• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Side Effects Of Eating Anjeer

सतत अंजीर खाणे ‘या’ व्यक्तींसाठी ठरेल घातक, उद्भवतील आरोग्यासंबंधित गंभीर समस्या

नैसर्गिक गोडवा असलेले अंजीर सगळ्यांचं खायला आवडतात. काहींना ओले अंजीर आवडतात तर काहींना सुकवलेले अंजीर आवडतात. बाजारात सुकवल्ली अंजीर सहज उपलब्ध होतात. नियमित एक अंजीर खाल्यास आरोग्य सुधारण्यास मदत होते. अंजीरमध्ये मोठ्या प्रमाणावर मिनरल्स आणि विटामिन्स आढळून येतात, ज्याचा शरीराला फायदा होतो. अंजीर खाल्यामुळे आरोग्य सुदृढ राहते. तसेच शरीरातील कमी झालेली ऊर्जा वाढवण्यासाठी अंजीर खावे. मात्र काहींच्या आरोग्यासाठी अंजीर खाणे घातक ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला कोणत्या व्यक्तींनी अंजीरचे सेवन करू नये, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 08, 2024 | 01:15 PM
सतत अंजीर खाणे 'या' व्यक्तींसाठी ठरेल घातक

सतत अंजीर खाणे 'या' व्यक्तींसाठी ठरेल घातक

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 चवीला गोड असलेले अंजीर खायला सगळ्यांचं आवडते. मात्र काहींच्या आरोग्यासाठी अंजीर धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे कमीत कमी प्रमाणात अंजीरचे सेवन करावे.

चवीला गोड असलेले अंजीर खायला सगळ्यांचं आवडते. मात्र काहींच्या आरोग्यासाठी अंजीर धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे कमीत कमी प्रमाणात अंजीरचे सेवन करावे.

2 / 5 किडनी स्टोन किंवा किडनीसंबंधित इतर समस्या असलेल्या रुग्णांनी अंजीर खाऊ नयेत. अंजीर चिकट असल्यामुळे आतड्याना तसेच चिटकून राहतात. त्यामुळे किडनी स्टोनचा त्रास असलेल्यांनी अंजीर खाऊ नये.

किडनी स्टोन किंवा किडनीसंबंधित इतर समस्या असलेल्या रुग्णांनी अंजीर खाऊ नयेत. अंजीर चिकट असल्यामुळे आतड्याना तसेच चिटकून राहतात. त्यामुळे किडनी स्टोनचा त्रास असलेल्यांनी अंजीर खाऊ नये.

3 / 5 शुगरचा त्रास असलेल्या रुग्णांनी चुकूनही अंजीर खाऊ नये. अन्यथा रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढू लागेल. यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते.

शुगरचा त्रास असलेल्या रुग्णांनी चुकूनही अंजीर खाऊ नये. अन्यथा रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढू लागेल. यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते.

4 / 5 पोट दुखी, अपचन किंवा गॅसचा त्रास होत असल्यास अंजीर खाऊ नये. कारण सुकवलेले अंजीर पचनास जड जातात. ज्यामुळे पोट फुगणे किंवा पोट दुखीचा त्रास उद्भवतो.

पोट दुखी, अपचन किंवा गॅसचा त्रास होत असल्यास अंजीर खाऊ नये. कारण सुकवलेले अंजीर पचनास जड जातात. ज्यामुळे पोट फुगणे किंवा पोट दुखीचा त्रास उद्भवतो.

5 / 5 ज्यांना त्वचेसंबंधित कोणत्याही समस्या असतील अशांनी अंजीरचे सेवन करू नये. अंजीर खाल्यामुळे या समस्या आणखीन वाढण्याची शक्यता असते.

ज्यांना त्वचेसंबंधित कोणत्याही समस्या असतील अशांनी अंजीरचे सेवन करू नये. अंजीर खाल्यामुळे या समस्या आणखीन वाढण्याची शक्यता असते.

Web Title: Side effects of eating anjeer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2024 | 01:15 PM

Topics:  

  • Health Care Tips

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Andhra Pradesh News: हिंसाचाराच्या घटनांनंतर आंध्र प्रदेश सरकार सतर्क; सोशल मीडियावर नियंत्रण ठेवण्यासाठी उचलले कठोर पाऊल

Andhra Pradesh News: हिंसाचाराच्या घटनांनंतर आंध्र प्रदेश सरकार सतर्क; सोशल मीडियावर नियंत्रण ठेवण्यासाठी उचलले कठोर पाऊल

Philippines Earthquake : फिलिपिन्समध्ये भूकंपाचा कहर ; मृतांचा आकडा ६० पार, बचाव कार्य सुरुच

Philippines Earthquake : फिलिपिन्समध्ये भूकंपाचा कहर ; मृतांचा आकडा ६० पार, बचाव कार्य सुरुच

RSS100 : “जे ही काम करतात ते मुस्लीमांविरोधातच…; शतकपूर्तीदिनी RSS वर बड्या नेत्याने साधला जोरदार निशाणा

RSS100 : “जे ही काम करतात ते मुस्लीमांविरोधातच…; शतकपूर्तीदिनी RSS वर बड्या नेत्याने साधला जोरदार निशाणा

चरस विक्री करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; ‘या’ भागात सापळा रचून पकडले

चरस विक्री करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; ‘या’ भागात सापळा रचून पकडले

बापूंनाही होती गाड्यांची आवड! स्वातंत्र्यपूर्व काळात ‘या’ कारमधून फिरायचे महात्मा गांधी

बापूंनाही होती गाड्यांची आवड! स्वातंत्र्यपूर्व काळात ‘या’ कारमधून फिरायचे महात्मा गांधी

IND vs WI 1st Test : Jasprit Bumrah ने कसोटी क्रिकेटमध्ये डंका! दिग्गज कपिल देवचा ‘हा’ विक्रम केला उद्ध्वस्त

IND vs WI 1st Test : Jasprit Bumrah ने कसोटी क्रिकेटमध्ये डंका! दिग्गज कपिल देवचा ‘हा’ विक्रम केला उद्ध्वस्त

टाटा कम्युनिकेशन्स आणि BSNL ची हातमिळवणी, कंपनी संपूर्ण भारतात देणार E-Sim सर्व्हिस

टाटा कम्युनिकेशन्स आणि BSNL ची हातमिळवणी, कंपनी संपूर्ण भारतात देणार E-Sim सर्व्हिस

व्हिडिओ

पुढे बघा
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Nilesh Lanke : समाजात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न – निलेश लंके

Nilesh Lanke : समाजात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न – निलेश लंके

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.