• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • National Flag Of India Changed 6 Times Read In Detail

117 वर्षात 6 वेळा बदलला राष्ट्रध्वज! स्वातंत्र्यापूर्वी कसा दिसायचा भारताचा ध्वज? फोटो पहा आणि जाणून घ्या

आज 15 ऑगस्ट म्हणजेच भारतचा राष्ट्रीय सण. या दिवशी भारताचा ब्रिटिशांच्या तावडीतून सुटका मिळाली आणि म्हणूनच हा दिवस देशाचा स्वातंत्र्यदिन म्हणून मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो. भारताचा राष्ट्रध्वज 117 वर्षांत सहा वेळा बदलण्यात आला आहे. ध्वजात शेवटचा बदल 1947 मध्ये करण्यात आला आणि तेव्हापासून तो तिरंगा म्हणून ओळखला जातो. मात्र स्वातंत्र्यापूर्वीचा ध्वज तुम्ही पाहिला आहे का? नाही तर आजच्या या स्वातंत्र्यदिनानिमित्त भारताच्या सर्व ध्वजांविषयी जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 15, 2024 | 09:30 AM
117 वर्षात 6 वेळा बदलला राष्ट्रध्वज? स्वातंत्र्यापूर्वी कसा दिसायचा भारताचा ध्वज? फोटो पहा आणि जाणून घ्या

117 वर्षात 6 वेळा बदलला राष्ट्रध्वज? स्वातंत्र्यापूर्वी कसा दिसायचा भारताचा ध्वज? फोटो पहा आणि जाणून घ्या

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 6 भारताचा पहिला राष्ट्रध्वज 1906 साली कोलकत्ता येथे फडकवण्यात आला. याची रचना पूर्णपणे वेगळी असून ध्वजावर हिरवा, पिवळा आणि लाल अशा बाणांच्या रंगाचे पट्टे होते.  त्याच्या वरच्या हिरव्या पट्टीत आठ कमळाची फुले होती, जी पांढरी होती. मध्यभागी पिवळ्या पट्टीत निळ्या रंगात वंदे मातरम लिहिले होते. याशिवाय तळाशी असलेल्या लाल रंगाच्या पट्टीवर पांढऱ्या रंगात चंद्र आणि सूर्याची चित्रे होती.

भारताचा पहिला राष्ट्रध्वज 1906 साली कोलकत्ता येथे फडकवण्यात आला. याची रचना पूर्णपणे वेगळी असून ध्वजावर हिरवा, पिवळा आणि लाल अशा बाणांच्या रंगाचे पट्टे होते. त्याच्या वरच्या हिरव्या पट्टीत आठ कमळाची फुले होती, जी पांढरी होती. मध्यभागी पिवळ्या पट्टीत निळ्या रंगात वंदे मातरम लिहिले होते. याशिवाय तळाशी असलेल्या लाल रंगाच्या पट्टीवर पांढऱ्या रंगात चंद्र आणि सूर्याची चित्रे होती.

2 / 6 यानंतर अवघ्या एका वर्षातच 1907 मध्ये, देशाचा दुसरा नवीन ध्वज प्रस्तावित करण्यात आला. याची रचना जुन्या ध्वजापेक्षा काहीशी वेगळी होती. निर्वासित झालेल्या मॅडम भिकाजीकामा आणि त्यांच्या काही क्रांतिकारक मित्रांनी मिळून पॅरिसमध्ये भारताचा नवा ध्वज फडकवला.या ध्वजावर भगवा, पिवळा आणि हिरवा असे तीन पट्टे होते. मधोमध वंदे मातरम लिहिले होते. त्याच वेळी चंद्र आणि सूर्याबरोबरच आठ तारेही त्यात तयार झाले.

