Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

….. अन् यामुळेच फिरकीपटूंसमोर भारतीय फलंदाज फ्लॉप; गौतम गंभीरने केला भारतीय खेळाडूंचा पर्दाफाश

भारतीय संघ 1 नोव्हेंबरपासून मुंबईत न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेतील शेवटचा सामना खेळणार आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी भारतीय फलंदाजांवर मोठे वक्तव्य केले आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Oct 31, 2024 | 06:57 PM
Gautam Gambhir's big statement before IND vs NZ Test

Gautam Gambhir's big statement before IND vs NZ Test

Follow Us
Close
Follow Us:

IND vs NZ 3rd Test Gautam Gambhir : पुण्यातील गहुंजे येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर टीम इंडियावर चोहोबाजूंनी टीका झाली. त्यानंतर उद्यापासून तिसरी कसोटी सुरू होणार आहे. उद्या म्हणजेच 1 नोव्हेंबरपासून मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेत टीम इंडियाची कामगिरी आतापर्यंत खूपच खराब झाली आहे. पहिले दोन सामने गमावल्यानंतर भारतीय संघाने मालिका गमावली आहे. या मालिकेत भारतीय फलंदाजी अनेक प्रश्नांच्या भोवऱ्यात सापडली आहे. टीम इंडियाचे खेळाडू त्यांच्याच घरच्या मैदानावर फिरकीपटूंसमोर कमकुवत ठरले आहेत. याचेच कारण आज पत्रकार परिषदेत गौतम गंभीर याने स्पष्ट केली, त्याचबरोबर टेस्ट क्रिकेट हे क्वालिटीचे क्रिकेट आहे, तसेच डिफेन्स हे त्याचा आधार असल्याचे म्हटले आहे.

फिरकीला खेळण्याचे कौशल्य कमी झालेय
पुणे कसोटीत टीम इंडियाच्या 20 पैकी 18 विकेट फिरकीपटूंच्या नावावर होत्या. अशा स्थितीत फिरकी गोलंदाजी खेळण्याचे भारतीय फलंदाजांचे कौशल्य कमी झाले आहे, असा प्रश्न अनेक दिग्गजांनी उपस्थित केला आहे. आता टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी या मुद्द्यावरून आपल्या खेळाडूंचा बचाव केला आहे. यासोबतच त्याने फिरकीपटूंविरुद्ध फ्लॉप होण्याचे कारणही दिले आहे.

भारतीय फलंदाजांवर गंभीरचे मोठे वक्तव्य
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी मुंबई कसोटी सामन्यापूर्वी भारतीय फलंदाजांचे फिरकी गोलंदाजीचे कौशल्य गेल्या काही वर्षांत कमी झाल्याचे दावे फेटाळून लावले. न्यूझीलंडविरुद्ध पुण्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर भारतीय फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले आणि संघाला 113 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. तिसऱ्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत गंभीरला विचारण्यात आले की भारतीय फलंदाजांचे फिरकी खेळण्याचे कौशल्य कमी झाले आहे का, तेव्हा तो म्हणाला, ‘माझा यावर विश्वास नाही. कधी कधी विरोधी संघालाही श्रेय द्यावे लागते. गेल्या सामन्यात मिचेल सँटनरने शानदार गोलंदाजी केली होती. पण आपल्याला सतत मेहनत करावी लागेल. आमचे खेळाडू खूप मेहनत घेत आहेत.
टी-20 फलंदाजीची कला संपुष्टात
पण टी-२० क्रिकेटमुळे बचावात्मक फलंदाजीची कला प्रभावित झाल्याचे गंभीरला वाटते. आक्रमक क्रिकेट खेळण्याची आता क्रिकेटपटूंना सवय झाली असून त्यामुळे बचावात्मक फलंदाजीच्या कलेवर परिणाम झाला आहे. तो म्हणाला, ‘कधीकधी तुम्हाला चेंडू मारण्याची इतकी सवय होते की तुम्ही आठ किंवा दहा वर्षांपूर्वी जसे खेळायचे तसे बचावात्मक खेळणे विसरता. पूर्ण क्रिकेटपटू तो असतो जो टी-२० फॉरमॅट आणि टेस्ट क्रिकेट या दोन्हीमध्ये यश मिळवतो. तो परिस्थितीशी लगेच जुळवून घेतो.

भारतीय फलंदाजांवर गंभीरचे मोठे वक्तव्य
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी मुंबई कसोटी सामन्यापूर्वी भारतीय फलंदाजांचे फिरकी गोलंदाजीचे कौशल्य गेल्या काही वर्षांत कमी झाल्याचे दावे फेटाळून लावले. न्यूझीलंडविरुद्ध पुण्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर भारतीय फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले आणि संघाला 113 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. तिसऱ्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत गंभीरला विचारण्यात आले की भारतीय फलंदाजांचे फिरकी खेळण्याचे कौशल्य कमी झाले आहे का, तेव्हा तो म्हणाला, ‘माझा यावर विश्वास नाही. कधी कधी विरोधी संघालाही श्रेय द्यावे लागते. गेल्या सामन्यात मिचेल सँटनरने शानदार गोलंदाजी केली होती. पण आपल्याला सतत मेहनत करावी लागेल. आमचे खेळाडू खूप मेहनत घेत आहेत.

टी-२० क्रिकेटमुळे बचावात्मक फलंदाजीची कला प्रभावित

पण टी-२० क्रिकेटमुळे बचावात्मक फलंदाजीची कला प्रभावित झाल्याचे गंभीरला वाटते. आक्रमक क्रिकेट खेळण्याची आता क्रिकेटपटूंना सवय झाली असून त्यामुळे बचावात्मक फलंदाजीच्या कलेवर परिणाम झाला आहे. तो म्हणाला, ‘कधीकधी तुम्हाला चेंडू मारण्याची इतकी सवय होते की तुम्ही आठ किंवा दहा वर्षांपूर्वी जसे खेळायचे तसे बचावात्मक खेळणे विसरता. पूर्ण क्रिकेटपटू तो असतो जो टी-२० फॉरमॅट आणि टेस्ट क्रिकेट या दोन्हीमध्ये यश मिळवतो. तो परिस्थितीशी लगेच जुळवून घेतो.

Web Title: Gautam gambhir exposed the indian players this is the reason why batsmen are flopping against spinners

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2024 | 05:31 PM

Topics:  

  • Gautam Gambhir
  • IND vs NZ 3rd Test
  • india
  • Jasprit Bumrah
  • New Zealand
  • Rohit Sharma
  • Wankhede Stadium

संबंधित बातम्या

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
1

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

IND vs AUS : भारताचा नवा कर्णधार! शुभमन गिल सांभाळणार टीम इंडियाची कमान, रोहित विराटचे पुनरागमन
2

IND vs AUS : भारताचा नवा कर्णधार! शुभमन गिल सांभाळणार टीम इंडियाची कमान, रोहित विराटचे पुनरागमन

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
3

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित
4

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.