Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ भाज्या शिजवताना चुकूनही करू नका पाण्याचा वापर, भाजीची चव लागेल अतिशय बेचव

घाईगडीबडीच्या वेळी अनेकांना अतिशय सोप्या पद्धतीमध्ये स्वयंपाक बनवायचा असतो. कमीत कमी साहित्य आणि मसाल्यांचा वापर करून बनवलेले पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतात. पालेभाज्या किंवा इतर फळभाज्या शिजवताना अनेक वेगवेगळ्या पद्धती

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 19, 2025 | 03:50 PM

'या' भाज्या शिजवताना चुकूनही करू नका पाण्याचा वापर

Follow Us
Follow Us:
1 / 5

कारल्याची भाजी शिजवताना त्यात अजिबात पाणी घालू नये. ही भाजी वाफेवर शिजवावी. कारण कारल्याच्या भाजीमध्ये पाणी टाकल्यामुळे भाजी अतिशय चिकट आणि बेचव लागते.

2 / 5

आपल्यातील अनेकांना शिमला मिरची खायला आवडत नाही. त्यामुळे शिमला मिरचीचा वापर आमटी किंवा इतर पदार्थ बनवताना केला जातो. शिमला मिरची शिजवताना त्यात पाणी टाकल्यास भाजीच्या कुरकुरीतपणावर, सुगंधावर आणि रंगावर परिणाम होतो.

3 / 5

लोहयुक्त पालकचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. पण पालकची भाजी कधीच पाणी घालून शिजवू नये. यामुळे भाजीची चव खराब होऊन जाते. तसेच भाजीमध्ये पोषक घटक नष्ट होतात.

4 / 5

कोबीच्या भाजीमध्ये भरपूर पाणी असते. त्यामुळे भाजी शिजवताना तिला पाणी सुटते. भाजीला सुटलेल्या पाण्यातच कोबीची भाजी शिजवावी. यामध्ये जास्तीचे पाणी घालू नये.

5 / 5

भेंडीची भाजी शिजवताना त्यातून चिकट द्रव पदार्थ बाहेर पडतो. त्यामुळे जर भेंडीच्या भाजीत पाणी घातले तर भाजी आणखीनच चिकट आणि गिळगिळीत होऊन जाते.

Web Title: Do not accidentally use water while cooking these vegetables simple cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2025 | 03:50 PM

Topics:  

  • Best Food Tips
  • cooking tips
  • Green leafy vegetables

संबंधित बातम्या

वांग्याची भाजी खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत दही वांग, सगळेच खातील आवडीने
1

वांग्याची भाजी खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत दही वांग, सगळेच खातील आवडीने

उपवासाच्या ताटाची वाढेल भन्नाट चव! दुपारच्या जेवणासाठी झटपट बनवा पौष्टिक दही बटाटा, नोट करा रेसिपी
2

उपवासाच्या ताटाची वाढेल भन्नाट चव! दुपारच्या जेवणासाठी झटपट बनवा पौष्टिक दही बटाटा, नोट करा रेसिपी

गटारी अमावस्येची मेजवानी होईल खास! घरच्या घरी बनवा तोंडाला पाणी आणणारे  ‘हे’ चविष्ट पदार्थ
3

गटारी अमावस्येची मेजवानी होईल खास! घरच्या घरी बनवा तोंडाला पाणी आणणारे ‘हे’ चविष्ट पदार्थ

प्रिझर्व्हेटिव्हयुक्य बाजारातील हानिकारक सॉस खाण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटपटीत टोमॅटो सॉस, नोट करा रेसिपी
4

प्रिझर्व्हेटिव्हयुक्य बाजारातील हानिकारक सॉस खाण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटपटीत टोमॅटो सॉस, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.