मणिपूरचे इरोम चानू शर्मिला हे 'मणिपूरची लोह महिला' म्हणून ओळखले जातात. सशस्त्र दल (विशेष अधिकार) कायदा (AFSPA) रद्द करण्याच्या मागणीसाठी त्यांनी नोव्हेंबर २००० मध्ये उपोषण सुरू केले.
NCERT Book Syllabus Change: शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून लागू होणाऱ्या NCERT च्या सुधारित पुस्तकात इतिहासाची मांडणी कशी बदलली आहे? फाळणीच्या निर्णयाबाबत काँग्रेस नेत्यांची 'हतबलता' दर्शवणारा भाग का काढून टाकण्यात आला?जाणून…
National Doctors Day history: भारतात दरवर्षी १ जुलै रोजी 'राष्ट्रीय डॉक्टर्स डे' का साजरा केला जातो? भारताचे सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' मिळवणारे आणि महात्मा गांधींचे वैयक्तिक डॉक्टर राहिलेले डॉ. बिधान…
२००५ पूर्वी छापण्यात आलेल्या ‘महात्मा गांधी’ मालिकेतील चलनी नोटा सामान्य बँकांमध्ये स्वीकारण्याची किंवा बदलून देण्याची सुविधा १ जुलै २०१६ पासून बंद करण्यात आली आहे. अशा नोटा बदलण्याची सुविधा केवळ रिझर्व्ह…
२४० मैलांचा हा प्रवास २४ दिवसांत पूर्ण झाला. ६ एप्रिल १९३० रोजी गांधीजींनी दांडी येथे समुद्राच्या पाण्यातून मीठ तयार करून ब्रिटिश कायद्याचे उल्लंघन केले आणि भारतीयांना त्यांचा हक्क मिळवून दिला.
महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील ऐतिहासिक दांडी मार्च (मीठ सत्याग्रह) च्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी १२ मार्च रोजी दांडी मार्च दिन साजरा केला जातो. १९३० मध्ये ब्रिटिश सरकारच्या मीठ कायद्याविरुद्ध हा मोर्चा काढण्यात आला.
Mahatma Gandhi : एक खळबळजनक माहिती समोर येत आहे. ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न येथून महात्मा गांधीचा पुतळा चोरी करण्यात आला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली असून भारताने याचा तीव्र निषेध केला…
अहिंसेचे पुजारी आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक प्रमुख नेते महात्मा गांधी यांची आजच्या दिवशी हत्या झाली. हे राम म्हणून त्यांनी घेतलेला अखेरचा श्वास हा एका युगाचा अंत ठरला.
राष्ट्रीय जनता दल पक्षाचे सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. खाद्याच्या नावापुढे "गांधी" जोडल्याने कोणी गांधीवादी तत्वांचे अनुयायी होत नाही असा टोला…
सरकारने MGNREGA योजनेचे नाव बदलून व्हीबी-जी राम जी असे ठेवले आहे. तिचे पूर्ण रूप विकासित भारत रोजगार एवं आजीविका मिशन ग्रामीण आहे. शेतकरी आणि मजूर याला जी राम जी म्हणू…
काँग्रेस पक्षातील वैचारिक संघर्ष काही नवीन नाहीत. ऐतिहासिक उदाहरणे, नेत्यांमधील फरक आणि पक्षाच्या राजकारणावर आणि भविष्यावर होणारा परिणाम याबद्दल जाणून घ्या.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) रद्द करून नवीन ग्रामीण रोजगार कायदा आणण्याचा विचार करत आहे. यावरुन कॉंग्रेस आक्रमक झाली असून सत्ताधाऱ्यांना खडेबोल सुनावले.
महात्मा गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक महान नेते होते. त्यांनी अहिंसक मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. महात्मा गांधी गोल फ्रेम असलेला चष्मा वापरत असायचे. अहवालानुसार, त्यांचा हा चष्मा २०२०…
समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी महात्मा गांधी यांना अभिवादन केले. त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार निशाण साधला आहे. त्यांनी आरएसएस मुस्लीम विरोधी काम करत असल्याचे सांगितले आहे.
आज देशभरात महात्मा गांधीजींची जयंती साजरी होत आहे. या निमित्ताने आपण अशा कारबद्दल जाणून घेऊया, ज्यामध्ये प्रवास करून बापूंनी त्या वाहनांची प्रतिष्ठा वाढवली होती.
आज महात्मा गांधी यांची जयंती आहे आणि संपूर्ण देश त्यांचे स्मरण करत आहे. या निमित्ताने लोक त्यांच्या कुटुंबाबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहेत आणि म्हणूनच आपण त्यांच्या ग्लॅमरस पणतीबद्दल जाणून घेणार…
Mahatma Gandhi Jayanti 2025 : आज भारतासाठी खास दिवस आहे. कारण भारताच्या स्वातंत्र्यात महत्त्वाची भूमिका बजावणापे सर्वांचे लाडके बापू उर्फ महात्मा गांधी यांची आज जयंती आहे. यंदा त्यांची १५६ वी…