आरसीएफ, आयपीएल आणि एनएफएल या तीन भारतीय खत कंपन्यांनी रशियन कंपनी उरलकेमसोबत १.२ अब्ज डॉलर्स (अंदाजे १०,००० कोटी रुपये) खर्चाचा नवीन युरिया प्लांट उभारण्यासाठी करार केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना फायदा…
Nurturing Organic Farming in India: राष्ट्रीय सेंद्रिय शेती अभियान (NMOF) अंतर्गत, सेंद्रिय शेती पद्धतींचा अवलंब करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन वर्षांच्या कालावधीसाठी प्रति हेक्टर ₹३१,५०० ची मदत दिली जाते. यामध्ये शेतीवरील आणि
आठ महिन्यात संभाजीनगर विभागात ५२० आत्महत्याची नोंद आहे. पश्चिम विदर्भात ७०७ शेतकरी आत्महत्यांची नोंद आहे. राज्यात १४ आत्महत्याप्रवण जिल्हे आहेत. यात विदर्भातील ६ आणि मराठवाड्यातील ८ जिल्हे आहेत.
मेहनतीने पेरलेली महागडी बियाणे वाया जाते, आणि आर्थिक फटका बसतो. अशा वेळी शेतकरी हवालदिल होतो, नैराश्येच्या गर्तेत जातो. या परिस्थितीमुळे शेती करणे 'विक्रीचे' झाले आहे,