शासनाने जमीनमालक आणि इतर हितसंबंधित व्यक्तींच्या हरकतींची सुनावणी पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियमाच्या कलम ३२(१) अंतर्गत संबंधित जमिनी संपादित करण्याचा निर्णय घेतला आहे.
Purandar Airport - राज्य सरकारच्या निर्णयानुसार, पुरंदर तालुक्यातील वनपुरी, कुंभारवळण, एखतपूर, उदाचीवाडी, पारगाव, खानवडी आणि मुंजवडी या सात गावांमधील सुमारे १,२१६ हेक्टर अर्थात जवळपास ३,००० एकर जमीन विमानतळासाठी निश्चित केली…
तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांचे नाव, पद आणि स्वाक्षरीचा गैरवापर करून १ मार्च ते १७ एप्रिल २०२५ दरम्यान १५४ प्रकरणांमध्ये फसवणुकीचे आदेश जारी आधारे कवाजात आलकोटा आदेशाखा या वाढीव नुकसान भरपाई मंजूर करण्यात…
ठाणे सिटीझन फोरमच्या सातत्यपूर्ण लढ्याला अखेर यश आले असून संबंधित ट्रस्टला तब्बल ११६ कोटी रुपयांची जमीन परत मिळाली आहे. नागरिकांच्या हक्कांसाठी आणि सार्वजनिक हितासाठी उभारलेला हा लढा एक महत्त्वाचा टप्पा…
शहरातील १८०० मीटर पर्यंतच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून मोठमोठ्या, खड्यांनी वाहन चालकांचे कंबरडे मोडत आहे. तसेच वाहनांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या तरच शासनाबरोबर आम्ही पुढील वाटाघाटीस तयार आहोत. मात्र, आमच्या मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी तसेच मुख्यमंत्री यांच्या कोणत्याही बैठकांना आम्ही उपस्थित राहणार नाही.