Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताचा संघ श्रीलंकेसमोर ढासळला! टीम इंडियाचा ३२ धावांनी पराभव

मालिकेच्या दुसऱ्या सामन्यामध्ये श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये त्यांनी २४० धावांची लक्ष्य भारतासमोर उभे केले होते. भारताच्या संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या फलंदाजीनंतर स्थिती ढासळली. त्यामुळे या सामन्यांमध्ये भारताच्या संघाला ३२ धावांनी श्रीलंकेने पराभूत केले आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 05, 2024 | 08:17 AM
फोटो सौजन्य - BCCI

फोटो सौजन्य - BCCI

Follow Us
Follow Us:

भारतीय क्रिकेट संघ : भारताचा संघ सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. यामध्ये काल भारताचा श्रीलंके विरुद्ध एक दिवसीय मालिकेमधील दुसरा सामना पार पडला. या सामन्यांमध्ये भारताच्या संघाला ३२ धावांनी श्रीलंकेने पराभूत केले आहे. या मालिकेचा पहिला सामना ड्रॉ झाला होता. त्यानंतर दुसऱ्या सामना टीम इंडियाला पराभूत करून श्रीलंकेच्या संघाने आता १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता भारताच्या संघाला शेवटचा आणि तिसरा सामना जिंकणे महत्वाचे आहे कारण त्या सामन्यामध्ये पराभव झाल्यास श्रीलंका मालिका नावावर करेल.

मालिकेच्या दुसऱ्या सामन्यामध्ये श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये त्यांनी २४० धावांची लक्ष्य भारतासमोर उभे केले होते. भारताच्या संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या फलंदाजीनंतर स्थिती ढासळली. त्यामुळे भारताचे फलंदाज फार मोठी कामगिरी करू शकले नाही त्यामुळे टीम इंडियाला श्रीलंकेने २०८ सर्वबाद झाले.

भारतीय फलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर टीम इंडियाची सलामी जोडी कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी सुरुवात चांगली केली होती. परंतु भारताचा कर्णधार रोहित शर्मा बाद झाल्यानंतर संघाची फलंदाजी डगमगली आणि भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. यामध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्माने ४४ चेंडूंमध्ये ६४ धावा केल्या तर शुभमन गिल याने ४४ चेंडूंमध्ये ३५ धावा केल्या. विराट कोहली फार मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. शिवम दुबे, केएल राहुल हे दोघे शून्यावर आउट झाले. अक्षर पटेलने संघासाठी महत्वाची खेळी खेळली त्याने ४४ चेंडूंमध्ये ४४ धावा केल्या, तर वॉशिंग्टन सुंदरने ४४ चेंडूंमध्ये फक्त १५ धावा केल्या. श्रेयस अय्यर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्षदीप सिंह हे खेळाडू संघासाठी फार मोठी धावसंख्या उभी करू शकले नाही.

पहिला सामना ड्रॉ

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामधे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये दोन्ही संघाची बरोबरी झाली आहे. हा सामना ड्रॉ झाला होता. त्यामुळे भारताला आता पुढील सामना जिंकले अनिवार्य आहे कारण शेवटचा तिसरा सामना जर श्रीलंकेच्या संघाने जिंकला तर मालिका २-० अशी नावावर करतील.

Web Title: India lost by 32 runs against sri lanka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2024 | 08:17 AM

Topics:  

  • IND vs SL
  • India vs Sri Lanka
  • indian cricket team

संबंधित बातम्या

वाद पेटवला पण Suryakumar Yadav च्या ‘त्या’ पोस्टने सगळे चित्र स्पष्ट; म्हणाला, ‘मला भारतीय…’
1

वाद पेटवला पण Suryakumar Yadav च्या ‘त्या’ पोस्टने सगळे चित्र स्पष्ट; म्हणाला, ‘मला भारतीय…’

आयर्लंडकडून पराभव, इंग्लंडविरुद्धही नांगी टाकली; आज न जिंकल्यास Shreyas Iyer च्या कॅप्टन्सीवर लागणार डाग
2

आयर्लंडकडून पराभव, इंग्लंडविरुद्धही नांगी टाकली; आज न जिंकल्यास Shreyas Iyer च्या कॅप्टन्सीवर लागणार डाग

क्रिकेटविश्व हादरलं! Team India मध्ये घडामोडींना वेग; ‘हा’ खेळाडू असणार नवा हेड कोच, कारण काय?
3

क्रिकेटविश्व हादरलं! Team India मध्ये घडामोडींना वेग; ‘हा’ खेळाडू असणार नवा हेड कोच, कारण काय?

पराभवानंतरही अय्यरची कॅप्टन्सी कायम! Sanju Samson आऊट; झिम्बाब्वेविरुद्ध Team India ची घोषणा
4

पराभवानंतरही अय्यरची कॅप्टन्सी कायम! Sanju Samson आऊट; झिम्बाब्वेविरुद्ध Team India ची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.