भारतातील पाळीव मांजरींमध्ये एव्हीयन इन्फ्लूएंझा विषाणू (H5N1) चे पहिले प्रकरण मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात आढळून आलं आहे. त्यामुळे माणसालाही त्याचा धोका वाढला आहे.
महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशमध्ये बर्ड फ्लूचे प्रकरणे वाढली असून याचा प्रसार कोंबडी, अन्य प्राणी आणि मानवांमध्ये होऊ शकतो. बर्ड फ्लूपासून बचावासाठी पोल्ट्री फार्मपासून दूर राहणे...
लातूरमध्ये बर्ड फ्लूचा धोका वाढत असताना गंभीर आणि चिंताजनक प्रकरण समोर आले आहे. येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये 4,200 पिल्लांचा अचानक मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. ही पिल्ले पाच ते सहा…
राज्य सरकारच्या प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रातील पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक झाला असून, गेल्या काही दिवसात शेकडो कोंबड्यांचा मृत्यू होत आहे. 5 मार्चच्या रात्री संबंधित पोल्ट्री फार्ममध्ये 8501 कोंबड्यांना मारण्यात…