यानंतर अवघ्या एका वर्षातच 1907 मध्ये, देशाचा दुसरा नवीन ध्वज प्रस्तावित करण्यात आला. याची रचना जुन्या ध्वजापेक्षा काहीशी वेगळी होती. निर्वासित झालेल्या मॅडम भिकाजीकामा आणि त्यांच्या काही क्रांतिकारक मित्रांनी मिळून पॅरिसमध्ये भारताचा नवा ध्वज फडकवला.या ध्वजावर भगवा, पिवळा आणि हिरवा असे तीन पट्टे होते. मधोमध वंदे मातरम लिहिले होते. त्याच वेळी चंद्र आणि सूर्याबरोबरच आठ तारेही त्यात तयार झाले.

3 / 6 सुमारे एक दशकानंतर 1917 मध्ये, देशासाठी आणखी एक नवीन ध्वज प्रस्तावित करण्यात आला. हा नवा ध्वज डॉ. ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी फडकवला होता. यावेळी ध्वजावर पाच लाल आणि चार हिरव्या रंगाचे पट्टे होते. ध्वजाच्या शेवटी काळ्या रंगात त्रिकोणी आकार होता. डाव्या कोपऱ्यात युनियन जॅकही होता. चंद्र आणि नक्षत्रांसह, त्यात सप्तर्षींचे प्रतिनिधित्व करणारे सात तारे देखील समाविष्ट होते.

सुमारे एक दशकानंतर 1917 मध्ये, देशासाठी आणखी एक नवीन ध्वज प्रस्तावित करण्यात आला. हा नवा ध्वज डॉ. ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी फडकवला होता. यावेळी ध्वजावर पाच लाल आणि चार हिरव्या रंगाचे पट्टे होते. ध्वजाच्या शेवटी काळ्या रंगात त्रिकोणी आकार होता. डाव्या कोपऱ्यात युनियन जॅकही होता. चंद्र आणि नक्षत्रांसह, त्यात सप्तर्षींचे प्रतिनिधित्व करणारे सात तारे देखील समाविष्ट होते.

4 / 6 चार वर्षांनंतर पुन्हा एकदा भारताच्या राष्ट्रध्वजात बदल करण्यात आला. 1921 मध्ये बेझवाडा (आता विजयवाडा) येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अधिवेशनादरम्यान आंध्र प्रदेशातील एका व्यक्तीने महात्मा गांधींना झेंडा दिला, तो हिरव्या आणि लाल रंगाचा होता. गांधीजींना हा ध्वज आवडला आणि त्यांनी त्यात काही बदल करून पांढरा पट्टा जोडला. याशिवाय देशाचा विकास दाखवण्यासाठी मध्यभागी एक चरखाही दाखवण्यात आला.

चार वर्षांनंतर पुन्हा एकदा भारताच्या राष्ट्रध्वजात बदल करण्यात आला. 1921 मध्ये बेझवाडा (आता विजयवाडा) येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अधिवेशनादरम्यान आंध्र प्रदेशातील एका व्यक्तीने महात्मा गांधींना झेंडा दिला, तो हिरव्या आणि लाल रंगाचा होता. गांधीजींना हा ध्वज आवडला आणि त्यांनी त्यात काही बदल करून पांढरा पट्टा जोडला. याशिवाय देशाचा विकास दाखवण्यासाठी मध्यभागी एक चरखाही दाखवण्यात आला.

5 / 6 स्वतंत्र भारताला मान्यता देण्यासाठी राष्ट्रध्वज पुन्हा एकदा बदलण्यात आला. नवीन प्रस्तावित ध्वजात वरच्या बाजूला भगवा रंग, मध्यभागी पांढरा आणि शेवटी हिरव्या रंगाची पट्टी करण्यात आली आहे. यामध्ये मध्यभागी असलेल्या पांढऱ्या पट्टीमध्ये संपूर्ण चरखाही लहान आकारात दाखवण्यात आला होता. पांढऱ्या पट्ट्यातील चरखा हे राष्ट्राच्या प्रगतीचे प्रतीक असल्याचे म्हटले जात होते. हा नवीन ध्वज अधिकृतपणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने स्वीकारला.

