• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Mahabharata Facts The Wrong Doings That Took Place In War

महाभारत हा धर्माचा लढा की अधर्माचा? संपूर्ण लढ्यात केले गेलेले ‘ते’ क्रूर कृत्य

महाभारत हे द्वापरयुगातील सर्वात विनाशकारी युद्ध होते, जिथे धर्म-अधर्माची सीमारेषाच नाहीशी झाली. कौरवांच्या अन्यायामुळे सुरू झालेलं हे युद्ध शेवटी पांडवांनीही अधर्माच्या मार्गानेच जिंकलं.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 04, 2025 | 05:34 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

महाभारत हे स्वतः भगवान श्रीविष्णूंच्या उपस्थित घडलेले युद्ध आहे. द्वापरयुगाच्या कालखंडात घडलेले हे महाविनाशी युद्ध ज्याप्रकारे लढण्यात आले, ते अतिशय दहणीय आहे. पुराणांमध्ये कलियुगाचा सगळ्यात महाभयंकर म्हंटले गेले आहे पण महाभारताचे हे युद्ध वाचताना आपल्याला लक्षात येईल की द्वापरयुगाच्या उत्तरार्धातच इतका अधर्म असेल तर कलियुगात किती असेल?

Surya Gochar 2025: 16 नोव्हेंबरला होणार सूर्य गोचर, 5 राशींवर होणार कृपा; पद-प्रतिष्ठा-धन वाढून चमकणार भाग्य

महाभारताच्या लढाईत जेव्हा पांडव आणि कौरव आमनेसामने होते तेव्हा दोन्ही गटाकडून मोठ्या प्रमाणात अधर्म करण्यात आला. अधर्माशिवाय पांडव जिंकूही शकत नव्हते पण सुरुवातही निश्चितच कौरवांकडून झाले. पांडवांना त्यांच्या हक्काचे राज्य दिले असते तर कदाचित महाभारत घडलेच नसते पण महाभारत घडलं! कौरवांच्या त्या अधर्मामुळे ज्यात त्यांनी पांडूच्या पुत्रांना त्यांच्या हक्काचे राज्य मिळू नाही. महाभारत घडलं! कौरवांच्या त्या अधर्मामुळे जिथे एका स्त्रीची आणि स्वतःच्या वाहिनीचीच भर सभेत अब्रू काढली गेली. पण त्या युद्धात अधर्म इतक्या पटीने वाढला की ज्यांनी सत्कर्माचा संदेश संपूर्ण आयुष्यभर दिला, त्यांनी देखील युद्धात अधर्मच केला.

चक्रव्यूहात अभिमन्यू अडकला असताना कौरवसेनेतील सहा महारथींनी युद्धाच्या नियमांच्या विरुद्ध जाऊन त्याची हत्या केली. मुळात, यात स्वतः द्रोणही होते. त्या निर्घृण हत्येमुळे सप्तऋषींना तात्काळ कुरुक्षेत्राच्या ठिकाणी जावे लागले आणि द्रोणांनी केलेल्या अधर्मामुळे त्यांना युद्ध सोडावे लागले पण अशामध्ये पांडवांकडूनही अधर्म झाला. सत्यवादी असणाऱ्या युद्धिष्ठिराच्या मुखातून ‘अश्वत्थामा मेला!’ असे खोटे वधवून घेण्यात आले. ध्यानामध्ये गेलेल्या द्रोणांचा शिरच्छेद करण्यात आला. भीष्मांना मारण्यासाठी त्यांच्यासमोर शिखंडीला उभे करण्याची वेळ आली. कर्णाच्या रथाचे चाक जमिनीत रुतले असता वार करणे उचित नव्हते पण वार झाला आणि घाताने कर्ण मारला गेला.

Kartik Purnima: कार्तिक पौर्णिमेला करा ‘हे’ उपाय, राहू-केतू आणि शनिच्या दुष्प्रभावाच्या फेऱ्यातून त्वरीत पडाल बाहेर 

युद्ध झाल्यावर अश्वत्थामाने द्रौपदीच्या पाच पुत्रांची हत्या करणे. तर जयरथाच्या वधाच्या दरम्यान श्रीकृष्णाने माया वापरणे. एक मात्र सत्य! नियमाच्या चौकटीत जर युद्ध झालं असतं तर इतिहास काही वेगळा असता. कारण पांडव सेनेची संख्या पाहता त्यांचे जिंकणे अशक्य होते.

