Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘काँग्रेस फक्त प्रियांका गांधीच चालवू शकतात, त्या इंदिरा गांधींसारख्या’; बिहारच्या माजी मंत्र्याचं मोठं विधान

काँग्रेसमध्ये असे अनेक नेते आहेत जे राहुल गांधी राजकारणात येण्यापूर्वीपासून सक्रिय होते. जे नेते त्यांना आपला बॉस मानत नाहीत, त्यांच्यासोबत बसणे राहुल गांधींना सोयीचे वाटत नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 22, 2026 | 09:35 AM
'काँग्रेस फक्त प्रियांका गांधीच चालवू शकतात, त्या इंदिरा गांधींसारख्या'; बिहारच्या माजी मंत्र्याचं मोठं विधान पाटणा : राहुल गांधी नव्हे, तर केवळ प्रियांका गांधीच पक्ष अधिक चांगल्याप्रकारे चालवू शकतात, असे वक्तव्य बिहारचे माजी मंत्री आणि जनशक्ती जनता दलाचे संस्थापक तेज प्रताप यादव यांनी काँग्रेस नेतृत्वाबाबत केले आहे. त्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्व क्षमतेवर उघडपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पाटणा येथे माध्यमांशी बोलताना तेज प्रताप यादव म्हणाले, काँग्रेस फक्त प्रियांका गांधीच चालवू शकतात; त्या इंदिरा गांधींसारख्या आहेत. राहुल गांधी पक्ष चालवणार नाहीत. फिरल्याने किंवा बुलेटने प्रवास केल्याने काही उपयोग होत नाही. राहुल गांधींनी नितीश कुमार यांना 'तडजोड केलेले नेते' म्हटले होते, त्याला प्रत्युत्तर म्हणून तेज प्रताप यादव यांनी हे वक्तव्य केले आहे. अलीकडेच, जद (यू) प्रमुख नितीश कुमार यांनी सक्रिय राजकारणातून पायउतार झाल्यानंतर भाजपचे सम्राट चौधरी बिहारचे मुख्यमंत्री झाले. दरम्यान, राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची ही पहिली वेळ नाही. या वर्षाच्या सुरुवातीला, जानेवारी महिन्यात, काँग्रेसचे माजी नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शकील अहमद यांनीही पक्षात अंतर्गत लोकशाहीचा अभाव असल्याचा आरोप केला होता. त्यांनी दावा केला की, काँग्रेसमधील निर्णय केवळ राहुल गांधींच्या सांगण्यावरून घेतले जातात आणि पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारले जात आहे. राहुल गांधींना अनेक नेते मानत नाहीत बॉस शकील अहमद यांनी सांगितले, काँग्रेसमध्ये असे अनेक नेते आहेत जे राहुल गांधी राजकारणात येण्यापूर्वीपासून सक्रिय होते. जे नेते त्यांना आपला बॉस मानत नाहीत, त्यांच्यासोबत बसणे राहुल गांधींना सोयीचे वाटत नाही. त्यांनी असाही आरोप केला की, नेहरू-गांधी घराण्यातील असल्यामुळे राहुल गांधी स्वतःला श्रेष्ठ समजतात आणि युवक काँग्रेस व एनएसयूआयच्या माध्यमातून ज्येष्ठ नेत्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. तेज प्रताप यादव आणि शकील अहमद यांच्यासारख्या नेत्यांच्या वक्तव्यांमुळे काँग्रेसमधील नेतृत्वाबाबतची अस्वस्थता पुन्हा एकदा उघड झाली आहे.

'काँग्रेस फक्त प्रियांका गांधीच चालवू शकतात, त्या इंदिरा गांधींसारख्या'; बिहारच्या माजी मंत्र्याचं मोठं विधान पाटणा : राहुल गांधी नव्हे, तर केवळ प्रियांका गांधीच पक्ष अधिक चांगल्याप्रकारे चालवू शकतात, असे वक्तव्य बिहारचे माजी मंत्री आणि जनशक्ती जनता दलाचे संस्थापक तेज प्रताप यादव यांनी काँग्रेस नेतृत्वाबाबत केले आहे. त्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्व क्षमतेवर उघडपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पाटणा येथे माध्यमांशी बोलताना तेज प्रताप यादव म्हणाले, काँग्रेस फक्त प्रियांका गांधीच चालवू शकतात; त्या इंदिरा गांधींसारख्या आहेत. राहुल गांधी पक्ष चालवणार नाहीत. फिरल्याने किंवा बुलेटने प्रवास केल्याने काही उपयोग होत नाही. राहुल गांधींनी नितीश कुमार यांना 'तडजोड केलेले नेते' म्हटले होते, त्याला प्रत्युत्तर म्हणून तेज प्रताप यादव यांनी हे वक्तव्य केले आहे. अलीकडेच, जद (यू) प्रमुख नितीश कुमार यांनी सक्रिय राजकारणातून पायउतार झाल्यानंतर भाजपचे सम्राट चौधरी बिहारचे मुख्यमंत्री झाले. दरम्यान, राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची ही पहिली वेळ नाही. या वर्षाच्या सुरुवातीला, जानेवारी महिन्यात, काँग्रेसचे माजी नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शकील अहमद यांनीही पक्षात अंतर्गत लोकशाहीचा अभाव असल्याचा आरोप केला होता. त्यांनी दावा केला की, काँग्रेसमधील निर्णय केवळ राहुल गांधींच्या सांगण्यावरून घेतले जातात आणि पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारले जात आहे. राहुल गांधींना अनेक नेते मानत नाहीत बॉस शकील अहमद यांनी सांगितले, काँग्रेसमध्ये असे अनेक नेते आहेत जे राहुल गांधी राजकारणात येण्यापूर्वीपासून सक्रिय होते. जे नेते त्यांना आपला बॉस मानत नाहीत, त्यांच्यासोबत बसणे राहुल गांधींना सोयीचे वाटत नाही. त्यांनी असाही आरोप केला की, नेहरू-गांधी घराण्यातील असल्यामुळे राहुल गांधी स्वतःला श्रेष्ठ समजतात आणि युवक काँग्रेस व एनएसयूआयच्या माध्यमातून ज्येष्ठ नेत्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. तेज प्रताप यादव आणि शकील अहमद यांच्यासारख्या नेत्यांच्या वक्तव्यांमुळे काँग्रेसमधील नेतृत्वाबाबतची अस्वस्थता पुन्हा एकदा उघड झाली आहे.

