IND vs WI: सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने वर्चस्व गाजवले. वेस्ट इंडिजला पहिल्या डावात १६२ धावांत गुंडाळल्यानंतर, टीम इंडियाने दिवसाचा शेवट २ बाद १२१ धावांवर केला.
अहमदाबाद येथे बबहरत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिली कसोटी खेळवण्यात येत आहे. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बूमराहने ३ विकेट्स घेऊन मोठा कारनामा केला आहे.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये पहिला सामना हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम खेळवला जात आहे. या सामन्यात भारताच्या संघाने पहिल्या डावांमध्ये वेस्टइंडीज संघाला 162 धावांवर गुंडाळल आहे.
पहिल्या सेशनमध्ये भारताच्या संघाने पाच विकेट्स घेऊन सामन्यावर मजबूत पकड केली आहे. या सामन्यात दोन्ही संघांचे कामगिरी कशी राहिली या संदर्भात सविस्तर जाणून घ्या.
IND vs WI: गुरुवार पासून भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्याची कसोटी मालिका (IND vs WI) खेळणार आहे. मालिकेतील पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) चर्चेचा विषय ठरला. त्याने केवळ घातक गोलंदाजीच केली नाही, तर पाकिस्तानी वेगवान गोलंदाज हारिस रौफला बोल्ड करत त्याच्या 'त्या' वादग्रस्त कृतीला खास शैलीत उत्तर…
दोन्ही खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली आणि टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. सामन्यादरम्यान संजना गणेशन चर्चेत होती. तिने सामन्यादरम्यान जसप्रीत बुमराहवर प्रेमाचा वर्षाव केला.
IND vs OMA: भारत आज ओमानसोबत अबु धाबीमध्ये भिडणार आहे. दरम्यान, या सामन्यापूर्वीच सुनील गावस्कर यांनी कर्णधार सूर्यकुमार यादवला प्लेइंग इलेव्हनबाबत महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
भारताचा कसोटी कर्णधार शुभमन गिल आणि एकदिवसीय कर्णधार रोहित शर्मासह सर्व भारतीय क्रिकेटपटूंनी बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे झालेल्या प्री-सीझन फिटनेस टेस्टमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.
कसोटी कर्णधार शुभमन गिल आणि एकदिवसीय कर्णधार रोहित शर्मा यांच्यासह इतर भारतीय खेळाडू फिटनेस टेस्ट देणार आहेत. त्यासाठी भारतीय खेळाडू बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पोहोचले आहेत.
इंग्लंडविरुद्ध पाच सामन्याच्या कसोटी सामन्यात ३ कसोटी सामने खेळणाऱ्या बुमराहवर आता टीका होऊ लागली आहे. यावेळी मात्र भारताचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमारने बुमराहची पाठराखण केली आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. यामध्ये भारताचा वेगवान गोलदांज जसप्रीत बुमराह ५ पैकी ३ सामने खेळला. याबाबत बोलताना भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीने त्याची कान…
भारताचा स्टार खेळाडू जसप्रीत बुमराह हा आशिया कप खेळणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. यामध्ये मात्र, या स्पर्धेसाठी अद्याप भारतीय संघाची घोषणा झालेली नाही. यावेळी ही स्पर्धा टी-२० स्वरूपात…
जसप्रीत बुमराह याने तीन सामने खेळले या तीनही सामन्यांमध्ये भारताच्या संघाला विजय मिळवता आला नाही.माजी भारतीय सलामीवीर आकाश चोप्राने जसप्रीत बुमराहवर टीका करणाऱ्यांना चोख उत्तर दिले आहे.
भारताच्या संघाचा मालिकेचा शेवटचा कसोटी सामना सध्या सुरु आहे, टीम इंडीया सध्या इंग्लडविरुद्ध ओव्हल मैदानावर कसोटी सामना खेळत आहे. भारताच्या गोलंदाजांनी दुसऱ्या दिनी कमालीची कामगिरी केली आहे. यामध्ये मोहम्मद सिराज…
मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी महत्त्वाचे योगदान दिले. कामाच्या ताणामुळे जसप्रीत बुमराहला संघातून वगळण्यात आले. जसप्रीत बुमराहच्या निरोपाच्या वेळी सिराजने त्याच्याशी झालेल्या संभाषणाचा खुलासा केला आहे.
पावसामुळे पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी षटके पूर्ण होऊ शकली नाहीत. त्यामुळे तिसऱ्या दिवशी खेळ अर्धा तास वाढवण्यात आला आहे आणि एका दिवसात ९८ षटके पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, त्यामुळे…
भारत विरुद्ध इंग्लंड ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना लंडनमधील केनिंग्टन ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या विध्वंसक गोलंदाजीला यजमान संघाकडे उत्तर…
जसप्रीत बुमराह या सामन्याचा भाग नाही. बुमराहने मालिकेत एकूण तीन सामने खेळले. इंग्लंड 2-1 ने पुढे आहे आणि ही मालिका भारतासाठी धोक्यात आहे. इतका महत्त्वाचा सामना असूनही, जसप्रीत बुमराहला विश्रांती…
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीचे चार सामने खेळले गेले आहेत. शेवटचा सामना आज म्हणजेच गुरुवार ३१ जुलै रोजी लंडनमधील ओव्हल येथे खेळला…