भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टीम इंडियाला १२५ कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी केली होती. विश्वचषकांमध्ये भारताच्या संघानी कधी विश्वचषक जिंकला आहे आणि त्यांना किती…
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेला टी-20 विश्वचषकाचा फायनल सामन्यात डिज्नी प्लस हॉटस्टारने मोठी कमाई केली आहे. एका दिवसातच कंपनीने तब्बल 1000 कोटींहुन अधिक कमाई केली आहे.
भारताच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी बुमराहची पत्नी संजना गणेशन आणि त्यांचा मुलगा अंगद देखील मैदानावर उपस्थित होते. जसप्रीत बुमराहनं संघातील खेळाडूंची भेट घेतल्यानंतर पत्नी संजनाला मिठी मारली.
विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात टीम इंडियाचा दबदबा आहे. या सामन्यात भारताचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव पाकिस्तानी फलंदाजांसाठी धोकादायक ठरू शकतो.
टीम इंडिया : आज भारताचा संघ T-20 वर्ल्ड कपआधी (T-20 World Cup 2024) बांग्लादेशशी सामना खेळणार आहे. आज हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 8.00 वाजता सुरु होणार आहे. भारताचा संघ…
भारतीय संघाचा दमदार फलंदाज विराट कोहली सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या या सीझनमध्ये दमदार कामगिरी करत ऑरेंज कॅपवर कब्जा केला. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांची त्यांच्याकडून T-20…
जुलै-ऑगस्टमध्ये भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावरही गेला होता. जिथे टीम इंडियाने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली ५ सामन्यांची T-२० मालिका खेळली होती.
आफ्रिका दौऱ्यानंतर, टीम इंडिया जानेवारीमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे, जी 2024 च्या टी-20 विश्वचषकापूर्वीच्या स्वरूपातील त्यांची शेवटची मालिका असेल.
आता जेव्हा दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी संघ निवडीचा प्रश्न येतो तेव्हा टीम इंडियाच्या निवडकर्त्यांनी संजू सॅमसनला वनडे फॉरमॅटसाठी संघात ठेवले आहे, परंतु टी-20 किंवा कसोटीसाठी नाही.
अंतिम सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तान संघाला २० षटकात ८ विकेट गमावून केवळ १३७ धावा करता आल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने २० षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. इंग्लंडकडून बेन…
भारत आणि बांग्लादेश (India vs Bangladesh) सामन्यात बांग्लादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघासाठी आजचा सामना खूप महत्त्वाचा होता. पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या…
के एल राहुल बाद झाल्यानंतर फलंदाजीस सूर्यकुमार यादव आला. सूर्यकुमारने छोटीशी खेळी करत १६ चेंडूत ३० धावांचे खेळी केली. यात त्याने ४ चौकार मारले. तर हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक व…
एडिलेड : टी-20 वर्ल्डकपमधील (t20 world cup) आज भारत (India) आणि बांग्लादेश (Bangladesh) यांच्यात सामना होत आहे. भारताचा टी-20 वर्ल्डकपमधील आजचा चौथा सामना आहे. मागील दोन सामने भारताने जिंकले आहेत,…
भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. द. आफ्रिकेला गोलंदाजीसाठी पाचारण केले आहे. या सामन्यात भारताचे पारडे जड असणार आहे. पर्थची खेळपट्टी ही वेगवान गोलंदाजांना मदत करते. त्यामुळे आतापर्यंत…
आजची लढत सुपर १२ फेरीच्या दुसऱ्या गटाचे चित्र स्पष्ट करणार आहे. भारतीय संघ आज विजय मिळवताच उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित होणार आहे. दुसरीकडे गोलंदाजीमध्ये फिरकी गोलंदाज अक्षर पटेलला विश्रांती दिली…
पाकिस्तानच्या विजयाने भारताचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असणार. पाकिस्तानच्या विजयामुळं देशात दिवाळी साजरी झाली, सेलिब्रेशन, जल्लोष भारतात करण्यात आला. कारण अशक्यप्राय वाटणार विजय किंग कोहली विराट कोहली अक्षरश: पाकिस्तानच्या तोंडातून घास…
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यातील विजयामुळं देशात दिवाळी साजरी झाली, सेलिब्रेशन, जल्लोष भारतात करण्यात आला. कारण अशक्यप्राय वाटणार विजय किंग कोहली विराट कोहली अक्षरश: पाकिस्तानच्या तोंडातून घास काढून घेतला. आणि विजयश्री खेचून…