शहापूर-धेरंड मधील सिनारमन्स कंपनीचा कागद प्रकल्प वादाचा विषय ठरला आहे. त्यामुळेच हजारोंच्या संख्येने एमआयडीसी कार्यालयावर धडक देणार म्हणत शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे आंदोलन होणार.
भारतीय किसान युनियन आणि युनायटेड किसान मोर्चाच्या आवाहनावर शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा सोमवारी (दि.26) दिल्लीकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली. शेतकरी यमुना एक्स्प्रेसवे मार्गे दिल्लीकडे ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहेत. हा ट्रॅक्टर मोर्चा…
केंद्र सरकारसोबत बोलणी फिस्कटल्यानंतर 'दिल्ली कूच'कडे शेतकऱ्यांनी निर्धार केला आहे. एकीकडे दिल्लीच्या सीमांवर जेसीबी पोकलेनसह त्यांनी तळ ठोकला तर दुसरीकडे शंभू आणि खनौरी सीमेवर झालेल्या धुमश्चक्रीनंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका…
आमच्या मागण्या मान्य करण्यात आल्या नाहीत तर शेतकरी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संयुक्त किसान मोर्चाने केंद्र सरकारला दिला आहे. दरम्यान, केंद्रीय कृषीमंत्री अर्जुन मुंडा यांनी रविवारी शेतकरी संघटनांसोबत होत असलेल्या…