Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भुवनेश्वर कुमारने ८ विकेट घेत उडवली खळबळ, टीम इंडियात पुनरागमन करेल का?

बंगालविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात भुवीने ८ विकेट घेत खळबळ उडवून दिली. काही काळ टीम इंडियातून बाहेर असलेल्या भुवनेश्वरने आपल्या शानदार कामगिरीने पुन्हा एकदा पुनरागमन केले आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jan 13, 2024 | 05:41 PM
भुवनेश्वर कुमारने ८ विकेट घेत उडवली खळबळ, टीम इंडियात पुनरागमन करेल का?
Follow Us
Close
Follow Us:

भुवनेश्वर कुमार : भुवनेश्वर कुमारने रणजी ट्रॉफीमध्ये शानदार पुनरागमन केले आणि त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी (एका डावात) गाठली. भुवनेश्वर रणजी ट्रॉफी २०२३-२४ मध्ये उत्तर प्रदेशकडून खेळत आहे. बंगालविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात भुवीने ८ विकेट घेत खळबळ उडवून दिली. काही काळ टीम इंडियातून बाहेर असलेल्या भुवनेश्वरने आपल्या शानदार कामगिरीने पुन्हा एकदा पुनरागमन केले आहे.

उत्तर प्रदेशकडून खेळणाऱ्या भुवनेश्वरने ६ वर्षांनंतर रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन करत पहिल्याच सामन्यात ८ विकेट्स घेण्याचा चमत्कार केला. भुवीने आपल्या शानदार गोलंदाजीमुळे यूपी संघात पुनरागमन केले. प्रथम फलंदाजी करताना उत्तर प्रदेशचा डाव अवघ्या ६० धावांत गारद झाला. ज्याला प्रत्युत्तर म्हणून भुवनेश्वर कुमारने फलंदाजीसाठी आलेल्या बंगालच्या संघाला उद्ध्वस्त केले. त्याने २२ षटकात ४१ धावा देऊन ८ बळी घेतले. या काळात त्याने ५ मेडन षटकेही टाकली. भुवनेश्वरच्या अप्रतिम गोलंदाजीमुळे उत्तर प्रदेशने बंगालला १८८ धावांत सर्वबाद केले. भुवीशिवाय यश दयालने उर्वरित दोन विकेट घेतल्या. पहिल्या डावात 188 धावांत गुंडाळल्यानंतर बंगालने १२८ धावांची आघाडी मिळवली आहे.

भुवनेश्वर हा भारतासाठी तिन्ही फॉरमॅट खेळणारा खेळाडू आहे. पण त्याने भारतासाठी शेवटचा सामना नोव्हेंबर २०२२ मध्ये खेळला, जो न्यूझीलंडविरुद्ध टी-२० होता. तर भुवीने जानेवारी २०२२ मध्ये शेवटची वनडे आणि जानेवारी २०१८ मध्ये कसोटी खेळली. आता रणजी ट्रॉफीतील आपल्या उत्कृष्ट कामगिरीने त्याने निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले असेल. आता तो टीम इंडियात पुनरागमन करतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. उल्लेखनीय आहे की भुवनेश्वरने आतापर्यंत २१ कसोटी, १२१ वनडे आणि ८७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

Web Title: Bhuvneshwar kumar made a sensation by taking 8 wickets will the team make a comeback in india team india international cricket ranji trophy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2024 | 05:41 PM

Topics:  

  • Bhuvneshwar Kumar
  • international cricket
  • ranji trophy
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

IPL 2026: राडा निश्चित! 9 वर्षांनंतर RCB विरुद्ध SRH भिडणार; ‘या’ जबरदस्त खेळाडूंची अदलाबदली
1

IPL 2026: राडा निश्चित! 9 वर्षांनंतर RCB विरुद्ध SRH भिडणार; ‘या’ जबरदस्त खेळाडूंची अदलाबदली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.