Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महात्मा गांधींनी केला भारतीयांना स्वाभिमान जागवणारा मिठाचा सत्याग्रह; जाणून घ्या 06 एप्रिल

२४० मैलांचा हा प्रवास २४ दिवसांत पूर्ण झाला. ६ एप्रिल १९३० रोजी गांधीजींनी दांडी येथे समुद्राच्या पाण्यातून मीठ तयार करून ब्रिटिश कायद्याचे उल्लंघन केले आणि भारतीयांना त्यांचा हक्क मिळवून दिला.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 06, 2026 | 10:37 AM
Mahatma Gandhi led mithacha Satyagraha a pivotal milestone in the Indian freedom struggle 06 april

Mahatma Gandhi led mithacha Satyagraha a pivotal milestone in the Indian freedom struggle 06 april

Follow Us
Close
Follow Us:

मिठाचा सत्याग्रह हा भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वाचा टप्पा होता. ब्रिटिश सरकारने मिठावर कर लावल्यामुळे सामान्य जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत होता. याविरोधात महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी १२ मार्च १९३० रोजी साबरमती आश्रमातून दांडीपर्यंत पदयात्रा सुरू केली. सुमारे २४० मैलांचा हा प्रवास २४ दिवसांत पूर्ण झाला. ६ एप्रिल १९३० रोजी गांधीजींनी दांडी येथे समुद्राच्या पाण्यातून मीठ तयार करून ब्रिटिश कायद्याचे उल्लंघन केले. या कृतीने संपूर्ण देशात आंदोलनाची ठिणगी पडली. हजारो लोकांनी मिठाचा कायदा मोडला आणि ब्रिटिश सत्तेविरुद्ध उभे राहिले. या सत्याग्रहामुळे स्वातंत्र्यलढ्याला नवी ऊर्जा मिळाली. आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारताच्या आंदोलनाची दखल घेतली गेली. मिठाचा सत्याग्रह हा अहिंसात्मक आंदोलनाचे प्रभावी उदाहरण ठरला. (Dinvishesh)

 

06 एप्रिल रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1656 : शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे यांचा पराभव करुन रायगड किल्ला ताब्यात घेतला.
  • 1917 : पहिले महायुद्ध – अमेरिकेने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
  • 1930 : दांडीयात्रेनंतर गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला.
  • 1965 – Intelsat I (अर्ली बर्डचे) प्रक्षेपण, जिओसिंक्रोनस ऑर्बिटमध्ये स्थापित केलेला पहिला व्यावसायिक संचार उपग्रह अमेरिकेने प्रक्षेपित केला.
  • 1966 : भारतीय जलतरणपटू मिहिर सेनने भारत आणि पाकिस्तानला जोडणारी पाल्क सामुद्रधुनी ओलांडली.
  • 1973 – पायोनियर 11 अंतराळयानाचे प्रक्षेपण.
  • 1980 : भारतीय जनता पक्षाची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी पहिले अध्यक्ष झाले.
  • 1998 : पाकिस्तानने भारतापर्यंत सहज मारा करणाऱ्या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
  • 1998 : टॅमॉक्सिफेन या स्तनाच्या कर्करोगावरील औषधाच्या चाचणीचे निकाल जाहीर झाले. या औषधामुळे होणाऱ्या दुष्परिणामांमुळे गर्भाशयाच्या कर्करोगाची शक्यता वाढते, असे जाहीर करण्यात आले.
  • 2000 : रशियाच्या मीर अंतराळ प्रयोगशाळेला पाठिंबा देण्यासाठी सोडलेले सोयुझ अंतराळयान मीरला भेटले.
हे देखील वाचा : येशू ख्रिस्त भारतीय होते का? श्रद्धेच्या प्रवासात विज्ञानाचा मोठा खुलासा; भारताशी कनेक्शन अचंबित करणारे
  • 1773 : ‘जेम्स मिल’ – स्कॉटिश तत्त्ववेत्ते, इतिहासकार व अर्थशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 23 जून 1836)
  • 1864 : ‘सर विल्यम हार्डी’ – ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 23 जानेवारी 1934)
  • 1890 : ‘अँटनी फोक्कर’ – फोक्कर एअरक्राफ्ट मॅनुफॅक्चर चे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू: 23 डिसेंबर 1939)
  • 1890 : ‘अली सिकंदर’ ऊर्फ जिगर मोरादाबादी उर्दू कवी व शायर यांचा जन्म. (मृत्यू: 9 सप्टेंबर 1960)
  • 1892 : ‘डोनाल्ड विल्स डग्लस’ – डग्लस एअरक्राफ्ट कंपनी चे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू: 1 फेब्रुवारी 1981)
  • 1909 : ‘जी. एन. जोशी’ – भावगीतगायक व संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 22 सप्टेंबर 1994)
  • 1917 : ‘हणमंत नरहर जोशी’ – तथा कवी सुधांशु मराठी कथाकार व कवी काव्यतीर्थ यांचा जन्म. (मृत्यू: 18 नोव्हेंबर 2006)
  • 1919 : ‘रघुनाथ विष्णू पंडित’ – कोंकणी कवी यांचा जन्म.
  • 1927 : ‘विष्णू महेश्वर’ ऊर्फ व्ही. एम. तथा दादासाहेब जोग – उद्योजक यांचा जन्म. (मृत्यू: 28 जून 2000)
  • 1928 : ‘जेम्स वॉटसन’ – फ्रान्सिस क्रीक व मॉरिस विल्कीन्स या जोडीदारांसह डीएनएची संरचना स्पष्ट करणारे नोबेल पारितोषिक विजेते जैवरसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1931 : ‘रमा दासगुप्ता’ तथा ‘सुचित्रा सेन’ – बंगाली व हिंदी चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू: 17 जानेवारी 2014 – कोलकता, पश्चिम बंगाल)
  • 1956 : ‘दिलीप वेंगसरकर’ – क्रिकेटपटू व प्रबंधक यांचा जन्म.
हे देखील वाचा : खेळातून घडणार शांततामय जग! जाणून घ्या खेळांचे महत्त्व आणि ‘या’ दिवसाचा रंजक इतिहास

