दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल भाजपच्या बाजूने लागला असून यामुळे आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. यावर आता महाराष्ट्रातील नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाला. यावर अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका केली. याबाबत खासदार संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. यामध्ये भाजपाचा विजय झाला असून आपचा सुफडा साफ झाला आहे. यामुळे भाजप नेत्यांनी जोरदार टीका केली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला खातंही उघडता आलं नाही. सलग तिसऱ्या निवडणुकीत कॉंग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. ७० पैकी ६७ काँग्रेस उमेदवारांना अनामत रक्कमही वाचवता आली नाही.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास निश्चित झाला असून भाजप 27 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर पुन्हा सत्तेवर परतला आहे. आम आदमी पार्टी आणि केजरीवाल यांचा व्यक्तिगत पराभव देखील या विजयात महत्त्वाचा मानला…
देशाची राजधानी दिल्लीतील भारतीय जनता पक्षाचा २७ वर्षांचा वनवास संपला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाचा पराभव केला आहे.
संजय राऊत यांनी पत्रकार परिषद न घेता साधना करावी. जादूची कांडी शोधावी, असा टोला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार राऊत यांना लगावला .