पडेल फिकं

पावसाळा म्हटलं की पहिले आठवतो तो धबधबा. पहिल्या पावसामुळे वातावरण अल्हाददायी झालेलं असतं. बरेच जण महाबळेश्वर, माळशेज, खंडाळा घाट किंवा जवळपासच्या ठिकाणी पावसातल्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी जात असतात. जर तुम्हाला सुद्धा पावसाळ्यात सहलीसाठी बाहेर जायचं असेल तर भारतातल्या या ठिकाणाला नक्की भेट द्या.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 24, 2025 | 01:45 PM
Follow Us
Close
Follow Us:
1 / 7

पाऊस आणि हिरवाईने नटलेला निसर्ग हा अनेकांना वेड लावतो. असाचं पावसातला निसर्ग अनुभावयचा असल्यास तुम्ही मेघालय ट्रीप करणाऱ्या प्लॅन करु शकता.

2 / 7

मेघालय राज्यातील चेरापुंजी हे खास पावसाळा आणि धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे. भारतात सर्वात जास्त पाऊस हा चेरापुंजी येथे होतो.

3 / 7

चेरापुंजीचं वैशिष्ट्यं म्हणजे पावसाचे चारही महिने या ठिकाणी ऊन जराही दिसत नाही.

4 / 7

मुसळधार पावसाने प्रवाहित झालेले धबधबे आणि वटवृक्षांच्या मुळांपासून तयार झालेले पुल हे पर्यटकांना आकर्षित करतं.

5 / 7

निसर्ग सौंदर्याबरोबरच चेरापुंजी हे हस्तकलेसाठी, विशेषतः ऊस आणि बांबूपासून बनवलेल्या वस्तूंसाठी ओळखले जाते.

6 / 7

या भागात खासी आणि जानियास आदिवासी जमाजाच्या लोकांचं वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे.

7 / 7

येथील आदिवासी समाज निसर्गपुजेला जास्त महत्व देतात. या ठिकाणी राहणारे आदिवासी पावसाला पवित्र मानतात त्याची पुजा करतात. येथील लोकनृत्य आणि लोककगीतं ही पावसावर आधारित आहे.

Web Title: Cherrapunji has the highest rainfall and waterfalls in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2025 | 01:45 PM

Topics:  

  • lifestyle news
  • Mansoon session
  • travel news

संबंधित बातम्या

हिरवळीवर अनवाणी चालण्याचे आरोग्यदायी फायदे; मन, डोळे आणि शरीर राहील ताजेतवाने
1

हिरवळीवर अनवाणी चालण्याचे आरोग्यदायी फायदे; मन, डोळे आणि शरीर राहील ताजेतवाने

जगभरातून लोक का येतात पुण्यातील OSHO ध्यानकेंद्रात? जाणून घ्या खास कारणे
2

जगभरातून लोक का येतात पुण्यातील OSHO ध्यानकेंद्रात? जाणून घ्या खास कारणे

काळवंडलेल्या अंडरआर्म्सपासून कायमची सुटका; ३ घरगुती उपाय देतील नैसर्गिक उजळपणा
3

काळवंडलेल्या अंडरआर्म्सपासून कायमची सुटका; ३ घरगुती उपाय देतील नैसर्गिक उजळपणा

जमिनीवर नाही तर हवेत लटकत आहेत या अनोख्या हॉटेलच्या खोल्या; इतकी लग्झरी की 5 स्टारही यापुढे फेल
4

जमिनीवर नाही तर हवेत लटकत आहेत या अनोख्या हॉटेलच्या खोल्या; इतकी लग्झरी की 5 स्टारही यापुढे फेल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.