वानखेडेवर तयार करण्यात आलेल्या स्टँडचे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेते शरद पवार यांचे उपस्थितीत या स्टॅन्डचे उद्घाटन करण्यात आले.
आयपीएल २०२५ चा १२ वा सामना आज संध्याकाळी ७:३० वाजता वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवला जाणार आहे. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला…
मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमला 50 वर्षे पूर्ण होताहेत उद्या याचा सुवर्ण महोत्सव सोहळा पार मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून होणार आहे. यानिमित्ताने आपण या स्टेडियमचा इतिहास जाणून घेणार आहोत.
मुंबईच्या तिसऱ्या कसोटीचा दुसरा दिवस भारतीय फिरकीपटूंनी गाजवला. यामध्ये रविंद्र जडेजा, रविंचंद्रन अश्विन यांनी जादुई गोलंदाजीने किवी फलंदाजांना वेडे करुन सोडले.
मुंबईच्या तिसऱ्या कसोटीत आज दुसऱ्या दिवशी खालच्या फळीत आलेल्या ग्लेन फिलिप्सने आक्रमक पवित्रा घेत अश्विन, सुंदर, जडेजाला चांगलेच ठोकून काढले. पण आर अश्विनने त्याची मस्तीच उतरवली.
शुभमन गिलने न्यूझीलंडविरुद्ध चमकदार कामगिरी केली. मुंबई कसोटीच्या पहिल्या डावात त्याने टीम इंडियासाठी 90 धावा केल्या. शतक हुकल्यानंतरही शुभमनच्या नावावर मोठा विक्रम झाला आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या मुंबई कसोटी सामन्यात रोहित शर्मा आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या एका अजब निर्णयाची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. यावर संजय मांजरेकर यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर अपयशी ठरलेल्या शुभमन गिलने तिसऱ्या कसोटीत मोठी संयमी खेळी करीत टीम इंडियाचा किल्ला एकहाती लढवला. परंतु, अवघ्या 10 धावांनी त्याचे शतक हुकले. मोठी इनिंग नाही साधता आली.
भारतीय संघ 1 नोव्हेंबरपासून मुंबईत न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेतील शेवटचा सामना खेळणार आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी भारतीय फलंदाजांवर मोठे वक्तव्य केले आहे.
T-20 world cup trophy Victory Parade : भारतीय संघाच्या स्वागतासाठी मुंबईकर चाहत्यांनी विक्रमी गर्दी करीत अनेक रेकॉर्ड मोडले. चाहत्यांचा उत्साह पाहून टीम इंडियाचे खेळाडूसुद्धा भारावून गेले. भारतीय खेळाडूंनासुद्धा एवढी गर्दी पाहून…
रोहित शर्माचे गुरू दिनेश लाड यांनी हिटमॅन रोहितचे तोंडभरून कौतुक केले आहे. रोहितने आज मला मोठी गुरुदक्षिणा दिली आहे. कारण आज टी-20 वर्ल्ड कपची ट्रॉफी घेऊन तो मुंबईत आला आहे.…
टी-20 विश्वचषक जिंकून टीम इंडिया मायदेशी परतली आहे. टीम इंडियाची मुंबईत विजय परेड आहे. यासोबतच टीम इंडियाचा सत्कार सोहळा मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर होणार आहे. त्यासाठी मुंबईतील वाहतूकीत बदल करण्यात आला.
कर्णधार रोहित शर्माने देशभरातील क्रिकेटप्रेमींना विश्वचषक विजयी रॅलीत सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे. ही विजयी रॅली मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम अशी असणार आहे. विश्वचॅम्पियन बनल्यानंतर उद्या पहाटे भारतीय संघ…
Hardik Pandya Statement on MI Defeat : कोलकाता नाइट रायडर्सने मुंबई इंडियन्सविरुद्ध २४ धावांनी विजय मिळवत १२ वर्षांनी मुंबईचा गड भेदला. या सामन्यात केकेआरच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करीत मुंबईच्या गोलंदाजांना…
मुंबईला शेवटच्या सामन्यात लखनौकडून 4 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. त्याच वेळी, KKR संघ विजयी रथावर स्वार आहे, त्याने आपल्या शेवटच्या सामन्यात दिल्लीचा सात गडी राखून पराभव केला.
प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सने 15.3 षटकांत चार गडी गमावून लक्ष्य गाठले. चालू आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला आतापर्यंत आपले विजयाचे खाते उघडता आलेले नाही.
गोल्डन डकवर आऊट झालेल्या रोहित शर्माने भलेही आपल्या फलंदाजीने चाहत्यांची मने जिंकली नसली तरी क्षेत्ररक्षण करताना त्याने केलेल्या एका हावभावाने चाहत्यांची मने जिंकली.