भारत विरुद्ध इंग्लड मालिकेतील शेवटचा सामना जिंकल्यानंतर, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील युवा ब्रिगेडचे मनोबल उंचावेल. चला भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या कसोटी सामन्याच्या खेळपट्टी अहवालावरही एक नजर टाकूया.
लीड्समध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताचा ५ विकेट्सने पराभव केला. भारताच्या या प्रराभावामागील कारणे आता समोर आली आहेत.
मालिका सुरू होण्याच्या एक दिवस आधी विराट कोहलीने वैयक्तिक कारण सांगून आपले नाव मागे घेतले होते. मात्र, १५ फेब्रुवारीला विराट कोहलीने दुसऱ्यांदा वडील झाल्याची माहिती दिली.
रांची कसोटीत एकदा नाही तर दोनदा सामना भारताच्या हातातून जाईल असे वाटले. पण रोहित ब्रिगेडने स्पर्धेत स्वतःला कायम ठेवण्यासाठी पुन्हा पुन्हा झुंज दिली आणि शेवटी विजय मिळवला.
ध्रुव जुरेलने ३९ धावा करत टीम इंडियाला वाईट परिस्थितीतून सोडवले. यानंतर जुरेलने खालच्या फळीतील फलंदाजांसह महत्त्वपूर्ण भागीदारी करत भारतीय संघाला सन्मानजनक स्थितीत आणले.
विश्वचषक २०२३ : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा वर्ल्डकपमध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. लखनौमध्ये इंग्लंडविरुद्ध रोहित शर्माने शानदार खेळी केली. भारतीय कर्णधार शतक झळकावण्यास हुकला असला तरी कठीण परिस्थितीत त्याने महत्त्वाची…
प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ 45.5 षटकांत 259 धावांवर सर्वबाद झाला. भारताला एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी आजच्या सामन्यात 260 धावा कराव्या लागतील. इंग्लंडकडून कर्णधार जोस बटलरनं सर्वाधिक 60 धावा केल्या.