स्वतंत्र भारताला मान्यता देण्यासाठी राष्ट्रध्वज पुन्हा एकदा बदलण्यात आला. नवीन प्रस्तावित ध्वजात वरच्या बाजूला भगवा रंग, मध्यभागी पांढरा आणि शेवटी हिरव्या रंगाची पट्टी करण्यात आली आहे. यामध्ये मध्यभागी असलेल्या पांढऱ्या पट्टीमध्ये संपूर्ण चरखाही लहान आकारात दाखवण्यात आला होता. पांढऱ्या पट्ट्यातील चरखा हे राष्ट्राच्या प्रगतीचे प्रतीक असल्याचे म्हटले जात होते. हा नवीन ध्वज अधिकृतपणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने स्वीकारला.

6 / 6 पाच वेळा राष्ट्रध्वज बदलल्यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला तेव्हा या स्वातंत्र्यासोबतच देशाला नवा ध्वजही मिळाला, जो तिरंगा म्हणून ओळखला जाऊ लागला. यात ध्वजातील फिरत्या चाकाऐवजी मौर्य सम्राट अशोकाचे धर्मचक्र गडद निळ्या रंगात चित्रित करण्यात आले होते.यात वरच्या बाजूला भगवा, मध्यभागी पांढरा आणि तळाशी हिरवा पट्टा आहे.

पाच वेळा राष्ट्रध्वज बदलल्यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला तेव्हा या स्वातंत्र्यासोबतच देशाला नवा ध्वजही मिळाला, जो तिरंगा म्हणून ओळखला जाऊ लागला. यात ध्वजातील फिरत्या चाकाऐवजी मौर्य सम्राट अशोकाचे धर्मचक्र गडद निळ्या रंगात चित्रित करण्यात आले होते.यात वरच्या बाजूला भगवा, मध्यभागी पांढरा आणि तळाशी हिरवा पट्टा आहे.

Web Title: National flag of india changed 6 times read in detail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2024 | 09:26 AM

Topics:  

  • Independence Day 2024

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Voter List Fraud : महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये भाजपकडून फेरफार, खुणा अन् बदल? जितेंद्र आव्हाड यांचे गंभीर आरोप

Voter List Fraud : महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये भाजपकडून फेरफार, खुणा अन् बदल? जितेंद्र आव्हाड यांचे गंभीर आरोप

 क्रिकेट विश्वात होणार मोठा धामका! सौदी क्रिकेट फेडरेशन आणि अमेरिकन लीग आले एकत्र 

 क्रिकेट विश्वात होणार मोठा धामका! सौदी क्रिकेट फेडरेशन आणि अमेरिकन लीग आले एकत्र 

Condom Risks: ‘अशा’ पद्धतीने कंडोम वापरला तर धोका निश्चित, 5 सत्यता जाणून हादरून जाल

Condom Risks: ‘अशा’ पद्धतीने कंडोम वापरला तर धोका निश्चित, 5 सत्यता जाणून हादरून जाल

Delhi CM attack:मुख्यमंत्र्यांवर हल्ला करणाऱ्याला काय आहे शिक्षेची तरतूद? या कलमांतर्गत दाखल होतो गुन्हा

Delhi CM attack:मुख्यमंत्र्यांवर हल्ला करणाऱ्याला काय आहे शिक्षेची तरतूद? या कलमांतर्गत दाखल होतो गुन्हा

आश्रमशाळेतील विद्यार्थीच निघाले मोबाईल चोर; सकाळी शाळेत जायचे अन् रात्री चोरी करायचे

आश्रमशाळेतील विद्यार्थीच निघाले मोबाईल चोर; सकाळी शाळेत जायचे अन् रात्री चोरी करायचे

१८ वर्षीय विद्यार्थ्याने शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिलं; विद्यार्थी एकतर्फी प्रेमात असल्याचे समोर

१८ वर्षीय विद्यार्थ्याने शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिलं; विद्यार्थी एकतर्फी प्रेमात असल्याचे समोर

जेवणात करा झणझणीत बेत! ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा टोमॅटो ठेचा, नोट करून घ्या रेसिपी

जेवणात करा झणझणीत बेत! ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा टोमॅटो ठेचा, नोट करून घ्या रेसिपी

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.