झाडांवर विश्रांती घेत असताना अचानक फटाके फुटल्याने पक्षी घाबरून उडतात. अंधारात दिशाभूल होऊन इमारतींना, तारा किंवा झाडांना धडकतात आणि गंभीर जखमी होतात. काही मृत्युमुखी पडतात, तर अनेक बेघर होतात.
पूरबाधित क्षेत्रात साथीचे रोग पसरू नयेत, यासाठी निर्जंतुकीकरण होणे आवश्यक आहे. त्यासाठी त्या भागात निर्जंतुकीकरणाचे औषधी फवारुन घेण्यासाठी ग्रामपंचायतीची मदत घेण्यात यावी, असे मुंडे म्हणाल्या.
वंतारा हा गुजरातमधील रिलायन्स जामनगर रिफायनरी कॉम्प्लेक्समधील एक वन्यजीव संवर्धन प्रकल्प आहे, जो अनंत अंबानी यांनी सुरू केला आहे. ३,००० एकरमध्ये पसरलेले हे केंद्र "जंगलातील तारा" म्हणून ओळखले जात आहे.