Mumbai Water Cut News: मुंबईत १५ मे पासून १०% पाणी कपात लागू होणार आहे. तलावांतील जलसाठा केवळ २३% राहिल्याने मुंबई महानगरपालिकेने (BMC) हा खबरदारीचा निर्णय घेतला आहे.
मुंबईत १५ मेपासून पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात लागू होणार असून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील काही आठवड्यांत पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता आहे.
मुंबईला सध्या दररोज ४००० दशलक्षलीटर पाणी पुरवठा केला जातो. बाष्पीभवन आणि पाणी पुरवठा याचा विचार केल्यास धरणातील पाणीसाठा जेमतेम जुलैच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पुरणार आहे.
मुंबई शहर आणि पूर्व उपनगरांमध्ये २७ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाने घेतला आहे.
Water Supply Cut: उरण येथील रानसाई धरणातील पाण्याची पातळी कमी असल्याने आणि मुंबईत पाईपलाईन जोडणीचे काम सुरू असल्याने पाणी कपात जाहीर करण्यात आली आहे. १२-१३ डिसेंबर रोजी मुंबईत २४ तास…
आता लवकरच मुंबईकरांवरील पाणीकपातीचं संकट दूर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जून अखेरपर्यंत मुंबईत पावसाने हजेरी लावली नव्हती. त्यामुळे मुंबई शहराला पाणीपुरठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठ्याने तळ गाठला होता. पाऊस लांबल्याने…
मुंबईतील सात तलावांमधून बीएमसी दररोज 3850 एमएलडी पाणीपुरवठा करते. हे पाणी ठाणे, पालघर आणि नाशिकला सुमारे शंभर किमी लांबीच्या पाइपलाइनद्वारे पुरवले जाते.