छत्रपती संभाजी नगर मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नासाठी तगादा लावल्याने एका तरुणाने प्रेयसीचा गळा दाबून खून केला असल्याचा समोर आलं होतं. या हत्येतील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा देण्यात…
जळगाव, गोंदिया, मुंबईत देखील तापमानाचा पारा वाढल्याचे चित्र आहे. उष्णतेपासून वाचण्यासाठी शासनाकडून जनजागृती करण्यात येत आहे. राज्यातील धरणातील पाणीसाठा कमी होत आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादाय घटना घडली आहे. आईसोबत शेतात गेलेल्या दोन सख्खा भावांचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातल्या रजापूर शिवारात ही घटना घडली.
औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र आता या प्रकरणातील सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे. महाराष्ट्रातील नामांतर प्रकरणाबाबतची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे.