Mallikarjun Kharge: काँग्रेस खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्यसभेत मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
नीट पेपर फुटीच्या वादानंतर लोकसभेत परीक्षा सुधारणा विधेयक २०२६ मंजूर करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी विरोधकांवर असंसदीय भाषेचा वापर केल्याचा आरोप केला.
Gaurav Gogoi: लोकसभेत काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी अँटी पेपर लीक विधेयकावर बोलताना सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आंदोलक विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणी अमित शाह यांनी उत्तर देण्याची मागणी केली.
पावसाळ्यातील दमट हवेमुळे E20 पेट्रोलमधील एथेनॉल ओलावा शोषून घेत असल्याचे समोर आले आहे. यामुळे पेट्रोल आणि एथेनॉल वेगळे होऊन इंजिन खराब होण्याचा इशारा पेट्रोल पंप चालकांनी दिला आहे.
भाजीपाला आणि डाळ-तांदळाच्या किमती दणदणीत वाढणार आहे. याचा परिणाम सामान्यांच्या खिशावर होणार आहे. परिणामी घरगुती बजेट कोलमडण्याची भिती निर्माण झाली आहे.
महाबळेश्वरमध्ये गेल्या १०० वर्षांतील विक्रमी ११ इंच पाऊस पडल्याने सातारा जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सातारा, पाटण, महाबळेश्वरसह ५ तालुक्यांतील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने बफर स्टॉक अंतर्गत खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याच्या दरात १३ टक्क्यांची थेट वाढ केली आहे. शनिवार, ४ जुलै २०२६ पासून सुधारित दर लागू करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे NAFED…
बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान आणि बेंगळुरूची उद्योजिका गौरी स्प्रॅट विवाहबंधनात अडकणार आहे. ५ जुलै २०२६ रोजी मुंबईत हा सोहळा पार पडणार आहे. बहुप्रतिक्षित विवाहसोहळ्याला खास पाहुण्याचीही हजेरी लागणार आहे.…
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, महाराष्ट्रापासून उत्तर केरळच्या किनारपट्टीपर्यंत पसरलेला एक तीव्र कमी दाबाचा पट्टा (ट्रफ) सक्रिय झाला आहे. याच्या प्रभावामुळे, ६ जुलैपर्यंत राज्यातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार…
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारने राज्यातील बळीराजासाठी ३६,५८५ कोटी रुपयांच्या ऐतिहासिक कर्जमाफीची अधिकृत घोषणा केली आहे. या निर्णयामुळे थेट ५६ लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असून, ऐन…
El Nino या जागतिक हवामान बदलाच्या पॅटर्नमुळे यंदा भारतात पुन्हा एकदा दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे मान्सूनची धुरा विस्कळीत होण्याचा धोका वाढला आहे. IMDने याबाबत अलर्ट जारी केला…
पाऊस प्रामुख्याने कर्नाटक व तेलंगणा सीमेलगत असलेल्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील सीमावर्ती भागांमध्ये राहण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामातील पिक काढणीच्या तोंडावर पावसाचे संकट उभे राहिले आहे.
चिल्हार नदीला महापूर आलेला पूर आल्यानंतर त्या महापुरचे पाणी अंत्राट गावामध्ये शिरले असून मोठ्या प्रमाणात स्थानिकांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
मध्यरात्रीपासूनच पावसाने मुंबई, उपनगर आणि राज्यातील इतर भागात जोरदार बॅटींगला सुरुवात केली आहे. मुबंई आणि उपनगरांना पावसाने अक्षर: झोडपून काढले आहे. अशातच आता बदलापुरमधील उल्हासनदीचं पाणी धोक्याच्य़ा पातळीपर्यंत आली आहे.
पावसाळा म्हटलं की पहिले आठवतो तो धबधबा. पहिल्या पावसामुळे वातावरण अल्हाददायी झालेलं असतं. बरेच जण महाबळेश्वर, माळशेज, खंडाळा घाट किंवा जवळपासच्या ठिकाणी पावसातल्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी जात असतात. जर तुम्हाला…
हिमाचल प्रदेशमध्ये सध्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) सुरू असून, हिमाचलमध्ये आलेल्या आपत्तीला राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्यासाठी सादर केलेल्या ठराव पत्रावर चर्चा सुरू आहे.
पावसाळी अधिवेशनाचा कार्यक्रम ४ ऑगस्टपर्यंत ठरलेला आहे. हा दुसरा आठवडा सुरु आहे. आणखी एक आठवडा बाकी असताना अधिवेशन संपवणे हे योग्य नाही. राज्यात आज अनेक समस्या आहेत, शेतकरी, कष्टकरी, तरुणवर्ग,…
पावसाळी अधिवेशन (Mansoon session) सुरू असताना मंत्रालयासमोर (Mantralay) एका शेतकऱ्याने आत्महदहनाचा प्रयत्न (Sucide attempt) केला होता. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. जखमी अवस्थेत या शेतकऱ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले …