वेगवान गोलंदाजांना मदत मिळणाऱ्या पीचवर ए.एम. गझनफरने मुंबई इंडियन्सला पहिली विकेट मिळवून दिली. त्याने जॉश इंग्लिसला आउट केले. कॉर्बिन बॉशने अर्धशतकी खेळी करून सेट झालेल्या निकोलस पूरनला आउट केले.
वानखेडेची खेळपट्टी ही परंपरेने फलंदाजांसाठी नंदनवन मानली जाते. यंदाच्या आयपीएलमध्ये वानखेडेवर झालेल्या सामन्यांमध्ये पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 200 ते 220 दरम्यान राहिलेली आहे.
मुंबई इंडियन्सने यंदाच्या आयपीएलच्या हंगामात दमदार सुरुवात केली. केकेआरविरुद्ध सामना जिंकला. मात्र त्यानंतर मुंबई इंडियन्सने सलग तीन सामने गमावले आहेत. हार्दिक पंड्याच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुंबईत अत्याधुनिक आणि मोठ्या स्टेडियमच्या उभारणीसाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. हे अंदाजे ६० ते ८० हजार प्रेक्षक क्षमतेचे हे स्टेडियम असेल.
IPL Live: मुंबईचे वानखेडे स्टेडियम हे फलंदाजीसाठी उत्तम समजले जाते. या स्टेडियमवर चौकार, षटकार जास्त प्रमाणात लगावले जातात. पहिल्यांदा फलंदाजी केल्यास इथे 180 पर्यंत स्कोअर झाला आहे.
कोलकाता नाइट रायडर्सकडे देखील चांगला समतोल पाहायला मिळत आहे. यंदा अजिंक्य रहाणे केकेआरचे नेतृत्व करत आहे. फीन एलनसह तो ओपन करू शकतो. तसेच त्यांची गोलंदाजी देखील सक्षम पाहायला मिळत आहे.
आता मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. पांड्याने पुन्हा एकदा असे काही केले आहे, ज्याबद्दल ऐकणाऱ्या प्रत्येकाकडून त्याचे कौतुक होईल.
आज आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ भारतीय संघ आणि यूएसए संघ या स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर आमनेसामने येणार आहेत. या खेळपट्टीवर फलंदाजांना मदत मिळत आली आहे.
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर क्रीडा क्षेत्रातील दोन दिग्गजांची भेट झाली. अर्थातच ही भेट फुटबॉलपटू मेस्सी आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची होती. चला या ऐतिहासिक भेटीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
वानखेडेवर तयार करण्यात आलेल्या स्टँडचे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेते शरद पवार यांचे उपस्थितीत या स्टॅन्डचे उद्घाटन करण्यात आले.
आयपीएल २०२५ चा १२ वा सामना आज संध्याकाळी ७:३० वाजता वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवला जाणार आहे. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला…
मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमला 50 वर्षे पूर्ण होताहेत उद्या याचा सुवर्ण महोत्सव सोहळा पार मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून होणार आहे. यानिमित्ताने आपण या स्टेडियमचा इतिहास जाणून घेणार आहोत.
मुंबईच्या तिसऱ्या कसोटीचा दुसरा दिवस भारतीय फिरकीपटूंनी गाजवला. यामध्ये रविंद्र जडेजा, रविंचंद्रन अश्विन यांनी जादुई गोलंदाजीने किवी फलंदाजांना वेडे करुन सोडले.
मुंबईच्या तिसऱ्या कसोटीत आज दुसऱ्या दिवशी खालच्या फळीत आलेल्या ग्लेन फिलिप्सने आक्रमक पवित्रा घेत अश्विन, सुंदर, जडेजाला चांगलेच ठोकून काढले. पण आर अश्विनने त्याची मस्तीच उतरवली.
शुभमन गिलने न्यूझीलंडविरुद्ध चमकदार कामगिरी केली. मुंबई कसोटीच्या पहिल्या डावात त्याने टीम इंडियासाठी 90 धावा केल्या. शतक हुकल्यानंतरही शुभमनच्या नावावर मोठा विक्रम झाला आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या मुंबई कसोटी सामन्यात रोहित शर्मा आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या एका अजब निर्णयाची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. यावर संजय मांजरेकर यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर अपयशी ठरलेल्या शुभमन गिलने तिसऱ्या कसोटीत मोठी संयमी खेळी करीत टीम इंडियाचा किल्ला एकहाती लढवला. परंतु, अवघ्या 10 धावांनी त्याचे शतक हुकले. मोठी इनिंग नाही साधता आली.
भारतीय संघ 1 नोव्हेंबरपासून मुंबईत न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेतील शेवटचा सामना खेळणार आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी भारतीय फलंदाजांवर मोठे वक्तव्य केले आहे.