संत परंपरा ही महाराष्ट्रातील अत्यंत उज्वल व मोठी परंपरा आहे. आळंदी येथून निघणारी पालखी ही देशातील एकमेव समतेचे उदाहरण आहे. सामाजिक समता राखणारा हा सोहळा अनेक वर्षापासून सुरू आहे.
रिक्षा चालकांच्या मागण्या केंद्र व राज्य सरकारने वेळीच मान्य करणे गरजेचे होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून सरकारनेच रिक्षा चालकांना संप करायला भाग पाडले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे २० हजार…
रिक्षाचालक म्हणून आपल्या करिअरची सुरूवात करणारे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सध्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. दुसरीकडे सोशल मीडियात रिक्षाचालक मुख्यमंत्री म्हणून शिंदेंच्या नावाचा मजकूर आणि त्यांच्या चेहऱ्याशी साम्य असलेला २५…