Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ भाज्या शिजवताना चुकूनही करू नका पाण्याचा वापर, भाजीची चव लागेल अतिशय बेचव

घाईगडीबडीच्या वेळी अनेकांना अतिशय सोप्या पद्धतीमध्ये स्वयंपाक बनवायचा असतो. कमीत कमी साहित्य आणि मसाल्यांचा वापर करून बनवलेले पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतात. पालेभाज्या किंवा इतर फळभाज्या शिजवताना अनेक वेगवेगळ्या पद्धती

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 19, 2025 | 03:50 PM

'या' भाज्या शिजवताना चुकूनही करू नका पाण्याचा वापर

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

कारल्याची भाजी शिजवताना त्यात अजिबात पाणी घालू नये. ही भाजी वाफेवर शिजवावी. कारण कारल्याच्या भाजीमध्ये पाणी टाकल्यामुळे भाजी अतिशय चिकट आणि बेचव लागते.

2 / 5

आपल्यातील अनेकांना शिमला मिरची खायला आवडत नाही. त्यामुळे शिमला मिरचीचा वापर आमटी किंवा इतर पदार्थ बनवताना केला जातो. शिमला मिरची शिजवताना त्यात पाणी टाकल्यास भाजीच्या कुरकुरीतपणावर, सुगंधावर आणि रंगावर परिणाम होतो.

3 / 5

लोहयुक्त पालकचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. पण पालकची भाजी कधीच पाणी घालून शिजवू नये. यामुळे भाजीची चव खराब होऊन जाते. तसेच भाजीमध्ये पोषक घटक नष्ट होतात.

4 / 5

कोबीच्या भाजीमध्ये भरपूर पाणी असते. त्यामुळे भाजी शिजवताना तिला पाणी सुटते. भाजीला सुटलेल्या पाण्यातच कोबीची भाजी शिजवावी. यामध्ये जास्तीचे पाणी घालू नये.

5 / 5

भेंडीची भाजी शिजवताना त्यातून चिकट द्रव पदार्थ बाहेर पडतो. त्यामुळे जर भेंडीच्या भाजीत पाणी घातले तर भाजी आणखीनच चिकट आणि गिळगिळीत होऊन जाते.

Web Title: Do not accidentally use water while cooking these vegetables simple cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2025 | 03:50 PM

Topics:  

  • Best Food Tips
  • cooking tips
  • Green leafy vegetables

संबंधित बातम्या

गणपती उत्सवात मोदकांसोबत बनवा चविष्ट निवगऱ्या, नोट करून घ्या कोकणातील अस्सल पारंपरिक रेसिपी
1

गणपती उत्सवात मोदकांसोबत बनवा चविष्ट निवगऱ्या, नोट करून घ्या कोकणातील अस्सल पारंपरिक रेसिपी

रविवार होईल आणखीनच मस्त! लहान मुलांसाठी झटपट बनवा हेल्दी टेस्टी चपाती पिझ्झा, नोट करून घ्या रेसिपी
2

रविवार होईल आणखीनच मस्त! लहान मुलांसाठी झटपट बनवा हेल्दी टेस्टी चपाती पिझ्झा, नोट करून घ्या रेसिपी

कोकणातील पारंपरिक पदार्थाने करा गणपती सणाची सुरुवात! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा काकडीचा गोड धोंडस
3

कोकणातील पारंपरिक पदार्थाने करा गणपती सणाची सुरुवात! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा काकडीचा गोड धोंडस

सकाळ होईल आणखीनच स्पेशल! थंडगार वातावरणात झटपट घरी बनवा राजवाडी गरमागरम चहा, नोट करून घ्या रेसिपी
4

सकाळ होईल आणखीनच स्पेशल! थंडगार वातावरणात झटपट घरी बनवा राजवाडी गरमागरम चहा, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.