रणजी ट्रॉफीच्या नवीन हंगामापूर्वी अजिंक्य रहाणेने एक मोठा निर्णय घेतला आहे. अजिंक्य रहाणेने मुंबईचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. रहाणेने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत ही माहिती शेअर केली आहे.
भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने एक मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे भारताच्या प्रमुख देशांतर्गत प्रथम श्रेणी स्पर्धा रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्याची १३ वर्षांची प्रतीक्षा संपणार आहे.
दिल्ली संघाने ऋषभ पंतला कर्णधारपदाची ऑफर दिल्याची बातमी समोर येत आहे, मात्र या भारतीय यष्टीरक्षकाने संघाचे हित लक्षात घेऊन कर्णधारपदाची ऑफर नाकारली आहे.
यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांसारखे खेळाडूंची इंग्लंडविरुद्धच्या आगामी T20 मालिकेसाठी निवड झालेली नाही. अशा परिस्थितीत जैस्वाल, पंत आणि गिल यांना T20 मालिकेतून विश्रांती दिली नसून वगळण्यात आले…
आतापर्यंत, विराट कोहलीच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याबाबत कोणतेही अपडेट समोर आलेले नाही, परंतु अलीकडील अहवालात असे समोर आले आहे की विराट लवकरच राजकोटला जाऊन दिल्ली संघात सामील होऊ शकतो.
मेलबर्न कसोटी सामन्यानंतर रोहित निवृत्त होणार असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता, परंतु त्याच्या काही हितचिंतकांनी त्याला तसे करण्यापासून रोखले.
खराब फॉर्म आणि कर्णधारपदामुळे रोहित गेल्या काही महिन्यांपासून लोकांच्या रडारवर आहे. मंगळवारी सकाळी वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या रणजी ट्रॉफीच्या सराव सत्रात तो सामील होणार आहे.
भारताकडून आतापर्यंत वीरेंद्र सेहवाग आणि करुण नायर यांनी कसोटीत त्रिशतके झळकावली आहेत. या वर्षी जानेवारीमध्ये हैदराबादचा फलंदाज तन्मय अग्रवालने मॅरेथॉन इनिंग खेळली. अरुणाचल प्रदेशविरुद्ध त्याने ३६६ धावांची इनिंग खेळली.
IPL 2025 लिलावापूर्वी आरसीबीमधून बाहेर पडलेल्या खेळाडूने रणजीमध्ये शानदार 300 धावा ठोकल्या आहेत. त्यामुळे आता IPL Mega लिलावात त्याला नक्कीच मोठी रक्कम मिळणार आहे.
आता बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी टीम इंडियासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी तंदुरुस्त झाला असून मैदानात परतण्यासाठी सज्ज झाला आहे.
टेस्टमध्ये भारतीय दिग्गज धावांसाठी अगदी मेटाकुटीला आलेले असताना रणजी करंडकमध्ये मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने रणजी ट्रॉफीमध्ये बॅक टू बॅक शतके झळकावून आपले वर्चस्व दाखवून दिले आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटीच्या पहिल्या दिवशी चेतेश्वर पुजाराने काही काळ सोशल मीडियावर वर्चस्व गाजवले. या दिवशी न्यूझीलंडने भारताला 46 धावांवर ऑलआउट केले. यानंतर चेतेश्वर पुजाराने रणजी सामन्यात २३४ धावांची खेळी…
Suyash Prabhudessai Ranji Trophy Century : रणजी ट्रॉफी 2024 च्या पहिल्या फेरीत, गोवा आणि मणिपूर यांच्यातील सामन्यात, सुयश प्रभुदेसाईने 63 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करत 120 धावा केल्या, ज्यात 17 चौकारांचा…
रणजी करंडक बदललेल्या नव्या शैलीत पाहायला मिळणार आहे. सहसा रणजी करंडक स्पर्धा प्रत्येक हंगामात एकाच टप्प्यात आयोजित केली जाते. मात्र यावेळी वेगळ्या पद्धतीने आयोजन करण्यात येत आहे. यावेळी रणजी करंडक…
णजी ट्रॉफीमध्ये मुंबईच्या संघाचा फार काही चांगला रेकॉर्ड नाही. मुंबईच्या संघाने शेवटचा हा ट्रॉफी १९९७ मध्ये बाकीच्या भारताला हरवून जिंकला होता. बीसीसीआयच्या ५० लाख रुपयांच्या बक्षीस रक्कम देण्यात आली आहे.…
आयपीएलमध्ये ज्या क्रिकेट खेळाडूंना स्थान मिळत नाही ते खेळाडू रणजी ट्रॉफीमध्ये खेळत असतात. या खेळाडूंना पगार किती मिळतो यावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. रणजी ट्रॉफी पहिल्यांदा १९३४-३५ मध्ये…