चिल्हार नदीला महापूर आलेला पूर आल्यानंतर त्या महापुरचे पाणी अंत्राट गावामध्ये शिरले असून मोठ्या प्रमाणात स्थानिकांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
मध्यरात्रीपासूनच पावसाने मुंबई, उपनगर आणि राज्यातील इतर भागात जोरदार बॅटींगला सुरुवात केली आहे. मुबंई आणि उपनगरांना पावसाने अक्षर: झोडपून काढले आहे. अशातच आता बदलापुरमधील उल्हासनदीचं पाणी धोक्याच्य़ा पातळीपर्यंत आली आहे.
पावसाळा म्हटलं की पहिले आठवतो तो धबधबा. पहिल्या पावसामुळे वातावरण अल्हाददायी झालेलं असतं. बरेच जण महाबळेश्वर, माळशेज, खंडाळा घाट किंवा जवळपासच्या ठिकाणी पावसातल्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी जात असतात. जर तुम्हाला…
हिमाचल प्रदेशमध्ये सध्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) सुरू असून, हिमाचलमध्ये आलेल्या आपत्तीला राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्यासाठी सादर केलेल्या ठराव पत्रावर चर्चा सुरू आहे.
पावसाळी अधिवेशनाचा कार्यक्रम ४ ऑगस्टपर्यंत ठरलेला आहे. हा दुसरा आठवडा सुरु आहे. आणखी एक आठवडा बाकी असताना अधिवेशन संपवणे हे योग्य नाही. राज्यात आज अनेक समस्या आहेत, शेतकरी, कष्टकरी, तरुणवर्ग,…
पावसाळी अधिवेशन (Mansoon session) सुरू असताना मंत्रालयासमोर (Mantralay) एका शेतकऱ्याने आत्महदहनाचा प्रयत्न (Sucide attempt) केला होता. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. जखमी अवस्थेत या शेतकऱ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले …