1947 Vs 2026 : १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा देशातील वस्तूंचे दर ऐकून आज कोणाचाही विश्वास बसणार नाही. त्याकाळी पेट्रोल अवघ्या २५ पैसे लिटर, दूध २० पैसे…
अर्जदाराने पुढील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्याचा किमान १० वर्ष रहिवासी असावा. सक्षम प्राधिकाऱ्याने जारी केलेले तृतीयपंथीय ओळखपत्र असावे. वय १८ ते ५० वर्षे असावे.
Iran News : अमेरिकी निर्बंध, चलनाचे अवमूल्यन आणि वाढत्या महागाईमुळे इराण गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. अन्न, औषधे आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू महाग झाल्याने सामान्य नागरिकांवर मोठा आर्थिक ताण…
Iran Economy : अमेरिकेने इराणवरील आर्थिक निर्बंध कायम ठेवल्याने देशाची अर्थव्यवस्था पुन्हा चर्चेत आली आहे. तेल निर्यात, परकीय चलन, महागाई आणि बेरोजगारी यांसारख्या क्षेत्रांवर दबाव वाढत असताना, इराण पर्यायी व्यापारमार्ग…
ब्राझीलचे अर्थमंत्री डारिओ डुरिगन यांनी 2027 मध्ये देशात मंदी (Recession) येण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. सरकारच्या मते, जागतिक आर्थिक आव्हाने आणि उच्च व्याजदर असूनही ब्राझीलची अर्थव्यवस्था सकारात्मक वाढ कायम ठेवेल.…
भारतात E20 इंधनाच्या वापराबाबत वाहनचालक आणि तज्ज्ञांकडून विविध शंका आणि विरोध असतानाच, केंद्र सरकारने इथेनॉलचे उत्पादन वाढवण्यासाठी कंबर कसली आहे. इथेनॉल निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा तुटवडा भासू नये, यासाठी सरकारने…
आर्थिक वर्ष २०२७ मध्ये सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) वाढीचा वेग मंदावण्याची शक्यता आहे; परिणामी, या संस्थेने आपला वाढीचा अंदाज कमी करून ६.२ टक्के इतका केला आहे. नेमकं काय होणार आहे…
स्वातंत्र्याच्या अमृत काळानंतर आता देश विकसित भारत 2047 कडे वाटचाल करतोय. यात महाराष्ट्राचे योगदान अतुलनीय असून, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 5 ट्रिलियन डॉलर्सच्या संकल्पनेत महाराष्ट्राचा '1 ट्रिलियन डॉलर्स' भाग आहे
भारत आणि न्यूझीलंड यांनी एकमेकांशी असलेले आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी एका ऐतिहासिक 'ट्रेड डील'वर केली आहे. नुकतीच त्यांनी या व्यापार करारावर स्वाक्षरी केली आहे.
भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीय बँकांना 'Claude Mythos' नावाच्या एका नवीन आणि अत्यंत शक्तिशाली AI पासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. ही AI प्रणाली इतकी प्रगत आहे की,जे शोधणे…
पश्चिम आशियाई संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सरकारी धोरणांमुळे सार्वजनिक वित्तव्यवस्थेवर आलेल्या दबावामुळे भारताची वित्तीय तूट अर्थसंकल्पीय उद्दिष्टांपेक्षा जास्त होऊ शकते.
युरोपमधील सर्वात शक्तिशाली राष्ट्र जर्मनी तुमच्या स्वागतासाठी सज्ज झालं आहे. जर्मनी सध्या इतिहासातील सर्वात मोठ्या मनुष्यबळ संकटाचा सामना करत आहे; आणि ही पोकळी भरून काढण्यासाठी, आता त्यांनी त्यांचं लक्ष भारताकडे…
सामान्य नागरिकांना विशेषतः नवीन कर्ज घेऊ पाहणाऱ्या किंवा घर, कार किंवा इतर कर्ज घेतलेल्या प्रत्येकांसाठी दिलासा देणारी बातमी आरबीआय घेऊन येणार आहे. याबद्दल जाणून घेण्यासाठी वाचा ही बातमी सविस्तर..
Indian Economy Rank : भारतीय अर्थव्यवस्थेने टॅरिफ आणि युद्धजन्य परिस्थितीवर मात करुन बळकटी मिळवली आहे. नीती आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय अर्थव्यवस्था जगामध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.
गेल्या वर्षभरापासून सामान्य जनता महागाईच्या आगीत होरपळत आहे. तसेच एप्रिल-मे मध्ये लोकसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे या निवडणुकीपूर्वी खाद्यतेलाच्या दरात कपात करुन केंद्र सरकार ग्राहकांना दिलासा देण्याच्या तयारीत आहे.
देशातील बँकांमध्ये दावा न केलेल्या ठेवींचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा या ठेवींमध्ये 28 टक्के वाढ झाली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, बँकांमधील दावा न केलेली रक्कम मार्च 2023…
रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank Of India) नियंत्रित केलेल्या सर्व बाजारांच्या (RBI Regulated Market Timing Change) वेळा १८ एप्रिलपासून सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत कमी करण्याची घोषणा करण्यात आली आहे.…