केंद्र सरकारने कृषी क्षेत्राचे आधुनिकीकरण करण्यासाठी कठोर आणि पारदर्शक सुधारणा करण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक हितांशी संबंधित कोणतीही तडजोड किंवा विलंब यापुढे सहन केला जाणार नाही.
कृषी व संलग्न क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा करताना देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवणे आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे यावर विशेष भर देण्यात आला आहे अशी प्रतिक्रिया कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली.
यंदाचा अर्थसंकल्प नेमका कसा असेल या सगळ्याचं लक्ष लागून आहे. मोठमोठे उद्योजक ते सर्वसामान्य चारमान्यांपर्यंत सर्वांनाच या अर्थसंकल्पात काय नवं धोरण सरकार मांडतय याबाबत प्रश्न आहे. त्याचबरोबर येतो तो शेतकरी…
अमेरिकेच्या टॅरिफमुळे कृषी निर्यातीत अडथळा निर्माण झाला असला तरी, भारताच्या कृषी क्षेत्राने २०२५ चा शेवट अंदाजे विक्रमी अन्नधान्य उत्पादनासह केला, जो गेल्या वर्षीच्या ३५७.७३ दशलक्ष टन (एमटी) पेक्षा जास्त होता.
सहकार महर्षी भाऊसाहेब माने कृषी गौरव पुरस्कार २०२६ साठी प्रस्ताव मागविण्यात आले असून ९ जानेवारी २०२६ रोजी राज्यस्तरीय सन्मान सोहळा आयोजित केला जाणार आहे.
अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना नुकसानीपोटी मदत देण्यासाठी ६८९ कोटी ५२ लाख ६१ हजार रुपयांच्या निधीस शासनाने मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.