Web Title: Mahabharata facts the wrong doings that took place in war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2025 | 05:34 PM

Topics:  

  • Mahabharata facts

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Horror Story: “आलात तुमच्या मर्जीने, जाणार माझ्या…!” भसाभसा खाऊ लागला मटण, असा घाट जो अस्तित्वातच नाही

Horror Story: “आलात तुमच्या मर्जीने, जाणार माझ्या…!” भसाभसा खाऊ लागला मटण, असा घाट जो अस्तित्वातच नाही

Jan 04, 2026 | 08:28 PM
Sindhudurg : “महायुती मजबूत राहणं आवश्यक, राणे साहेबांचा दौरा महत्त्वाचा” — दीपक केसरकर

Sindhudurg : “महायुती मजबूत राहणं आवश्यक, राणे साहेबांचा दौरा महत्त्वाचा” — दीपक केसरकर

Jan 04, 2026 | 08:20 PM
1 रुपयाही खर्च होणार नाही, चेहऱ्यावरील सर्व डाग होतील दूर… फक्त बाल्कनीतील या पानांचा वापर करा

1 रुपयाही खर्च होणार नाही, चेहऱ्यावरील सर्व डाग होतील दूर… फक्त बाल्कनीतील या पानांचा वापर करा

Jan 04, 2026 | 08:15 PM
Pune Politics: दादा, हाच का तुमचा वादा? सुस बाणेरकरांनी भर प्रचार सभेत अजित पवारांना दाखवला आरसा

Pune Politics: दादा, हाच का तुमचा वादा? सुस बाणेरकरांनी भर प्रचार सभेत अजित पवारांना दाखवला आरसा

Jan 04, 2026 | 08:11 PM
Praniti Shinde : मनसे कार्यकर्ते बाळासाहेब सरवदे यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे मुक आंदोलन

Praniti Shinde : मनसे कार्यकर्ते बाळासाहेब सरवदे यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे मुक आंदोलन

Jan 04, 2026 | 08:09 PM
Local Body Election : “पुढच्या पाच वर्षाचा मास्टर प्लॅन शिवसेना तयार करणार”- शंभूराज देसाई

Local Body Election : “पुढच्या पाच वर्षाचा मास्टर प्लॅन शिवसेना तयार करणार”- शंभूराज देसाई

Jan 04, 2026 | 08:03 PM
Pralay Movie: ‘प्रलय’साठी Ranveer Singhची हिरोइन ठरली; साउथची ‘ही’ अभिनेत्री करणार बॉलीवूड डेब्यू

Pralay Movie: ‘प्रलय’साठी Ranveer Singhची हिरोइन ठरली; साउथची ‘ही’ अभिनेत्री करणार बॉलीवूड डेब्यू

Jan 04, 2026 | 07:55 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Akola Corporation Elections :  बहुजन नगरवासीयांचा महापालिका निवडणुकीवर बहिष्कार

Akola Corporation Elections : बहुजन नगरवासीयांचा महापालिका निवडणुकीवर बहिष्कार

Jan 04, 2026 | 07:54 PM
Solapur News : मुख्यमंत्र्यांनी मला दहा मिनिटे वेळ द्यावा सोलापूरची संपूर्ण परिस्थिती मांडतो-अमित ठाकरे

Solapur News : मुख्यमंत्र्यांनी मला दहा मिनिटे वेळ द्यावा सोलापूरची संपूर्ण परिस्थिती मांडतो-अमित ठाकरे

Jan 04, 2026 | 07:47 PM
Latur Amit Deshmukh : महानगरपालिकेत भाजपाने केलेला कारभार हा भ्रष्टाचाराने बरबटलेला – अमित देशमुख

Latur Amit Deshmukh : महानगरपालिकेत भाजपाने केलेला कारभार हा भ्रष्टाचाराने बरबटलेला – अमित देशमुख

Jan 04, 2026 | 07:42 PM
DHULE : धुळे शहरात भाजप प्रचाराला वेग; एकवीरा देवी मंदिर परिसरात आज जाहीर सभा

DHULE : धुळे शहरात भाजप प्रचाराला वेग; एकवीरा देवी मंदिर परिसरात आज जाहीर सभा

Jan 04, 2026 | 03:53 PM
Mumbai : २० वर्षांनंतर शिवसेना भवनात राज ठाकरे, ठाकरे बंधूंच्या वचननाम्याची राजकीय चर्चा

Mumbai : २० वर्षांनंतर शिवसेना भवनात राज ठाकरे, ठाकरे बंधूंच्या वचननाम्याची राजकीय चर्चा

Jan 04, 2026 | 03:50 PM
‘सरनाईक झाले भाईजान’-भाजप नेते नरेंद्र मेहता यांचा शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल

‘सरनाईक झाले भाईजान’-भाजप नेते नरेंद्र मेहता यांचा शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल

Jan 03, 2026 | 07:50 PM
Akola : वडील चौकीदार आई करते धुणीभांडी वीज बिल वाटणाऱ्या मंगेश झिनेला मिळाली उमेदवारी

Akola : वडील चौकीदार आई करते धुणीभांडी वीज बिल वाटणाऱ्या मंगेश झिनेला मिळाली उमेदवारी

Jan 03, 2026 | 07:31 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.