भारतात जन्माच्या वेळी आयुर्मान गेल्या 50 वर्षांत प्रथमच कमी झाले आहे. एका वर्षात 0.2 वर्षाची घट नोंदवण्यात आली आहे. 2017 ते 2021 दरम्यान आयुर्मान 69.8 वर्षे असण्याचा अंदाज आहे, जो…
राज्यासह देशभरात गर्भलिंग निदान चाचण्या बंदी, स्त्रीभृण हत्या प्रतिबंधक कायदा असे अनेक कठोर कायदे करण्यात आलेले असताना देखील मुलींच्या प्रमाणात घट व्हावी हे चिंताजनक आहे.
एका सर्वेक्षणात मनोरंजक आकडेवारी समोर आली आहे, ज्यामध्ये असे दिसून आले आहे की गेल्या दशकाच्या तुलनेत आता जुळ्या मुलांचा जन्म जास्त होत आहे. यामागील कारण काय आहे?
ऑफीसमध्ये कितीतरी लोक एकमेकांच्या प्रेमात पडत असतात, मात्र त्यांचं ते वैयक्तिक आयुष्य असतं. ऑफिसमध्ये अशा खासगी गोष्टी करायला परवानगी नसते.पण या देशात या गोष्टी चक्क परवानगी देण्यात आली.
सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग (prem singh tamang) यांनी देशातील सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या राज्यातील (country's lowest population) घटत्या प्रजनन दराला (Fertility rate) तोंड देण्यासाठी स्थानिक समुदायांमध्ये बाळंतपणाला प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट…