विधानसभा निवडणूक प्रचारात महायुतीने अनेक आश्वासने दिली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचंही आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र सत्ता आल्यानंतरही अद्याप कर्जमाफी करण्यात आलेली नाही.
कर्जमाफीबाबत निर्णय घेण्यासाठी १५ दिवसांत उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाईल, असे आश्वासन कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी दिल्यानंतर प्रहार संघटनेचे नेते ओम प्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आपले उपोषण सोडले.
नांदेडमध्ये एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. एका तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली, मात्र, तरुण मुलाने असं आयुष्य संपलल्याने वडिलांना धक्का बसला आणि ते या धक्क्यातून सावरू शकले नाहीत. त्यांचाही मृत्यू…
राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या १६७ व्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी इशारा दिला की, जर कोणत्याही बँक शाखेने CIBIL अहवालाची मागणी केली तर त्यावर कारवाई केली जाईल. याआधीही या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या शाखांविरुद्ध एफआयआर…
कृषी क्षेत्रात गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी एक नवीन धोरण राबविण्यात येत आहे, ज्यामध्ये बँकांची भूमिका महत्त्वाची असेल. या क्षेत्रासाठी वार्षिक ५,००० कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे