कराड काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यामध्ये कॉंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जोरदार फटकेबाजी केली आहे. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
महाराष्ट्रातील जम्मू काश्मिरला गेलेल्या पर्यटकांचे कुटुंबीय चिंतेत आहेत. यावरुन आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट परराष्ट्र सचिवांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे.
जर सरकारने कापूस आणि सोयाबीनला समर्थन किंमत दिली असती, तर शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नव्हती. मात्र, इतर कोणत्याही गोष्टींच्या किमतीने न वाढवता सरकार शेतकऱ्यांवरच अन्याय करत आहे.
Pune Lok Sabha Election 2024 : पुणे लोकसभेचे बिगूल वाजल्यानंतर आता प्रचाराचा धुरळा उडू लागला आहे. पुण्याचे महाविकास आघाडीच्या तिन्ही उमेदवारांचा अर्ज आज भरण्यात आला. यावेळी झालेल्या सभेत शरद पवार यांनी…
केंद्र आणि राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शिक्षण क्षेत्राची परिस्थिती अत्यंत दैयनीय झाली आहे.शिक्षणाचा दर्जा सुमार झाला आहे. प्रधानमंत्रीच्या २०४७ पर्यंत आपला देश विकसित भारत करण्याच्या केवळ घोषणाबाजीने आपला देश विकसित…
श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडे यांनी महात्मा गांधींच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत आक्रमक होत संभाजी भिडेंवर अटक करण्याची मागणी केली होती.…