महाराष्ट्र राज्याच्या सागरीहद्दीत अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौकांवर कारवाई करण्यात आली आहे. LED व्दारे मासेमारी करणाऱ्या रायगड जिल्हयातील 2 मासेमारी नौकांवर मत्स्यव्यवसाय विभागाकडून गस्ती नौकेव्दारे कारवाई करण्यात आली.
चिनी बोटी व्हेसल ट्रॅकरवर स्पष्टपणे दिसत आहेत, तरीही त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई केली जात नाही. या बोटींमधून स्थलांतरित मशांची मोठ्या प्रमाणावर मासेमारीमुळे स्थानिक मच्छीमारांना प्रचंड आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
International Fishermen's Day : वयाच्या 61व्या वर्षी त्यांनी अशक्यप्राय संकटांशी सामना करत तब्बल 95 दिवस समुद्रात भटकत राहून मृत्यूला हरवलं आणि अखेर जिवंत किनाऱ्यावर पोहोचले.
जहाजांच्या तळाला का लावला जातो विषाचा थर? तर याचे कारण म्हणजे बराच वेळ पाण्यात राहिल्यामुळे अनेक सागरी जीव जहाजाच्या तळाशी चिकटून राहतात. त्यामुळे खालचा भाग जड होऊन खराब होऊ लागतो.
अलिबाग समुद्रात मच्छीमार बोटीला आग लागल्या घटना घडली. आगीत बोट 80 टक्के जळून खाक झाली असून बोटीवरील जाळी देखील जळाली या बोटीवर 18 ते 20 खलाशी असल्याची माहिती असल्याची माहिती…