Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jyotiba Temple : दख्खनचा राजा कोल्हापूरात अवतरला कसा? ज्योतिबाच्या जन्मामागची थरारक पौराणिक कथा!

असं काय घडलं की ज्योतिबा दख्खन राजा म्हणून ओळखू लागला, काय आहे यामागची रंजक कथा, चला तर मग जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 17, 2026 | 03:21 PM
Jyotiba Temple : दख्खनचा राजा कोल्हापूरात अवतरला कसा? ज्योतिबाच्या जन्मामागची थरारक पौराणिक कथा!
Follow Us
Follow Us:
  • दख्खनचा राजा कोल्हापूरात अवतरला कसा?
  • ज्योतिबाच्या जन्मामागची थरारक पौराणिक कथा!
ज्योतिबाच्या नावानं चांगलभलं ! असं म्हणतं कित्येक घराणी ज्या पायाशी डोकं टेकवतात असा हा दख्खनचा राजा. महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हटलं की आवठतं ते जेजुरीचा खंडोबा, पंढरपूरचा विठ्ठल, तुळजापूरची आई भवानी कोल्हापूरची अंबाबाई आणि याचबरोबर येतो तो ज्योतिबा. पण असं काय घडलं की ज्योतिबा दख्खन राजा म्हणून ओळखू लागला, काय आहे यामागची रंजक कथा, चला तर मग जाणून घेऊयात.

ज्योतिबाच्या देवस्थानाची एक दंतकथा सांगितली जाते, या आख्यायिकेनुसार असं झालं होतं की, गावात रत्नासूर असूराने खूप उपद्रव घातला होता. रत्नासुर आणि कोल्हासुर या राक्षसांनी निरपराध लोकांना विनाकारण त्रास देत होती. देवांवरचा लोकांचा विश्वास उडेल आणि असूरांची सत्ता निर्माण करता येईल या उद्देशाने या असूरांना आपल्या शक्तीचा वाईट अर्थाने वापर केला. त्य़ामुळे नी देव, ऋषी आणि सामान्य जनतेमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं होतं. असूरांच्या अत्याचारांमुळे सर्व देवता चिंतेत पडल्या. काय करावं कोणाला काहीच कळत नव्हतं. त्यावेळी करवीर निवासिनी आई अंबाबाईने या असूरांचा वध करण्यासाठी आपल्या मदतीला केदारनाथची उपासना केली. आई अंबाबाईच्या मदतीसाठी तेव्हा केदारनाथ धावून आले. असूरांचा वध करण्याची मोहिम केदारनाथांनी स्विकारली. कोल्हासूर असूराचा वध आई अंबाबाईने केला तर रत्नासूर या असूराचा वध साक्षात केदारनाथांनी केला. केदारनथांनी रत्नासूराचा वध करण्यासाठी जे रुप धारण केलं तो म्हणजे ज्योतिबा.

Khandoba: रविवारी खंडोबाची आराधना का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

मोहिम पूर्ण झाल्यावर देव पुन्हा हिमायलाकडे निघत होते. त्यावेळी देवी अंबाबाईने केदारनथांना थांबण्यासाठी अनवाणी धावत गेल्या. त्यावेळी केदारनाथ कोल्हापूरच्या एका डोंगरापर्यंत पोहोचले होते. त्यावेळी अंबाबाईने केदारनाथांना विनंती केली की तुम्ही करवीरनगरीच्या रक्षणासाठी इथेच थांबा. केदारनाथांनी ती विनंती मान्य केली. त्य़ादिवसापासून वाडी रत्नागिरी हे दख्खनच्या राजाचं स्थान बनलं. रत्नासूराचा वध केला त्या राजाचा डोंगर म्हणजे वाडी रत्नागिरी. असं देखील म्हटलं जातं की, असूरांचा वध करण्यासाठी महादेव, ब्रह्मा आणि विष्णू या त्रिदेवांनी एकत्र येऊन एक शक्तिशाली रूप धारण केलं. या दिव्य शक्तीमधून ‘ज्योतिबा’ या देवतेचा अवतार झाला.क्षसांचा वध केल्यानंतर ज्योतिबा वाडी-रत्नागिरीच्या डोंगरावर स्थायिक झाले. आजही तेथे त्यांचे भव्य मंदिर असून चैत्र महिन्यात मोठ्या उत्साहात यात्रा भरते. या यात्रेत लाखो भाविक सहभागी होऊन ज्योतिबाची मनोभावे पूजा करतात.

Tuljapur Devi: काय आहे तुळजापूरच्या तुळजाभवानीचा महिमा, तुळजापूरच्या देवीची अद्भुत कथा जाणून घ्या

Web Title: Jyotiba temple how did the king of the deccan incarnate in kolhapur the thrilling mythological story behind the birth of jyotiba

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 01:33 PM

Topics:  

  • hindu religion
  • jyotiba temple
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Kashyap Rishi Story: कश्यप ऋषींना अग्निदेवांकडून विद्या कशी प्राप्त झाली? जाणून घ्या वैदिक परंपरेतील महत्त्व
1

Kashyap Rishi Story: कश्यप ऋषींना अग्निदेवांकडून विद्या कशी प्राप्त झाली? जाणून घ्या वैदिक परंपरेतील महत्त्व

Swami Samarth Story: श्री स्वामी समर्थांच्या आत्मलिंग पादुकांचा अद्भुत इतिहास; जाणून घ्या मठाचे धार्मिक महत्त्व
2

Swami Samarth Story: श्री स्वामी समर्थांच्या आत्मलिंग पादुकांचा अद्भुत इतिहास; जाणून घ्या मठाचे धार्मिक महत्त्व

Pradosh Vrat: जुलै महिन्यातील पहिले प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
3

Pradosh Vrat: जुलै महिन्यातील पहिले प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Sai Baba Story: साईबाबा, कॉलरा आणि गव्हाच्या पिठाचा उपाय, काय आहे यामागील कथा
4

Sai Baba Story: साईबाबा, कॉलरा आणि गव्हाच्या पिठाचा उपाय, काय आहे यामागील कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.