Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ भाज्या शिजवताना चुकूनही करू नका पाण्याचा वापर, भाजीची चव लागेल अतिशय बेचव

घाईगडीबडीच्या वेळी अनेकांना अतिशय सोप्या पद्धतीमध्ये स्वयंपाक बनवायचा असतो. कमीत कमी साहित्य आणि मसाल्यांचा वापर करून बनवलेले पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतात. पालेभाज्या किंवा इतर फळभाज्या शिजवताना अनेक वेगवेगळ्या पद्धती

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 19, 2025 | 03:50 PM

'या' भाज्या शिजवताना चुकूनही करू नका पाण्याचा वापर

Follow Us
Follow Us:
1 / 5

कारल्याची भाजी शिजवताना त्यात अजिबात पाणी घालू नये. ही भाजी वाफेवर शिजवावी. कारण कारल्याच्या भाजीमध्ये पाणी टाकल्यामुळे भाजी अतिशय चिकट आणि बेचव लागते.

2 / 5

आपल्यातील अनेकांना शिमला मिरची खायला आवडत नाही. त्यामुळे शिमला मिरचीचा वापर आमटी किंवा इतर पदार्थ बनवताना केला जातो. शिमला मिरची शिजवताना त्यात पाणी टाकल्यास भाजीच्या कुरकुरीतपणावर, सुगंधावर आणि रंगावर परिणाम होतो.

3 / 5

लोहयुक्त पालकचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. पण पालकची भाजी कधीच पाणी घालून शिजवू नये. यामुळे भाजीची चव खराब होऊन जाते. तसेच भाजीमध्ये पोषक घटक नष्ट होतात.

4 / 5

कोबीच्या भाजीमध्ये भरपूर पाणी असते. त्यामुळे भाजी शिजवताना तिला पाणी सुटते. भाजीला सुटलेल्या पाण्यातच कोबीची भाजी शिजवावी. यामध्ये जास्तीचे पाणी घालू नये.

5 / 5

भेंडीची भाजी शिजवताना त्यातून चिकट द्रव पदार्थ बाहेर पडतो. त्यामुळे जर भेंडीच्या भाजीत पाणी घातले तर भाजी आणखीनच चिकट आणि गिळगिळीत होऊन जाते.

Web Title: Do not accidentally use water while cooking these vegetables simple cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2025 | 03:50 PM

Topics:  

  • Best Food Tips
  • cooking tips
  • Green leafy vegetables

संबंधित बातम्या

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी
1

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी

नॉनव्हेज खाणे कायमचे जाल विसरून! ५ मिनिटांमध्ये झटापट बनवा खमंग चटपटीत सुरणाचे काप, नोट करून घ्या रेसिपी
2

नॉनव्हेज खाणे कायमचे जाल विसरून! ५ मिनिटांमध्ये झटापट बनवा खमंग चटपटीत सुरणाचे काप, नोट करून घ्या रेसिपी

१० मिनिटांमध्ये बनवा पारंपरिक तामिळ पद्धतीने झणझणीत कांद्याची चटणी, गरमागरम इडली डोसासोबत लगेच टेस्टी
3

१० मिनिटांमध्ये बनवा पारंपरिक तामिळ पद्धतीने झणझणीत कांद्याची चटणी, गरमागरम इडली डोसासोबत लगेच टेस्टी

शेफ संजीव कपूर स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट उत्तपम सँडविच, सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी पदार्थ
4

शेफ संजीव कपूर स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट उत्तपम सँडविच, सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.