दिल्लीत विद्याथ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईवरून आतापर्यंत एनडीए बॅकफूटवर असल्याचे दिसत होते. मात्र, झारखंडच्या घटनेनंतर भाजपने आघाडी उघडली आहे. भाजप खासदारांनी संसदेच्या मुख्य दारावर निदर्शने केली.
आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी गुरुवारी मुंबईत जनरेशन-झेड आणि जनरेशन-अल्फा यांच्याशी एक तास संवाद साधला. ते म्हणाले की, जनरेशन-झेड आणि जनरेशन-अल्फा या जुन्या पिढीपेक्षा अधिक देशभक्त आणि प्रामाणिक आहेत. आपण…
Parliament Monsoon Session: आम आदमी पक्षाचे (आप) राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी ई-२० पेट्रोलच्या अनिवार्य अंमलबजावणीमुळे निर्माण झालेला जनक्षोभ आणि ग्राहक हक्कांच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याची मागणी करत नियम २६७ अंतर्गत…
प्रियांका गांधी यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण सभागृहात सत्ताधारी नेत्यांकडून गोंधळ सुरू झाला. त्यावर हे सर्व वर्तमानपत्रांमध्ये आल्याचे प्रियांका गांधी यांनी सांगितले. त्यानंतर सत्ताधारी पक्षाने काँग्रेस नेत्याला आपले वक्तव्य सिद्ध करण्यास…
Priyanka Gandhi News: लोकसभेत प्रियंका गांधी यांनी अँटी पेपर लीक विधेयकावर बोलताना केंद्र सरकारवर जोरदार प्रहार केला. "विद्यार्थी काय दहशतवादी होते का?" असा सवाल करत पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांच्या…
दिल्लीतील आंदोलनादरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या राहुल गांधी यांची साडेतीन तासांनंतर सुटका करण्यात आली. सुटकेनंतर काँग्रेसने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी कायम ठेवत सरकारविरोधातील आंदोलन आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले.
दिल्लीतील आंदोलनादरम्यान राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सोनिया गांधी पोलीस ठाण्यात पोहोचल्या. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून काँग्रेसने पंतप्रधान निवासासमोर आंदोलन छेडले असून राजकीय घडामोडींना वेग…
राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर लिहिले, "काल तरुण विद्यार्थ्यांवर झालेल्या अत्याचाराबद्दल उत्तरे मागण्यासाठी आम्ही पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानापर्यंत मोर्चा काढला आहे. सरकारला ना जबाबदारी घ्यायची आहे, ना संसदेत यावर चर्चा करायची…
काँग्रेसमध्ये असे अनेक नेते आहेत जे राहुल गांधी राजकारणात येण्यापूर्वीपासून सक्रिय होते. जे नेते त्यांना आपला बॉस मानत नाहीत, त्यांच्यासोबत बसणे राहुल गांधींना सोयीचे वाटत नाही.
Women Reservation Bill : लोकसभेत आज महिला आरक्षण सुधारणा विधेयकावर ऐतिहासिक चर्चेला सुरुवात झाली. १८ तास चालणाऱ्या या प्रदीर्घ चर्चेत सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात जोरदार शाब्दिक होणार आहे.
Union Budget 2026 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण या देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. मात्र यामधून काहीही अपेक्षा नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी दिली आहे.
बांगलादेशमध्ये सध्या अराजकता सुरु असून हिंदूंवर प्रचंड अत्याचार सुरु आहेत. या प्रकरणावरुन प्रियांका गांधी यांना भारताच्या पंतप्रधान करा अशी मागणी कॉंग्रेसमधून केली जात आहे.
Dipu Das : बांगलादेशमधील परिस्थिती पुन्हा एकदा तणावपूर्ण बनली आहे. निवडणुकीपूर्वी अनेक शहरांमध्ये जाळपोळ आणि हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. राजकीय कार्यकर्ते उस्मान हादी यांच्या हत्येनंतर परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) रद्द करून नवीन ग्रामीण रोजगार कायदा आणण्याचा विचार करत आहे. यावरुन कॉंग्रेस आक्रमक झाली असून सत्ताधाऱ्यांना खडेबोल सुनावले.
राजधानी दिल्लीत सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. दरम्यान आज सभागृहात एसआयआर संसदेत गदारोळ झाल्याचे दिसून आले. भाजप खासदार कंगना रनौत यांनी विरोधकांना चांगलेच सुनावले आहे.
आम्ही कितीही निवडणुका हरलो तरी आपण येथेच राहू आणि तुमच्या विचारसरणीशी लढत राहू. या सरकारला स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या आणि देशासाठी बलिदान देणाऱ्यांवर नवीन आरोप लादण्याची संधी हवी आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA)च्या माहितीनुसार, १० ऑक्टोबर रोजी दिल्लीत अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांचा कोणताही सहभाग किंवा भूमिका नव्हती.
Navjot Sidhu Politics Update : माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांनी पुन्हा एकदा पंजाबच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. सिद्धू यांनी दिल्लीत अचानक प्रियांका गांधी यांची भेट घेतली.