06 रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1199 : ‘रिचर्ड’ (पहिला) – इंग्लंडचा राजा यांचे निधन. (जन्म: 8 सप्टेंबर 1157)
  • 1955 : धर्मभास्कर विनायक महाराजा मसूरकर यांचे निधन.
  • 1981 : ‘शंकर धोंडो’ तथा ‘मामा क्षीरसागर’ – मानवधर्माचे उपासक यांचे निधन.
  • 1983 : ‘जनरल जयंतोनाथ चौधरी’ – भारताचे लष्करप्रमुख, हैदराबादचे लष्करी प्रशासक व भारताचे कॅनडातील राजदूत, पद्‌मविभूषण यांचे निधन. (जन्म: 10 जून 1908)
  • 1989 : ‘पन्नालाल पटेल’ – ज्ञानपीठ पारितोषिक विजेते गुजराथी कथा-कादंबरीकार यांचे निधन. (जन्म: 7 मे 1912)
  • 1992 : ‘आयझॅक असिमॉव्ह’ – अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक यांचे निधन. (जन्म: 2 जानेवारी 1920)

Web Title: Mahatma gandhi led mithacha satyagraha a pivotal milestone in the indian freedom struggle 06 april

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 10:37 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • Mahatma Gandhi
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

स्वराज्याकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या शाहिस्ता खानची महाराजांनी छाटली बोटं; जाणून घ्या 05 एप्रिलचा इतिहास
1

स्वराज्याकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या शाहिस्ता खानची महाराजांनी छाटली बोटं; जाणून घ्या 05 एप्रिलचा इतिहास

शास्त्रीय संगीतातील प्रसिद्ध गायक नारायणराव व्यास यांचा स्मृतिदिन; जाणून घ्या ०४ एप्रिलचा इतिहास
2

शास्त्रीय संगीतातील प्रसिद्ध गायक नारायणराव व्यास यांचा स्मृतिदिन; जाणून घ्या ०४ एप्रिलचा इतिहास

स्वराज्यनिर्माते छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर घेतला अखेरचा श्वास; जाणून घ्या 03 एप्रिलचा इतिहास
3

स्वराज्यनिर्माते छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर घेतला अखेरचा श्वास; जाणून घ्या 03 एप्रिलचा इतिहास

कोल्हापूरच्या नव्या पर्वाची सुरुवात! छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक; जाणून घ्या 02 एप्रिलचा इतिहास
4

कोल्हापूरच्या नव्या पर्वाची सुरुवात! छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक; जाणून घ्या 02 एप्रिलचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.