Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पहिल्यांदा कधी चॅम्पियन झाली टीम इंडिया? किती मिळाले होते बक्षीस रक्कम?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टीम इंडियाला १२५ कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी केली होती. विश्वचषकांमध्ये भारताच्या संघानी कधी विश्वचषक जिंकला आहे आणि त्यांना किती बक्षीस मिळाले हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 08, 2024 | 01:42 PM
फोटो सौजन्य - BCCI

फोटो सौजन्य - BCCI

Follow Us
Close
Follow Us:

टीम इंडियाची बक्षिस रक्कम : देशामध्ये बरेच जण ठाऊक आहेत की टीम इंडिया चार वेळा विश्वविजेता झाला आहे. भारताचा संघ चौथ्यांदा २९ जून रोजी विश्वविजेता झाला आणि जगभरामध्ये उत्सव साजरा करण्यात आला होता. यावेळी आयसीसीने २०.४२ कोटी रुपये भारतीय संघाला जिंकल्यानंतर दिली. त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टीम इंडियाला १२५ कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी केली होती. बीसीसीआयने ही सर्वाधिक रक्कम दिली आहे. भारताच्या संघाने वेगवेगळ्या कर्णधारांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला विश्वविजेते केले आहे.

भारताने पहिल्यांदा १९८३ ला पहिल्या विश्वचषक जिंकला. त्यानंतर भारताने पहिला T-२० विश्वचषक २००७ मध्ये जिंकला आहे. तर दुसरा एकदिवसीय विश्वचषक २०११ मध्ये भारताने जिंकला. त्यानंतर १३ वर्षानंतर भारताने चौथा विश्वचषक जिंकला आहे. विश्वचषकांमध्ये भारताच्या संघ कधी जिंकला आहे आणि त्यांना किती बक्षीस मिळाले हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

१९८३ एकदिवसीय विश्वचषक

बीसीसीआय ही आता जगामधील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ आहे. परंतु भारताच्या संघाने १९८३ मध्ये जेव्हा वर्ल्डकप जिंकला होता मदन लाल आणि मोहिंदर अमरनाथ यांनी प्रत्येकी तीन बळी घेत बलाढ्य वेस्ट इंडिजला १४० धावांत आटोपण्यास मदत केली. १९८३ विश्वचषक विजेत्या खेळाडूंना बीसीसीआयने प्रत्येकी २५,००० रुपयांचे रोख बक्षीस दिले होते. त्यावेळी हा तो काळ होता जेव्हा बीसीसीआयची अवस्था फार वाईट होती. विजेत्या संघातील खेळाडूंना बक्षिसे देण्यासाठी मंडळाकडे पैसे नव्हते. प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी कपिल देव यांच्या टीमला बक्षिसाची रक्कम देण्यासाठी शो करून पैसे उभे केले होते. लता मंगेशकर यांच्या शोमधून जमा झालेल्या पैशातून विजेत्या संघातील खेळाडूंना प्रत्येकी एक लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले.

२००७ T२० विश्वचषक

भारताच्या संघाने पहिला T२० विश्वचषक २००७ मध्ये जिंकला आहे. यामध्ये भारताचं कर्णधारपद महेंद्रसिंह धोनी यांच्याकडे सोपवण्यात आले होते. T२० विश्वचषक स्पर्धेची ही पहिलीच आवृत्ती होती, ज्यामध्ये निळ्या आर्मीने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली विजेतेपद पटकावले होते. या विजयावर बीसीसीआयने टीम इंडियाला १२ कोटी रुपयांचे बक्षीस दिले होते. संघाव्यतिरिक्त ६ षटकार मारणाऱ्या युवराज सिंगला १ कोटी रुपयांची वेगळी बक्षीस रक्कम देण्यात आली होती. यामध्ये ७.५ कोटी रुपये आयसीसीने तर बीसीसीआयने २ कोटी रुपये दिले होते.

२०११ एकदिवसीय विश्वचषक

भारताच्या संघाने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली २०११ मध्ये दुसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. यावेळी धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने दुसऱ्या विश्वचषक उचलला. या विजयानंतर भारतीय बोर्ड अर्थात बीसीसीआयने टीम इंडियाला 39 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम दिली होती. या बक्षीस रकमेत संघातील सर्व खेळाडूंना प्रत्येकी २ कोटी रुपये मिळाले. उर्वरित पैसे कोचिंग स्टाफ आणि सिलेक्टर्समध्ये वाटण्यात आले.

२०२४ T२० विश्वचषक

टीम इंडियाने २०२४ मध्ये T२० वर्ल्ड कपचे दुसरे जेतेपद पटकावले. या विजयानंतर बीसीसीआयने टीम इंडियाला १२५ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम दिली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताला हा विजय मिळाला. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या सरकारने शिवम दुबे, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जैस्वाल यांना ११ कोटींचे बक्षीस जाहीर केले आहे.

Web Title: When was team india champion for the first time how much prize money was received

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2024 | 01:42 PM

Topics:  

  • bcci
  • indian cricket team
  • T-20 World Cup

संबंधित बातम्या

धो-धो पाऊस पडला तर IPL Playoff चा विजेता कसा ठरणार? रिझर्व्ह डे की..; ‘हा’ नियम उडवेल तुमची झोप
1

धो-धो पाऊस पडला तर IPL Playoff चा विजेता कसा ठरणार? रिझर्व्ह डे की..; ‘हा’ नियम उडवेल तुमची झोप

ई-सिगरेट ओढा अन् उपकर्णधार व्हा! INDIA Team A मध्ये जबाबदारी देताच BCCI ट्रोल, ‘हे’ खेळाडू बाहेर
2

ई-सिगरेट ओढा अन् उपकर्णधार व्हा! INDIA Team A मध्ये जबाबदारी देताच BCCI ट्रोल, ‘हे’ खेळाडू बाहेर

Vaibhav Suryvanshi अन् ‘या’ खेळाडूंची Team India त एन्ट्री; श्रीलंकेविरुद्ध खेळणार
3

Vaibhav Suryvanshi अन् ‘या’ खेळाडूंची Team India त एन्ट्री; श्रीलंकेविरुद्ध खेळणार

IND Vs AFG: विश्रांती द्यायचीच नाही! IPL संपताच टीम इंडिया पुन्हा मैदानात; ‘या’ खेळाडूंना संधी मिळणार?
4

IND Vs AFG: विश्रांती द्यायचीच नाही! IPL संपताच टीम इंडिया पुन्हा मैदानात; ‘या’ खेळाडूंना संधी मिळणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.