Follow Us
Close
Follow Us:

पाटणा : राहुल गांधी नव्हे, तर केवळ प्रियांका गांधीच पक्ष अधिक चांगल्याप्रकारे चालवू शकतात, असे वक्तव्य बिहारचे माजी मंत्री आणि जनशक्ती जनता दलाचे संस्थापक तेज प्रताप यादव यांनी काँग्रेस नेतृत्वाबाबत केले आहे. त्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्व क्षमतेवर उघडपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

पाटणा येथे माध्यमांशी बोलताना तेज प्रताप यादव म्हणाले, काँग्रेस फक्त प्रियांका गांधीच चालवू शकतात; त्या इंदिरा गांधींसारख्या आहेत. राहुल गांधी पक्ष चालवणार नाहीत. फिरल्याने किंवा बुलेटने प्रवास केल्याने काही उपयोग होत नाही. राहुल गांधींनी नितीश कुमार यांना ‘तडजोड केलेले नेते’ म्हटले होते, त्याला प्रत्युत्तर म्हणून तेज प्रताप यादव यांनी हे वक्तव्य केले आहे. अलीकडेच, जद (यू) प्रमुख नितीश कुमार यांनी सक्रिय राजकारणातून पायउतार झाल्यानंतर भाजपचे सम्राट चौधरी बिहारचे मुख्यमंत्री झाले.

दरम्यान, राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची ही पहिली वेळ नाही. या वर्षाच्या सुरुवातीला, जानेवारी महिन्यात, काँग्रेसचे माजी नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शकील अहमद यांनीही पक्षात अंतर्गत लोकशाहीचा अभाव असल्याचा आरोप केला होता. त्यांनी दावा केला की, काँग्रेसमधील निर्णय केवळ राहुल गांधींच्या सांगण्यावरून घेतले जातात आणि पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारले जात आहे.

राहुल गांधींना अनेक नेते मानत नाहीत बॉस

शकील अहमद यांनी सांगितले, काँग्रेसमध्ये असे अनेक नेते आहेत जे राहुल गांधी राजकारणात येण्यापूर्वीपासून सक्रिय होते. जे नेते त्यांना आपला बॉस मानत नाहीत, त्यांच्यासोबत बसणे राहुल गांधींना सोयीचे वाटत नाही. त्यांनी असाही आरोप केला की, नेहरू-गांधी घराण्यातील असल्यामुळे राहुल गांधी स्वतःला श्रेष्ठ समजतात आणि युवक काँग्रेस व एनएसयूआयच्या माध्यमातून ज्येष्ठ नेत्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. तेज प्रताप यादव आणि शकील अहमद यांच्यासारख्या नेत्यांच्या वक्तव्यांमुळे काँग्रेसमधील नेतृत्वाबाबतची अस्वस्थता पुन्हा एकदा उघड झाली आहे.

Baramati By-Poll : बारामतीत पवार कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला! प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शरद पवारांचा रुग्णालयातून ‘मास्टरस्ट्रोक’

Web Title: Only priyanka gandhi can lead the congress says tej pratap yadav

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 09:35 AM

Topics:  

  • political news
  • Priyanka Gandhi
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

West Bengal Election 2026 : बंगालमध्ये राजकीय वाद शिगेला! आरोप-प्रत्यारोप अन् ED च्या कारवाईंला जोर
1

West Bengal Election 2026 : बंगालमध्ये राजकीय वाद शिगेला! आरोप-प्रत्यारोप अन् ED च्या कारवाईंला जोर

Satara News : महादरे–हत्ती तलावाचा होणार कायापालट; ६ कोटींच्या योजनेतून पर्यटनाला चालना
2

Satara News : महादरे–हत्ती तलावाचा होणार कायापालट; ६ कोटींच्या योजनेतून पर्यटनाला चालना

Nanded Politics : जयंतीचा मेळा की राजकीय खेला? आगामी निवडणुकांसाठी ‘साखरपेरणी’ चा प्रयोग 
3

Nanded Politics : जयंतीचा मेळा की राजकीय खेला? आगामी निवडणुकांसाठी ‘साखरपेरणी’ चा प्रयोग 

Sujat Ambedkar : विधानपरिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर क्रॉस व्होटिंग होणार! 
4

Sujat Ambedkar : विधानपरिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर क्रॉस व्होटिंग होणार! 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.